Browsing Category

संपादकीय

गुलाबराव देवकरांच्या निवडीने सहकाराला बळकटी !

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या चेअरमन - व्हॉ. चेअरमनपदी महाविकास आघाडीच्या ठरलेल्या सूत्राप्रमाणे निवड झाली. चेअरमनपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांची चढाओढ सुरू होती. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना…

कबचौ उमवितील प्रभारी राज संपणार केव्हा?

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ संपण्याआधीच वर्षभरापूर्वी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला. कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांची चार वर्षाची कारकीर्द चांगली होती. त्यांच्या…

अरुण पाटलांचा गेम करण्यामागचे षढयंत्र!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलला निर्विवाद सत्ता मिळाली. या निवडणुकीत रावेर तालुका विकासो मतदार संघातील निवडणूक निकालाने आश्चर्याचा धक्का…

बँक निवडणुकीत माघार घेवून भाजपने काय मिळविले ?

105 वर्षाची परंपरा असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक पार पडली. 21 संचालकांच्या जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून निर्विवाद सत्ता प्राप्त केली. एका जागेवर भुसावळचे आ.…

महापालिकेला कचरामुक्तीचा आश्चर्यकारक पुरस्कार !

केंद्रशासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील शहरांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याच्या योजनेत जळगाव व शहर महापालिकेला कचरामुक्तीचा थ्रीस्टार पुरस्कार मिळाल्याचे घोषित झाल्यानंतर जळगावातील प्रत्येक नागरिकाला आश्चर्याचा धक्काच बसला.…

शहरातील चौपदरीकरणाचे त्रांगडे कायम…!

जळगाव शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या मालिकांमुळे विशेष म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणास मंजुरी दिली. या महामार्गावर गुजराल पेट्रोल पंप, शिवकॉलनी, अग्रवाल चौक, प्रभात कॉलनी चौक,…

विक्रम गोखलेंचे डोकं ठिकाणावर आहे काय?

चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्री हे त्यांच्या कलेच्या क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याने  प्रेक्षकांच्या गळ्यातील ते ताईत बनतात. सेलिब्रिटी म्हणून त्यांना लोक ओळखतात याचा अर्थ कलेचं क्षेत्र सोडून राजकारणाविषयी…

जळगाव शहरासाठी कोरोनाचा दिलासा पण…

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जळगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले होते. दोन्ही लाटेमधील दिड वर्षाच्या कालावधीत जळगाव शहरात सर्वाधिक कोरोनाचे रूग्णसुध्दा आढळून आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधीत रूग्णांच्या मृताचा आकडाही…

शहर विकासाला पुन्हा राजकारणाचा कोलदांडा!

सहा महिन्यापूर्वी जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या एक हाती सत्ता आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शहराच्या विकासाकरिता भरीव असा निधी उपलब्ध होवून जळगाव शहराचा खुंटलेला विकासाला गती मिळेल असे सर्वांनाच वाटले…

‘मनपा’ प्रशासनाला शेतकऱ्याने दिले आव्हान !

जळगाव महानगरपालिका प्रशासन आणि व्यापारी गाळेधारक यांच्यात गेल्या एक दशकापासून संघर्ष चालू आहे. महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपल्यानंतर महापालिकेतर्फे रीतसर गाळ्यांचे भाडे वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर केला. परंतु…

खडसे – महाजन – चंद्रकांत पाटलात वार – पलटवार

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव जिल्ह्याची राजकीय समिकरणे बदलली आहेत. राज्यातील भाजपची सत्ता गेली. तशी जिल्ह्यातही भाजपला घरघर लागली. जिल्ह्यात एकूण 11 पैकी भाजप 7 वरून 4 आमदारच निवडून आले. रावेर, अमळनेर आणि मुक्ताईनगर या तिन्ही जागा…

सहकारात राजकारण नकोच…!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. सहकार क्षेत्रातील जिल्हा बँकेची निवडणूक म्हटली की अत्यंत चुरशीची होती. तथापि जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मात्र त्याला फाटा दिला आहे. सहा वर्षापूर्वी सदर बँकेची…

महामार्गावरील अपघाताची मालिका सुरुच…!

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्र. 6 चे चौपदरीकरण अत्यंत धिमे गतीने सुरू आहे. कंत्राटदाराकडून त्याबाबतीत अनेक कारणे सांगितले जात असले तरी जळगावकरांसाठी हे काही नवीन नाही. महामार्ग विभाग (नही)चे अधिकारीसुध्दा विविध अतिक्रमण काढण्याचा…

चाळीसगाव तालुक्यातील भाजपत गटबाजीचा स्फोट

जळगाव जिल्हा भाजपत खा. रक्षा खडसेंना पक्षाकडून संघटनेत झुकते माप दिले जात असल्याने रक्षा खडसे व गिरीश महाजन अशा गटबाजीला चर्चेचे उधाण आले होते. या चर्चेचे गुऱ्हाळ शमते न्‌ शमते तोच चाळीसगाव शहर भाजपचे अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी भाजपचे…

वैद्यकिय महाविद्यालयात अधिष्ठातापदाचे धिंडवडे !

