Browsing Category

अध्यात्म

बापरे..! 46 वर्षांनंतर मंदिर उघडले अन..

लोकशाही न्यूज नेटवर्क संभलमधील दीपसरायजवळ असलेल्या खग्गू सराय भागात चार दशकांपासून बंद असलेले मंदिर शनिवारी प्रशासनाने उघडले. त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. पूजा-अर्चना सुरु करण्यात आली. प्रशासनाने मंदिराजवळ असलेल्या…

चुंचाळे येथे गैयबनशहा बाबा उर्स शरीफ

चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील चुंचाळे गावात सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील काल दिनांक १२ डिसेंबर रोजी गैयबनशहा बाबांचा संदल,वाजे-गाजे,ढोल-तासे च्या गजरात मोठ्या उत्सवात काढण्यात आला. गैयबनशहा बाबांचा उर्स…

भद्रावतीत “श्रीगुरूचरित्र” सिध्द ग्रंथाचे पारायण

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्य़ात भद्रावती तालुक्यातील श्रीगणेशदत्त गुरूपंचायतन मंदिरात ७ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ गुरूमंदिर नागपूर प्रणित परम पूज्य समर्थ श्री विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र भद्रावती…

श्री. संत झिंगुजी महाराज यांचा ८५ वा पुण्यतिथी महोत्सव

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क स्थानिक श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८५ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे दि.७, ८ व ९ डिसेंबरला विविध कार्यक्रमाद्वारे स्थानीय श्री.संत झिंगुजी महाराज…

खान्देशचे प्रति पंढरपुर शेंदुर्णीचा उद्या २८० वा रथोत्सव

शेंदुर्णी ता. जामनेर खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीमध्ये संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.…

रथोत्सव व यात्रोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडा

शेंदुर्णी ता. जामनेर खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी येथील संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी रथोत्सव शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यंदाचे रथोत्सवाचे २८० वे वर्ष…

आजपासून विठ्ठल मंदिर २४ तास माउली दर्शनासाठी खुले

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात असतात. यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीत भाविकांना विठुरायाचे दर्शन चांगले घेता यावे यासाठी आजपासून…

पेडकाई मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते. मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस…

नवीन मंदिर बांधण्यापेक्षा जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करा

धानोरा ता. चोपडा संपूर्ण भारतातील जवळपास सर्वच गावात हनुमानाचे मंदिरे आहेत. एखादे असे गाव असू शकत नाही की तिथे हनुमानाचे मंदिर नसावे. हनुमान हे अकरावे दूत आहेत ते एक खूप एक मोठे दैवत आहे. आपण ग्रामस्थानी जिर्णोधराचा संकल्प केला…

प्रभु रामाचा आदर्श घेत रावणरुपी अहंकाराचा नाश करण्याचा संकल्प करा

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रामायणात सांगितल्याप्रमाणे रावणाला आपल्या शक्तीचा अहंकार झाला त्याच्या हातुन माता सीतेच्या अपहरणासारखे पातक घडले प्रभू रामचंद्राने रावणास त्याची शिक्षा म्हणून त्याचा वध करुन धर्म व अधर्माचे…

वाकोद येथील नवसाला पावणारी ‘साखरादेवी’ जागृत देवस्थान

वाकोद ता. जामनेर येथील साखरादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर असुन नवसाला पावणारी देवी म्हनुन जागृत असे देवस्थान असुन येथे तीन पिढ्यापासून येथील गोसावी कुटुंबियांनी सेवेचा वसा घेतला असुन ते सेवेत कर्यरत दिसतात. दि 10…

नाशिक येथून अंखड ज्योत घेऊन गावाकडे प्रस्थान

मनवेल ता. यावल नवरात्री उत्सवा दरम्यान नऊ दिवस देवीचा जागर करत असतांना नवरात्रीच्या स्थापने अगोदर नाशिक येथील शक्तीपिठ सप्तश्रुंगी देवीच्या मंदिरातून पेटलेली ज्योत आणून ती तेवत ठेवण्याची परंपरा साकळी येथील तरुण भक्त रुजवित आहे.…

