Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»शिव महापुराण कथा श्रवण करणाऱ्या भाविक भूक,भोग आणि भोजन विसरून जातो – पंडित प्रदीप मिश्रा
    अध्यात्म

    शिव महापुराण कथा श्रवण करणाऱ्या भाविक भूक,भोग आणि भोजन विसरून जातो – पंडित प्रदीप मिश्रा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 6, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव:- तालुक्यातील वडनगरी येथे शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप शर्मा यांच्या कथेचे आयोजन 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून आज पंडित प्रदीप शर्मा यांनी शिव महापुरान कथा श्रवण करणारा भाविक भूक,भोग आणि भोजन विसरून महादेवाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो त्यांना महादेवाचा आशीर्वाद मिळतो .असे प्रतिपादन केले.

    आज शिव महापुराण कथेचा दुसरा दिवस असल्याने काल पहिल्या दिवशी जिल्हा राज्य आणि देशातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आजही हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वत्र वातावरण शिवमय झालेले दिसून आले.

    पुढे बोलताना पंडित प्रदीप शर्मा म्हणाले की, इथे सात दिवस कथा ऐकणाऱ्या भाविकांना शेवटच्या दिवशी विचारल्यास त्यांना शंकर देवाची प्राप्ती होते. साप विंचू चावल्यास त्यावर इलाज होऊ शकतो मात्र माणूस चावल्यावर त्याचा इलाज नाही. कारण माणसाच्या मनामध्ये प्रचंड द्वेष निर्माण झालेला असतो. कोणाची झालेली प्रगती पाहून त्याचा जळफळाट होत असतो. जेवढे फिश साप आणि विंचू मध्ये नाही तेवढे विष माणसाच्या मनात पेरले जात असल्याचे पंडित प्रदीप शर्मा यांनी सांगितले.

    jalgaon pradip mishra
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif