Browsing Category

संपादकीय

ग.स. त अखेर त्रिशंकू; सत्तेची चावी कोणाच्या हाती ?

राज्यातील सार्वत्रिक मोठ्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल हाती आला. 28 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर 30 एप्रिल रोजी चार वाजेपर्यंत मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 21 जागांसाठी पाच पॅनलमध्ये 115 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.…

वीजचोरी रोखण्याचे महावितरणापुढे मोठे आव्हान..!

सध्या विजेच्या भारनियमनामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. विजेचा होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी विजेची होणारी चोरी रोखली गेली तरच हे शक्य आहे. कारण एकट्या जळगाव जिल्ह्यात 25 टक्के विजेची चोरी होते, असे निदर्शनास आले आहे. तथापि ही टक्केवारी…

कीर्तन वाद वाढवला जातोय कशासाठी ?

चाळीसगाव शहरातील हनुमान सिंग राजपूत नगर भागात सप्तशृंगी मातेच्या मंदिरा जवळ काल रात्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन चालू होते. रात्रीचे दहा वाजून पूर्ण झाले होते. या भागात पेट्रोलिंग करणारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील…

जिल्ह्यातील कामांच्या विलंबास जबाबदार कोण?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरींनी नुकतेच जळगाव शहरात येऊन काही विकास कामांचे लोकार्पण केले आणि काही विकास कामांची घोषणा केली. त्यांनी बऱ्हाणपूर अंकलेश्वर या 233 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली.…

वीजचोरांविरुद्ध कारवाई उशिरा सुचलेले शहाणपण

भारनियमनामुळे जळगाव जिल्ह्यात जनता हैराण झाली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून एक दोन महिन्याचे वीज बिल भरले गेले नाही तर त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येते. वीज बिल नियमित भरले पाहिजे, याबाबत दुमत असल्याचे…

गडकरींच्या जिल्हा दौऱ्याने लोकप्रतिनिधींना चपराक..!

22 एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्रम पार पडला. जळगाव जिल्ह्यातील सहा महामार्गांचे लोकार्पण आणि नऊ विविध प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. 2014 पासून आतापर्यंत 15 हजार कोटींच्या रस्त्यांची कामे…

उड्डाणपूल दिरंगाईची गिनीज बुकात नोंद करा

जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या दिरंगाईची आता गिनीज बुकात नोंद होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 12 फेब्रुवारी 2019 ला या उड्डाणपुलाची वर्क ऑर्डर जळगावचे ठेकेदार श्री श्री कन्स्ट्रक्शनला देण्यात आली होती. त्यानंतर…

शासनाचे लक्ष वेधणारी आदिवासी महिलांची परिषद

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने आज जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समृध्द महिला संकल्प परिषद प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. या परिषदेला आदिवासी शेतकरी महिलांची उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. दिनांक 15 एप्रिल रोजी झालेल्या या परिषदेच्या यशाचे…

जीएमसीकडून रूग्णसेवेची अपेक्षापूर्ती होणे आवश्यक

जळगाव येथे 2018 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. सुरूवातीला जिल्हा सरकारी रूग्णालयात हे महाविद्यालय सुरू झाले. आज पाच वर्षे झाले तरी जिल्हा सरकारी रूग्णालयातच हे महाविद्यालय अद्यापपर्यंत सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण…

कोरोना काळात जिल्ह्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार ?

कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षात जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा आणि कुटीर रुग्णालयांमध्ये वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.…

खा. पाटलांची गिरणा परिक्रमा अंतिम टप्प्यात

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी 1 जानेवारी या नववर्षारंभापासून गिरणा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी 300 कि.मि. ची परिक्रमा सुरू केली. गिरणा नदीच्या उगमापासून ते तापी नदीत गिरणेच्या संगमापर्यंत सुमारे 300 कि.मी. ची ही परिक्रमा…

जिल्हा कोरोनामुक्त पण…!

दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या प्रसारानंतर अखेर आज जळगाव जिल्ह्याची कोरोनातून मुक्ती झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक व आनंदाची बातमी असली तरी जनतेने एकदम हुरळून जाता कामा नये. शासनाने गुढीपाडव्यापासून…

पालकमंत्र्यांची खंत !

जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी 61 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला तथापि विहीत कालावधीमध्ये तो निधी महानगरपालिकेतर्फे खर्च होऊ शकला नाही म्हणून तो निधी परत जाण्याची शक्यता आहे. एक वर्षापूर्वी जळगाव शहरातून जाणाऱ्या चौपदरी…

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल विलंबाचा तमाशा

जळगाव शहरातील शिवाजीनगरला जोडणाऱ्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या विलंबाचा तमाशा आता थांबला पाहिजे. दोन वेळा सहा सहा महिन्याची मुदत वाढ देऊन एप्रिल 2022 मध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन रहदारी साठी खुला होणार, असे अखेरचे सांगण्यात आले…

विकासाच्या निधीवरून तू-तू, मै-मै कशासाठी ?

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारून मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे…

पी.जे. रेल्वेसाठी खात्याचा वेळकाढूपणा !

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले तेव्हापासून म्हणजे 22 मार्च 2020 पासून बंद करण्यात आलेली पाचोरा- जामनेर (पीजे) नॅरोगेज रेल्वे अद्याप सुरु झालेली नाही. ही रेल्वे गरिबांची रेल्वे म्हणून ओळखली जाते. देशातील इतर सर्व रेल्वे…

अवैध वाळू वाहतुकीने आणखी किती बळी घेणार ?

जळगाव जिल्ह्यासाठी अवैध वाळू वहातूक आणि वाळू माफिये ही डोकेदुखी ठरतेय. काल मोहाडी रोडवर 13 वर्षाच्या सुजय सोनवणे या बालकाच्या हृदयद्रावक मृत्यूने मन सुन्न झाले. सुजय सोनवणे हा मृत बालक मोहाडीचे उपसरपंच गणेश सोनवणे यांचा मुलगा आहे. मोहाडी…

मुलभूत समस्यांबाबत न्यायालयाने टोचले कान

जळगाव महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्षापासून जळगाव वासीयांना मुलभूत सुविधा देण्यापासून वंचित ठेवले आहे. हे सर्वश्रूत आहे. जळगाव वासियांच्या मागण्यांकडे महापालिका प्रशासन पध्दतशीरपणे दुर्लक्ष करतेय. सर्व सामान्यांचा कोणी वाली नाही.…

जळगाव शहराचे रस्ते आता होणार चकाचक !

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या साडेतीन वर्षापासून जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्याआधी सुध्दा शहरातील रस्ते खास असे नव्हतेच. परंतु साडेतीन वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटारी योजनेसाठी शहरातील रस्त्यांची खोदून…

नियोजित कार्यक्रमालाच मंत्री देशमुखांची दांडी

माजी मंत्री जामनेरचे गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त काल जामनेरमध्ये आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्या दौऱ्यामुळे जामनेरला यात्रेचे स्वरूप आले होते. गिरीश महाजनांची कन्या श्रेया आणि जावई अक्षय या नवदाम्पत्यांना शुभेच्छांचा…

क्वॉर्टर्स रिकामे करण्याच्या नोटीसांचा योगायोग कि…?

एसटी महामंडळ जळगावच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली हुडकोतील क्वार्टर्समधील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागनियंत्रक भगवान जगणोर यांनी नोटीस बजावल्याने संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या महिलांनी आज संताप व्यक्त केला. विभाग नियंत्रक भगवान जगणोर…

वाळू माफीया राजबाबत केजरीवाल भूमिका हवी

नदीमधल्या वाळू चोरीचा प्रकार हा संपूर्ण देशासाठीच डोकेदुखीचा ठरलाय. जळगाव जिल्ह्याच्या जीवन वाहिनी असलेल्या गिरणा अणि तापी या नदीतील वारेमाप वाळू उपशामुळे या दोन्ही नद्या विशेषत: गिरणा नदी अक्षरश: बोडकी करण्यात आलेली आहे. रितसर ठेके देऊन…

अखेर केळीला मिळाला फळाचा दर्जा…!

खान्देश आणि विशेषत: जळगाव जिल्हा हा केळी पिकविणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात ओळखला जातो. देशातील एकूण केळी उत्पादनाच्या 30 टक्के केळीचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होत असते. तथापि अलिकडे जळगाव जिल्ह्यातील केळीचे क्षेत्र…

पेनड्राईव्ह बॉम्बचे जळगाव कनेक्शन ?

जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या खटल्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासंदर्भात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तपासी पोलिसांना हाताशी धरून खोटा बनाव केला. त्यासाठी ॲड. प्रवीण चव्हाण यांचे त्यांच्या पुणे कार्यालयात…

पेनड्राईव्ह बॉम्बमुळे इतर खटल्यांबाबतही संशय कल्लोळ !

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील भाजप पक्ष संपविण्याचा कट करीत असल्याचा व्हीडीओ ऑडीओ क्लिपच्या पुराव्याद्वारे केले. त्या स्टिंग ऑपरेशन पेन…

फडणविसांचे वजन वाढले !

देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांच्या आम आदी पक्षाने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. आप…

पाडळसरे धरणाचे भवितव्य अंधारात

1997 साली अमळनेर तालुक्यात तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाला आज 25 वर्षे पूर्ण झाले. तथापि निधीअभावी हा प्रकल्प रखडलेला आहे. 1997 साली या धरणाची किंमत फक्त 142.64 कोटी इतकी होती. त्यानंतर 2009 मध्ये एकूण 1 हजार 127 74 कोटी इतकी झाली. सन 2018…

नागरिकांचे हाल होतांना ठेकेदाराचे लाड कशासाठी ?

जळगाव (Jalgaon) शहरात एकच विषय चर्चेचा बनलाय तो म्हणजे शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचा विलंब. या पुलाचे बांधकाम दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण व्हायला हवे होते. ते झाले नाही. त्यासाठी सहा सहा महिन्याची दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. 22…

बच्चू कडू यांची पक्ष विस्तारात कसोटी लागेल?

लोकशाही न्यूज नेटवर्क  गरिबांसाठी, दीन दुबळ्यांसाठी लढणाऱ्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्रात विदर्भातील अचलपूर मतदारसंघातून आमदार म्हणून गेले तीन वेळा ते निवडून येतात.…

कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी राज केव्हा संपणार?

प्रभारी राज 1) कुलगुरू - डॉ.ई. वायुनंदन 2) प्रो. कुलगुरू - डॉ. बी.बी. पवार, 3) कुलसचिव - आर.एल. शिंदे परीक्षा नियंत्रक - दीपक दलाल 5) वित्त लेखाधिकारी - एस.आर. गोहील -- आतापर्यंतचे कुलगुरू 1) डॉ.एन.के. ठाकरे - 3+3 =…

पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूल 15 महिन्यातच होणार ?

जळगाव शहराला जोडणारा शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम गेल्या 3 वर्षापासून सुरू असून त्याचे अद्याप काम 30 टक्के होणार असल्याने अजून 6 महिने हा पूल पूर्ण व्हायला लागणार आहे. अवघ्या दोन वर्षाच्या आत शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम पूर्ण होऊन तो…

ही तर जळगाववासीयांची क्रूर थट्टाच…!

जळगाव (Jalgaon) मुख्य शहराला जोडणारा शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पूल (Shivajinagar railway flyover). या पुलावरून शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या एक लाख लोकांचा शहरात येण्याचा हमरस्ता हा पूल कालबाह्य झाल्याने 3 वर्षापूर्वी नव्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाण…

डाकू कोण ?

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ पुन्हा घसरली. यापूर्वी बोदवड नगरपंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमामालिनीच्या गालाबरोबर केली होती. दुसरे…

शिवरायांचे महिला विषयक धोरण आणि आजची स्थिती

रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केल्याचे समजताच त्याचे हातपाय तोडून चौरंग केला. हिंगणघाटचा नराधम मात्र अजूनही न्यायालयाच्या छत्राखाली स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतोय ! म्हणून आजही शिवरायांच्या स्वराज्याची छाप प्रत्येकाच्या श्वासाश्वासात आहे.…

विकासकामे रखडण्यामागे लोकप्रतिनिधींची उदासिनता

महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र विकासात अग्रेसर आहे. बाकी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रावर विकास कामाबाबत अन्याय होतोय, अशी सतत ओरड होते. या ओरडण्यात तथ्यांश आहे का? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पश्‍चिम…

कुंपणच शेत खातंय..!