जिल्ह्यातील यात्रेकरू सोमवारी सकाळी 9.50 वाजता निघणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू सोमवारी सकाळी 9.50 वाजता जळगाव स्टेशनवरून अयोध्याला निघणार आहेत. शासन निर्णय १४ जुलै २०२४ अन्वये राज्यातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा…

“गिरीशभाऊंच्या त्या सवयीवर न बोललेले..”, खडसेंचा घणाघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असून खडसेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. यावर आता खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नुसतं बडबड करणं गिरीश महाजन हा माणूस…

मानव कल्याणासाठी जैन विचारांची समाजाला गरज

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मानवाच्या कल्याणासाठी जैन विचाराची आज समाजाला गरज आहे. भगवान महाविरांची शिकवण आचरणात आणल्यास मानव जीवन सार्थक होते, त्यासाठी भगवान महावीरांची शिकवण आचरणात आणली पाहिजे, असे आवाहन खा. स्मिता वाघ…

भाग्यापेक्षा पुरूषार्थ महत्त्वाचा ! : प. पू. सुमितमुनिजी महाराज

लोकशाही विशेष लेख  मनुष्याकडे अनंत शक्ती आहेत, त्या मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. चार अंगाने विचार केल्यास ईश्वरतत्त्व प्राप्त होते. मनुष्यतत्व, ऐकणे, श्रद्धा, संयम-पराक्रम-पुरूषार्थ यांच्या चांगल्या आचरणामुळे मनुष्याला…

तिरुपतीच्या प्रसादात बीफ फॅट, माशांचे तेल अन लार्डसुद्धा?

हैदराबाद  देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती प्राप्त असले मंदिर म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराची ओळख आहे. कोट्यवधी भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येतो. त्या…

‘मिसिंग’ ही भावना मानसिक पातळीवर गहिरा परिणाम करणारी!

लोकशाही विशेष लेख असणं आणि नसणं या लेखमालेच्या आजच्या भागात आपण मानसिक व भावनिक परिणामांचा विचार करणार आहोत. हे मानसिक व भावनिक परिणाम त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतात. तसेच हे मिसिंग करणाऱ्या व्यक्ती वा घटनेवरही अवलंबून असते.…

“मिस यु” ची भावना हाताळण्याची शिकवण देणारा गणेशोत्सव !

लोकशाही विशेष लेख असणं आणि नसणं हा आपला विषय समजून घेण्यासाठी गणेशोत्सवाचे उदाहरण घेऊ या ! दरवर्षी येणारा हा उत्सव आपल्याला असणं आणि नसणं दोहोंची जाणीव करून देतो. गणेशोत्सव आला कि एक सकारात्मक चैतन्य वातावरणात भरते. त्याचा…

विसर्जन झाल्यावर जर फोटो काढले तर होणार कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशाच्या स्वागतासाठी सर्व भक्तगण जय्यत तयारी करत आहेत. पूजा, प्रसादाची तयारी, डेकोरेशन, या सर्व कामांची लगबग आता सुरू झाली असून गणपती बाप्पा…

भक्तीभावान व श्रद्धायुक्त अंतःकरणांने करावा उपवास

लोकाध्यात्म विशेष  श्रावण महिन्यात व एकूणच चातुर्मासात येणारे व्रत, वैकल्य, उपवास हे संयमाचे स्तोत्र आपल्या जीवनात अनुसरणे असे त्याचे प्रयोजन आहे. आपण सर्वचजण आपापल्या कुलधर्मानुसार व प्रांतानुसार त्याचे आचरण करीत असतो.…

‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची

संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते.  मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत…

पंतप्रधांनी केले महाराष्ट्रभूमीचे तोंडभरून कौतुक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथे लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांनी कार्यक्रमाच्या महिलांच्या उपस्थितीचे यावेळी विशेष कौतुक केले.  यावेळी…

रक्षाबंधनाचा सण असुरक्षिततेची भावना दूर करतो : गुरुदेव श्री श्री रविशंकर

लोकशाही विशेष लेख रक्षाबंधन पौर्णिमा ही महापुरुष आणि ऋषींना समर्पित आहे. बंधन म्हणजे अधीनता आणि रक्षा म्हणजे संरक्षण. तुमचे रक्षण करणारे बंधन म्हणजे रक्षाबंधन. तुम्हाला वाचवण्यासाठी किंवा गळा दाबण्यासाठी दोरी बांधली जाऊ शकते.…