जळगाव येथील सरकारी वैद्यकिय महाविद्यालयाला किस्सा खुर्ची का जणू रोग लागलेला आहे. यापूर्वीसुध्दा ऐन कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी तत्कालिन अधिष्ठाता डॉ.खैरे पदावर असतांना एका विभाग प्रमुख डॉक्टरांनी अधिष्ठात्याच्या कार्यालयात जावून मीच…

हद्दपारीच्या आदेशाला कागदोपत्रांची किनार

आपल्या परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, त्याला कसलेही गालबोट लागता कामा नये. विशेषत: प्रत्येक जिल्ह्यात कसलीही जातीय तेढ निर्माण होऊ नये. जातीय तणाव निर्माण होऊ नये यासाठी अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर…

‘चोसाका’ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील चोपडा सहकारी कारखाना गेल्या  दोन वर्षापासून बंद होता. गेली दोन वर्ष कारखान्यातून ऊसाचे गाळपच झाले नाही. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या अनेक वर्षापासून…

जळगाव शहराच्या प्रदूषणास जबाबदार कोण?

भारतात एकूण 132 शहरे उच्च प्रदूषित असल्याचे राष्ट्रीय प्रदूषण अनुसंधानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी सर्वाधिक 18 शहरांमध्ये जळगाव शहराचा समावेश आहे. जळगाव शहर हिरवेगार, सुंदर आणि स्वच्छ करण्याचे स्वप्न माजी मंत्री सुरेशदादा जैन…

राजकीय नेतृत्वाचे खच्चीकरण खान्देशसाठी इतिहासाची पुनरावृत्ती

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी परवा पत्रकार परिषद घेऊन खान्देशातील मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व संपविण्याचे षढयंत्र रचले गेले अशी खंत व्यक्त केली. आपल्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनात भ्रष्टाचार केल्याचा एकही गुन्हा मी केला नाही. 40 वर्षे…

राष्ट्रवादीतर्फे महापालिकेला 15 दिवसांचा अल्टीमेटम

जळगाव शहरातील खड्डेमय रस्त्यांचा सर्वत्र बोलबाला होतोय. विधीमंडळ अंदाज समितीतर्फे प्रशासनावर ताशेरे ओढले. कर भरणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे असे आदेश दिले. जळगावच्या खराब रस्त्यांबाबत आता…

जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध हटवा…

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. परंतु महाराष्ट्रासह देशात दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी होत आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट जवळजवळ ओसरत आहे. मंगळवार दिनांक 13 जुलैच्या जिल्ह्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नजर…

ग्रंथालय कर्मचाऱ्यांची केवीलवाणी अवस्था

महाराष्ट्र राज्याला भौगोलिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक अशा विविध क्षेञाचा दैदिप्यमान इतिहास आहे. आणी राज्याचा इतिहाचा अनमोल ठेवा म्हणजे ग्रंथालये आणी त्या महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळ कायदा व अधिनियम व वास्तव याचा…

भाजपाचे धक्कातंत्र ~ खा. रक्षाताई खडसेंना बढती

खा. रक्षा खडसे यांना भाजप संघटनेत बढती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजप संघटना विस्कळीत झालीय. तिच्यात मरगळ आलीय. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची मर्यादा पक्षश्रेष्ठींना…

नियोजनाचा फज्जा : नियमांची पायमल्ली

पोलीस आणि प्रशासन च्या उपस्थितीत करोनाचे नियम पायदळी तुडवले गेले खा. संजय राऊत यांच्या कार्यक्रम आयोजकांवर कार्यवाही ची मागणी लोकनेते गफ्फार भाई यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी तत्परता दाखवणारे सामाजिक कार्यकर्ते गायब ढिसाळ नियोजन ~…

आरोग्य मंत्र्यांचे ऑपरेशन यशस्वी होईल का?

एक महिन्यापूर्वी जळगाव शहर कोरोना मुक्तीकडे तर अमळनेर तालुका वगळता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. गेल्या महिन्यभरात कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९०९ वर पोहोचली आणि मृत्यूची संख्या १०७ इतकी झाली…

जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांचेत समन्वय आवश्यक

कोरोनाच्या प्रादुर्भावाने जळगाव शहर आणि जिल्ह्याला विळखा घातलाय. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 445 वर पोहोचली आहे. त्यात 50 जणांचा मृत्यू झालाय. समाधानाची बाब म्हणजे 195 रुग्ण कोरोना मुक्त…

जळगाव जिल्ह्यातील 139 रुग्णांनी ‘कोरोना’चे युद्ध जिंकले !