जळगाव शहर महानगरपालिका विविध कारणाने गाजत आहे. महापालिकेकडे स्वत:चे उत्पन्न कमी असल्यामुळे नागरी सुविधांच्या नावाने बोंबाबोंब चालू आहे. शहरातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ? अशी परिस्थिती निर्माण…

महापालिका आयुक्तांवर भ्रष्टाचार लेटरबॉम्ब !

जळगाव महानगरपालिका अनेक कारणावरून चर्चेत आहे. महापालिकेतील सदस्य एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप करीत असतात. यापूर्वीची महासभा केवळ एकमेकांवरील भ्रष्टाचाराच्या आरोप प्रत्यारोपाने गाजली. महापालिका सदस्य आणि प्रशासनाचे अधिकारी…

जळगाव शहर विकासाचा भाजपकडून सत्त्यानाश

एकेकाळी जळगाव शहराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रेसर होते. चकचकीत रस्ते, 17 मजली पालिकेची प्रशासकीय इमारत, पालिकेच्या मालकीची भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहराची स्वच्छता, नागरिकांच्या आरोग्याची सेवा, नियमित पिण्याचे पाणी, रस्त्यावर…

कोरोना महामारीची राजकीय धुळवड…!

लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यानंतर अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांचे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला…

कोरोनाची तिसरी लाट ओसरली पण…

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातील तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडली. पहिल्या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या एकदम वाढल्यामुळे त्यांचेवर उपचार करण्यासाठी दवाखाने अपुरे पडले. कोरोनावर उपचार करणारी यंत्रणा सुध्दा…

नकटीच्या लग्नाला अनेक विघ्न …!

जळगाव शहराचा खुंटलेला विकास आणि रस्त्यांची झालेली दुर्दशा हा भाजपची महापालिकेवर एकहाती सत्ता आली तेव्हापासून चर्चेचा विषय बनला आहे. विकास कामे होत नाही म्हणून भाजपच्या 27 नगरसेवकांच्या एका गटाने बंडखोरी केली. विरोधी शिवसेनेशी हातमिळवणी…

रावसाहेब दानवेंची उदासिनता कशासाठी ?

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महाराष्ट्र राज्याचे विशेषत: मराठवाडा या मागास भागातील जालना जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. केंद्रीय मंत्री अथवा राज्याचे मंत्री तसेच आमदार - खासदार या लोकप्रतिनिधींकडून आपल्या भागाच्या विकासाला चालना…

चोर ते चोर शिरजोर ! वाळूचोर…!

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये ! हे अगदी खरे आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या वाळू चोरीचा मामला जोरात सुरु आहे. वाळू चोरांना खालपासून ते वरपर्यंत सरंक्षण मिळतेय हे दुर्दैव होय. नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणे, अवैध उपसा केलेल्या वाळूची वाहतुक…

विकासकामांसाठी चढाओढ का होत नाही ?

महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना जनतेच्या विकासाच्या कामांऐवजी आरोप - प्रत्यारोप करण्याचा रोग लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याची बातमी…

गिरणा परिक्रमेला पक्ष संवर्धनाची किनार

1 जानेवारी 2022 पासून भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार उन्मेश पाटील यांचे नेतृत्वात गिरणा नदीच्या संवर्धनासाठी गिरणा परिक्रमा सुरू झाली आहे. 2022 या नवीन वर्षात गिरणा नदीच्या संवर्धनासाठी खा. उन्मेश पाटल यांनी गिरणा नदीकाठावरून…

वाळूमाफियांच्या मुसक्या आवळणे शक्य नाही का?

जळगाव जिल्ह्यात विशेषत: गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपशावर शासनातर्फे नियंत्रण घालावे, अशी मागणी वारंवार गिरणा नदी काठच्या गावातील ग्रामस्थांकडून होते. अनेक वेळा नदी काठच्या गावातील ग्रामस्थांकडून गिरणेतून होणारा अवैध वाळूचा उपसा रंगेहात…

जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाची दुरावस्था !