‘कानबाई’ उत्सवातून खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कानबाई उत्सव हा खान्देशातील प्रमुख उत्सव आहे. जात, पात, धर्म बाजूला ठेवून हा उत्सव साजरा केला जातो. खान्देशात पिढ्यानपिढ्यापासून हा उत्सव सुरु आहे. सासू सुनेला, आई आपल्या मुलीला या उत्सवाबद्दल…

कामिका एकादशी निमित्त संत मुक्ताई समाधी स्थळी गर्दी

मुक्ताईनगर काल मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई नवी मंदिर आणि कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिर येथे भाविकांनी दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने दोघेही मंदिरात गर्दी केली होती. गर्दी इतक्या मोठ्या…

श्री चक्रधर स्वामींचा अवतरण दिन साजरा करण्यासाठी साधकांचे निवेदन

खिर्डी महाराष्ट्राचा इतिहास आणि वारसा प्रतिकूल परिस्थितीतही महानुभावांनी जपला व सुरक्षित ठेवला. १२ व्या शतकात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी अवतार धारण करून संपूर्ण महाराष्ट्रात पायी परिभ्रमण करुन अधिकारी जिवांना ज्ञानदान केले.…

विसरू कसा मी गुरुपादुकाला

लोकशाही विशेष लेख  मी माझे मला हे शब्द म्हणजे सद्गुरुचे विस्मरण होय. गुरुंनी दिलेली साधना किंवा उपासना सप्रेमाने करणे म्हणजे सद्गुरु स्मरण. गुरुच्या सहवासात विवेक व वैराग्याचा लाभ होतो. गुरु अखंड नित्य आनंदात असतात शिष्याचे…

पहूर पेठ प्राचीन, प्रसिद्ध श्रीराम मंदिर जीर्णोधारास प्रारंभ

पहूर ता. जामनेर लोकशाही न्यूज नेटवर्क  पहूर पेठ येथील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदिराचे जीर्णोधारास प्रारंभ झाला आहे. अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य…

आषाढी एकादशी निमित्त संत मुक्ताईच्या दर्शनासाठी वारकरी व भाविकांची गर्दी

मुक्ताईनगर |लोकशाही न्यूज नेटवर्क  आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखी सोहळा 18 जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर, मुक्ताई जुने मंदिर कोथळी येथून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पंढरपूर येथे पोहोचला होता. या पालखी…

प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखे उद्या विशेष विमानाने येणार

सातारा छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखे अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून दि. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार आहे.…

लखलख वाहतोय मनुदेवी धबधबा

धानोरा ता. चोपडा (दिलीप महाजन) यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुड्याच्या पर्वतात असलेला मनुदेवीचा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस…

“चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे”

पंढरपूर | जय हरी विठ्ठल!! आज आषाढी एकादशी.. विठू माउलीच्या भक्तीत दंग होण्याचा अवर्णनीय सोहळा.. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पंढरपुरी…

!! वारी पंढरीच्या विठुरायाची : अविस्मरणीय क्षणांचा सोहळा !!

नमस्कार !! राम कृष्ण हरी विठ्ठल!! हे शब्द ऐकताच मनाला आठवण होते ती पंढरीच्या वारीची. . वारी म्हणजे मनाला प्रसन्न करणारी भावना. ज्यामध्ये सर्व वारकरी एकत्र येऊन विठ्ठलाचे नामस्मरण करत असतात आणि हा सोहळा मनाला तृप्त करणारा असतो.…

आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्रिविक्रम मंदिरात साफसफाई

शेंदुर्णी ता. जामनेर खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या व संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या पुण्याईने साक्षात भगवान श्री. त्रिविक्रम महाराज साक्षात शेंदुर्णी मध्ये प्रगट झाले असुन आषाढी एकादशीला तीन…