जळगाव येथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षे झाली. तत्कालिन वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या काळात हे महाविद्यालय सुरु झाले. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची भाजप सरकारी…

जिल्ह्यासाठी कोरोनाची धोक्याची घंटा

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. गेल्या आठ दिवसातील कोरोना बाधीत रूग्णांची वाढती आकडेवारी आरोग्य विभाग व प्रशासनाला सतर्क करणारी आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग नसला तरी कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन…

गिरीश महाजनांच्या मागे ‘मविप्र`चा ससेमिरा…!

जळगाव जिल्ह्यात मराठा बहुजन समाजाच्या 105 वर्षे जुन्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या दोन संचालक मंडळातील वाद सध्या गाजतोय. कायद्याने रीतसर लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या माजी नगरसेवक कै. नरेंद्र पाटील यांचे नेतृत्वखालील संचालक मंडळाला…

रेशनिंग रॅकेटचा पर्दाफाश …!

जळगाव जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदाराच्या मनमानी कारभार सध्या गाजतोय. गोरगरीब गरजू लोकांसाठी शासनातर्फे स्वस्त दरात धान्य पुरवठा रेशनिंग दुकानदारांमार्फत केला जातो. जिल्ह्यात रेशनिंग दुकानदारांची संघटना स्थापन करून त्या संघटनेमार्फत संबंधित…

चिंधी – सिंधू अन्‌ मायीला अखेरचा सलाम…!

अनाथांची माय सिंधूबाई सपकाळ यांचे हृदयविकाराने काल निधन झाले. शेकडो मुलं - मुली आपल्या मायीपासून पारखे झाली. ही मुलं मायेच्या प्रेमाला मुकली असली तरी या सर्व मुलामुलींना खडतर जीवनाच्या वाटेवर चालण्याची शिकवण मायींकडून त्यांना मिळाली. आज…

परिक्रमा शुभारंभानंतर राजकीय कलगीतुरा सुरू

गिरणा खोरे बचाव अभियानांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी परिक्रमा शुभारंभ सोहळा पार पडला. भाजपचे खा. उन्मेश पाटील यांचा हा उपक्रम स्तुत्य व स्वागतार्ह असला तरी परिक्रमा यशस्वी व्हायचे असेल तर राजकारणविरहित व्यापक स्वरूप प्राप्त होणे…

चांगदेव ते मुक्ताईनगर

सोमवार दिनांक 27 डिसेंबर रोजी चांगदेव ते मुक्ताईनगर 10 कि.मी. अंतर असलेल्या रस्त्यावर रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या कारवर हल्ला झाल्याच्या…

नेतृत्वाच्या लढाईचा वाद विकोपाला…!

मुक्ताईनगर-बोदवड तालुक्याचे राजकारण तापले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेची निवडणूक आणि बोदवड नगरपंचायतची निवडणूक त्याला कारणीभूत ठरलीय. जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी पॅनलच्यावतीने लढविली गेली. असली तरी त्यावर राष्ट्रवादी…

मातेचं हृदय असलेला महामानव…!

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरूजी जन्म 24 डिसेंबर 1899. रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी सदाशिव साने या खोताच्या घरी जन्मलेल्या पांडुरंगवर त्यांची आई यशोदाचे फार मोठे संस्कार झालेले. प्राथमिक शिक्षण पालगड येथे झाल्यानंतर पुढचे शिक्षण…

तोडीपाणी चव्हाट्यावर !

कोरोना महामारीच्या दोन लाटांमुळे तब्बल पावणेदोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर जळगाव महानगरपालिकेची महासभा ऑफलाईन पार पडली आणि महापालिकेतील गैरव्यवहारामुळे उपहापौर आणि विरोधी नगरसेवक हातघाईवर आले.  नागरिकांच्या मुलभूत सुखसोयींवर आणि…

गुलाबरावांचा माफीनामा…!

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे एक कर्मठ शिवसैनिक आणि फर्डे वक्ते म्हणून ओळखले जातात. आपल्या वक्तृत्व शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. धडाडीचा सच्चा शिवसैनिक म्हणून कै. बाळासाहेब ठाकरेंचे…

जिल्ह्याच्या पदरात भोपळा !

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री धडाडीचे नेते अजित पवार यांचा शुक्रवार दिनांक 17 रोजी जळगाव जिल्हा दौरा पार पडला. जिल्ह्यातील विविध कामाचा आढावा जिल्हा नियोजन सभागृहात घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह सर्व पक्षाचे आमदार - खासदार,…

आ. सावकारेंच्या वाढदिवस सोहळ्यात रा.काँ.चे वर्चस्व!