संत बाळूमामा मंदिरात मुक्ताई पालखीवर उधळला भंडारा

मुक्ताईनगर | लोकशाही  न्यूज नेटवर्क  श्री शेत्र मुक्ताईनगर ते श्री शेत्र पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा हा 28 जून रोजी संत मुक्ताई जुने मंदिर कोथळी येथून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतले संत मुक्ताईचे दर्शन

मुक्ताईनगर लोकशाही न्युज नेटवर्क- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या आई अमिता प्रसाद यांच्या समावेत सोमवारी 20 मे रोजी दुपारी मुक्ताईनगर व कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई चे दर्शन घेतले. यावेळी मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख…

उपनिषद गंगा (भाग ११)

लोकशाही विशेष लेख  अन्य उपनिषदे - (१२) अक्षमाला (१३) अक्षी (१४) अथर्व- शिखा (१५) अथर्वशिरस (१६) अद्वयतारक (१७) अद्वैत (१८) अध्यात्म (१९) अन्नपूर्णा ( २० ) अमृतनाद (२१) अमृतबिंदू (ब्रह्मबिंदू) (२२) अल्ला (२३) अवधूत (गद्य- पद्यात्मक) (२४)…

उपनिषद गंगा (भाग १०)

लोकशाही विशेष लेख   विद्वद्रत्न के. ल. दप्तरी यांनी उपनिषदांचा सखोल अभ्यास करून, उपनिषदांचा वेगळा अर्थ सांगितला आहे, तो असा - जगाचे आदिकारण जे ब्रह्म, त्याचा विकास होऊनच जीव बनला. ब्रह्माच्या ठिकाणी आभास होऊन जीव बनला, असे…

उपनिषद गंगा (भाग ९)

लोकशाही विशेष लेख  आत्मा हा नीतीचे साध्य आहे, असे ठरल्यावर त्या नीति धर्मात त्याग व वैराग्य यांना आपोआप महत्त्व येते. मात्र विरागी म्हणजे अंगाला राख फासून संसारातून उठून गेलेला माणूस असा त्याचा अर्थ नव्हे. सर्वच वासना, निंद्य किंवा…

उपनिषद गंगा (भाग ८)

लोकशाही विशेष लेख  साधकाने गुरूपासून आत्मविद्येचा उपदेश मिळविल्याचा अनेक कथा उपनिषदांत आढळतात. ब्रह्मविद्येचा उपदेश करणारा गुरूही अधिकारी असणे आवश्यक आहे. तो शास्त्र संपन्न तर असलाच पाहिजे; कारण त्याशिवाय शिष्याच्या आशंकांचे त्याला…

उपनिषद गंगा (भाग ७)

लोकशाही विशेष लेख  उपनिषदांत वर्णिलेली ही सायुज्यमुक्तीची अवस्था अभाव- रूप नसून भावरूप आहे. ती शून्यस्थिती नसून आनंदस्थिती आहे आणि ती क्रिया, स्वातंत्र्य व पूर्णावस्था यांची द्योतक आहे. मुक्ताचे जीवन हे अवर्णनीय असे ब्रह्मात्मैक्य-जीवन…

उपनिषद गंगा (भाग ६)

लोकशाही विशेष लेख  प्रारंभी जीव प्राणस्वरूप आहे, अशी कल्पना होती व ती स्वाभविक होती. वाचारहित, नेत्ररहित, श्रोत्ररहित व मनोरहित असा प्राणी जगू शकतो; पण प्राणावाचून मात्र तो जिवंत राहू शकत नाही. पण पुढे या बाबतीत विचारांची प्रगती होऊन…

उपनिषद गंगा (भाग ५)

लोकशाही विशेष लेख  सृष्टिविषयक कल्पना- सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, याची अतिप्राचीन उपनिषदांतून केलेली मांडणी तितकीशी पद्धतशीर नाही. आरंभी उपनिषदांतील ऋषींच्या मनावर यज्ञ संस्थेचा बराच प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या सृष्टयुत्पत्तिविषयक…

उपनिषद गंगा (भाग ४)

लोकशाही विशेष लेख  उपनिषदांच्या रूपाने मौलिक तत्त्वचिंतनास प्रारंभ झाला. विरक्त व सिद्ध योग्यांचा उदयकाल झाला. यज्ञप्रधान वैदिक संस्कृती व वैदिकेतरांची संस्कृती यांच्या संघर्षातून उपनिषदांतील तत्त्वज्ञान निर्माण झाले. प्राचीन…

उपनिषद गंगा (भाग ३)

लोकशाही विशेष लेख  (1) मनुष्य शरीर हे ब्रह्मपुर व त्यात आत्म्याचा निवास. पुण्डरीकं नवद्वारं त्रिभिर्गुणेभिरावृतम्‌ । तस्मिन्‌ यद्यक्षमात्मन्वत्ततद्वै ब्रह्मविदो विदुः॥ (अथर्व. 10.2.32) अर्थ - (मनुष्याचे) शरीर हे नवद्वार पुंडरीक…

उपनिषद गंगा (भाग – २)

लोकशाही विशेष लेख  भारतीय तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी ऋग्वेदापर्यंत मागे जावे लागते. उपनिषदातील तत्त्वज्ञानाचा वैचारिक कार्यकारणभाव समजून घेण्यासाठी चारी वेदांतील देवताविषयक व यज्ञविषयक विचारांचे परिशीलन करायला हवे.…

उपनिषद गंगा (भाग १)

लोकशाही विशेष लेख  उपनिषदाचे मुख्यतः प्राचीन व अर्वाचीन असे दोन विभाग पडतात. ईश, केन, इ. दहा आणि श्वेताश्वतर, कौषीतकी व मैत्रेयी मिळून तेरा उपनिषदांचा पहिल्या विभागात समावेश होतो. दुस-या विभागात बृहज्जाबाल, नारद, परिव्राजक, महानारायण,…

गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

लोकशाही न्यूज नेटवर्क  गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाला सुरूवात होते. हिंदू पंचांगानुसार, भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा हा गुढीपाडवा ९ एप्रिल २०२४ ला…

तुका आकाशाएवढा

तुकाराम बीज विशेष लेख  सर्वसामान्य व्यक्तीं सारखे, चार चौघांसारखे संसारात लाभ हानी स्वीकारणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय वयाच्या एकविसाव्या वर्षी भक्तिमार्गाकडे वळले व वयाच्या  सत्तेचाळीसाव्या वर्षी सदेह वैकुंठवासी झाले. म्हणजे त्यांचा…

नांदेड येथे वामन महाराज जन्मोत्सव उत्साहात

नांदेड, ता.धरणगाव;- येथे दरवर्षी प्रमाणे दि. 24 मार्च रोजी वामन महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वामन महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे यात्रा भरते. यात्रेनिमित्त असंख्य भाविकांनी पुजा व दर्शनासाठी अलोट…

सावधान ! 8 दिवसांचा अशुभ काळ; होळीपर्यंत ही कामं टाळा

लोकशाही न्यूज नेटवर्क  हिंदू शास्त्रामध्ये काही शुभ - अशुभ काळ सांगितला असून या काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये याची देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा होलाष्टक हा फाल्गुन महिन्यातील…

हरिहरेश्वर मंदिराचे गाभारे तब्ब्ल ‘इतके’ दिवस बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रख्यात असलेल्या श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी १८ दिवस बंद राहणार आहे. याच…

मथुरेवर एएसआयचा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने मथुरेच्या कृष्णजन्मभूमी मंदिर संकुलाबद्दल १९२० च्या राजपत्रातील इतिहासातील ऐतिहासीक नोंदीवर आधारित माहिती उघड केली आहे. आरटीआय प्रश्नाला उत्तर देतांना एएसआयने ही माहिती दिली. मथुरा येथील…

प्रसिद्ध अंबरनाथ मंदिरात नारळ फोडण्यास बंदी !