भुसावळचे आमदार संजय सावकारे हे जरी भाजपचे असले तरी त्यांचेवर राष्ट्रवादी काँग्रेस विशेष राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा विशेष पगडा आहे. पक्षांतर कायद्याची जर अडचण नसती आणि पक्षांतर केल्यानंतर आमदारकीवर गदा आली नसती तर…

पुन्हा वॉटरग्रेस ठेकेदारीची चर्चा…!

जळगाव शहरातील स्वच्छतेचा ठेका दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या संदर्भात ठेका दिल्या दिवसांपासून आरोप - प्रत्यारोप होत आहेत. मध्यंतरी एक वर्षभर त्याबाबतची चर्चा थांबलेली होती. तथापि आता पुन्हा वॉटरग्रेसच्या कामकाजाबाबत माजी उपमहापौर डॉ. अश्विन…

जळगावच्या खराब रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर…!

गेल्या तीन वर्षापासून अमृत पाणी पुरवठा योजना आणि भुयारी गटारी योजनेकरिता पाईप लाईन टाकणेसाठी खोदल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खराब रस्त्यांमुळे शहरवासीय मेटाकुटीला आलेले आहेत. पावसाळ्यात…

विकास कामे करण्यात आमदारांची कंजुषी का?

निधी उपलब्ध नाही म्हणून विकास कामे होत नाहीत अशी ओरड आपले लोकप्रतिनिधी करीत असतात. परंतु शासनातर्फे सर्व आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत प्रत्येकी 4 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभेचे आमदार…

गुलाबराव देवकरांच्या निवडीने सहकाराला बळकटी !

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या चेअरमन - व्हॉ. चेअरमनपदी महाविकास आघाडीच्या ठरलेल्या सूत्राप्रमाणे निवड झाली. चेअरमनपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांची चढाओढ सुरू होती. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना…

कबचौ उमवितील प्रभारी राज संपणार केव्हा?

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ संपण्याआधीच वर्षभरापूर्वी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला. कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांची चार वर्षाची कारकीर्द चांगली होती. त्यांच्या…

अरुण पाटलांचा गेम करण्यामागचे षढयंत्र!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलला निर्विवाद सत्ता मिळाली. या निवडणुकीत रावेर तालुका विकासो मतदार संघातील निवडणूक निकालाने आश्चर्याचा धक्का…

बँक निवडणुकीत माघार घेवून भाजपने काय मिळविले ?

105 वर्षाची परंपरा असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक पार पडली. 21 संचालकांच्या जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून निर्विवाद सत्ता प्राप्त केली. एका जागेवर भुसावळचे आ.…

महापालिकेला कचरामुक्तीचा आश्चर्यकारक पुरस्कार !

केंद्रशासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील शहरांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याच्या योजनेत जळगाव व शहर महापालिकेला कचरामुक्तीचा थ्रीस्टार पुरस्कार मिळाल्याचे घोषित झाल्यानंतर जळगावातील प्रत्येक नागरिकाला आश्चर्याचा धक्काच बसला.…

शहरातील चौपदरीकरणाचे त्रांगडे कायम…!

जळगाव शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या मालिकांमुळे विशेष म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणास मंजुरी दिली. या महामार्गावर गुजराल पेट्रोल पंप, शिवकॉलनी, अग्रवाल चौक, प्रभात कॉलनी चौक,…

विक्रम गोखलेंचे डोकं ठिकाणावर आहे काय?

चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्री हे त्यांच्या कलेच्या क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याने  प्रेक्षकांच्या गळ्यातील ते ताईत बनतात. सेलिब्रिटी म्हणून त्यांना लोक ओळखतात याचा अर्थ कलेचं क्षेत्र सोडून राजकारणाविषयी…

जळगाव शहरासाठी कोरोनाचा दिलासा पण…

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जळगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले होते. दोन्ही लाटेमधील दिड वर्षाच्या कालावधीत जळगाव शहरात सर्वाधिक कोरोनाचे रूग्णसुध्दा आढळून आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधीत रूग्णांच्या मृताचा आकडाही…