लोकशाही न्यूज नेटवर्क अंबरनाथ मधील २१ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिराला पडझडीचा धोका निर्माण झाला आहे. जेष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. कुमुद कानेटकर यांनी याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष वेधल्यानंतर विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आले…

खुशखबर; एसटी महामंडळाची धुळे ते अयोध्या बस सेवा सुरु

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने धुळे ते अयोध्या अशी बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा येत्या १० फेब्रुवारीपासून धुळ्यातून सुरु होईल, रॅम भक्तांना थेट अयोध्येपर्यंत जात येणार आहे. भाविकांनी बस सेवेचा…

राम मंदिर निर्माणासाठी ‘या’ अध्यात्मिक गुरूंनी दिली सर्वाधिक देणगी

लोकशाही न्यूज नेटवर्क अयोध्येत राम लला आपल्या भव्य महालात विराजमान झालेत. राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा होताच, राम भक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. अवधपुरी येथे उभा राहिलेल शानदार राम मंदिर फक्त एक इमारत नाही, त्यात भावना,…

“प्रभू आले हो मंदिरी I”

लोकशाही विशेष रामउपासना चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामराया अयोध्या नगरीत आले म्हणून प्रतिवर्षी या दिवशी गुढी उभारून आपण स्वागत करतो. ती आपली परंपरा आहे. तो क्षण जसा भावपूर्ण, आनंद उत्सव करायला लावणारा ठरला तसाच आजचा दिवस ही याला अपवाद…

प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

जळगाव ;- प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला उद्या रविवार, दि. २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यातून…

शिव महापुराण कथा श्रवण करणाऱ्या भाविक भूक,भोग आणि भोजन विसरून जातो – पंडित प्रदीप मिश्रा

जळगाव:- तालुक्यातील वडनगरी येथे शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप शर्मा यांच्या कथेचे आयोजन 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून आज पंडित प्रदीप शर्मा यांनी शिव महापुरान कथा श्रवण करणारा भाविक भूक,भोग आणि भोजन विसरून…

दिडशे वर्षांची थोर परंपरा लाभलेला जळगावचा श्रीराम रथोत्सव आज

 दहीसरता वहन आली एकादशी मोठी | मग सवारला रथ | झाली गावा मंदी दाटी || जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे…

विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; आजपासून 24 तास दर्शन

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. 23 नोव्हेंबरला  रोजी कार्तिकी एकादशी असून या निमित्त लाखो भाविक पंढरपूरला येतात. याच पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर…

नवाविध भक्ति व नवरात्र – आत्मनिवेदन

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथात नवाविधा भक्तीतील अतिशय महत्त्वाची भक्ती व स्थिती वर्णिली आहे ती म्हणजे 'आत्मनिवेदन'. नवाविधभक्तीच्या यात्रेतून ज्ञानाचा उदय होतो. आत्मनिवेदन…

नवाविध भक्ति व नवरात्र – सख्यभक्ती

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामींनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात वर्णिलेली नवाविध भक्तीतील आठवी पायरी म्हणजे 'सख्य भक्ती'. अंहकार विसर्जनाचा अंतिम टप्पा. नदी सागराला ज्या ठिकाणी मिळते तो अंतिम…

नवाविध भक्ति व नवरात्र – दास्यभक्ति

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात भक्तीची सातवी पायरी म्हणजे दास्य भक्ती वर्णिली आहे. 'मी देवाचा देव माझा' हा भाव इथं असतो व तो अखंड टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा असतो.…

नवाविध भक्ति व नवरात्र – वंदन

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात दशकात सहावी भक्तीमार्गातील पायरी म्हणून 'वंदन' उल्लेख केला आहे. ही भक्ती विशेष सायास किंवा कष्ट नसलेली व सोपी अशी आहे. श्रद्धापूर्वक व मनःपूर्वक…

साधं राहूनही संस्कृती जपता येते : हेमलता बामनोदकर

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा हल्ली नवीन ट्रेंड आला आहे. बऱ्याच गोष्टी बदललेल्या देखील दिसतात. मात्र आजही असं असं केलं म्हणजे आपल्याला देवी प्रसन्न होईल, अशी मानसिकता दिसून येते. मात्र असं काहीही नाही. शिक्षणाने फार…

नवाविध भक्ति व नवरात्र – अर्चन भक्ती

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात 'अर्चन भक्ती' ही भक्तीची पाचवी पायरी सांगितली आहे. पाचवी भक्ती ती अर्चन म्हणजे 'देवतार्चन'. शास्त्रोक्त पुजा विधान केले पाहिजे. याहि…