चांगभलं : धों.ज. गुरव, मो. 9158301793  कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेला अमळनेर तालुका ऑरेंज झोनमध्ये कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना टाळ्या वाजवून दिला डिस्चार्ज खाकीतील चार कोरोना योद्धांचा अधीक्षकांकडून सन्मान कोवीड…

कोरोनाचे राजकारण करण्यापेक्षा कोवीड योद्धांचे मनोधैर्य वाढवा !

जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्वात काल जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे. त्याचा निषेध करून महाराष्ट्र बचाव हे आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले. जगात,…

…ही तर नाथाभाऊंना संपविण्याचीच खेळी !

सध्या देशात आणि जगात कोरोना या महामारीचा विषय चर्चेचा असला तरी महाराष्ट्रात मात्र कोरोनाबरोबरच भाजप आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यातील वादाच्या खमंग चर्चेला उत आलाय. भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने नाथाभाऊ संतप्त…

त्या मद्यविक्रेत्याचा परवाना रद्द करा

कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी संपूर्ण जग विविध उपाययोजना करीत आहे. महाराष्ट्रास भारतात वेळीच धोका लक्षात घेऊन लॉकडाऊन (संचारबंदी) जाहीर केली. 14 एप्रिलपर्यंत असलेली ही संचारबंदी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात…

नाथाभाऊ…उपद्रव्य मूल्य दाखवाच !

भाजपचे ज्येष्ठ नेते ज्यांनी महाराष्ट्रात शून्यातून पक्ष वाढवला, रूजवला त्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची पक्षाकडून सतत उपेक्षा होत आहे. भाजपसाठी खडसे म्हणजे गमतीचा विषय निर्माण केला जातोय. वेळोवेळी त्यांचे खच्चीकरण केले जातेय. राजकीय…

वाळू माफियांच्या मुजोरीला जबाबदार कोण ?

माफिया हा शब्द महाराष्ट्रात देशात स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला. अवैध धंदे करणाऱ्यांना माफीये संबोधले जाते. वैध मार्गाने कोणत्याही व्यवसाय करायचा म्हटला कि त्या व्यवसायातून माफक नफ्याचे प्रमाण असते. परंतु अवैध मार्गाने…

जळगावसह जिल्ह्यातील विकास कामे रामभरोसे?

''चणे आहेत परंतु ते खायला दात नाहीत, दात आहेत परंतु खायला चणे नाहीत'' अशी मराठीत म्हण आहे. जळगाव आणि जिल्ह्याच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते. जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्यास ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचापासून पं.स., जि.प. पदाधिकारी…

पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आमदाराला डावलले

जळगाव  जिल्ह्यातील  चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवार दिनांक १६जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला चोपडा विधानसभा मतदार  संघाचे आमदार सौ लता सोनवणे…

कॉग्रेसच्या वाट्यावर ‘भाजप’

जळगाव जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्षपदाच्या शुक्रवारी झालेल्या निवडीच्या सभेत व्यासपीठावर उपस्थितीत नेते पक्षनिरीक्षक केद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन जिल्ह्याचे खासदार आमदार यांचे डोळ्यादेखत जिल्हा संघटमंत्री…

कार्यकर्ते जिंकले नेते हरले !

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकित भाजपने सत्ता गमावल्यानंतर पक्षात विविध स्तरावर तडजोड होताना दिसते आहे. फडणवीस महाजनांनी माझे तिकीट कापून आरोप करणारे भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजनांशी हातमिळवणी केली. महाजनांनी…

प्राचार्याची मान्यता रद्द विद्यापीठ निर्णयाचे स्वागत

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दोन प्राचार्याचि  मान्यता रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयाने नियमबाह्य काम करणाऱ्या शिक्षण संस्थांचालकांना दणका दिला आहे. त्याचबरोबर शिक्षण संस्थाचालकांना चुकीचे निर्देश देणाऱ्या तसेच…

तर शासनावरही सदोष मनुष्यवधा गुन्हा हवा!

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एरंडोलजव नुकत्याच झालेल्या हृदयद्रावक अपघातानंतर शिवसेना रस्त्यावर येऊनही आणि कंत्राटदारांवर सदोष भनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी पोलिसांकडे तक्रार बजा फिर्याद दिली. सात दिवसात गुन्हा दाखल करण्यात आले नाही तर…

मृत्यूचा महामार्ग

सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी एरंडोलपासून पाच कि. मि अंतरावर कालीपिली आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार अन दहा जण जखमी झाली. मन सुन्न करणारी घटना उत्तर कार्याला  गेलेले वंजारी कुटूंब एरंडोलला परतलेच नाही. पती पत्नी आणि मुलाला …

सिंचन प्रकल्प अडकले चौकशीच्या फेऱ्यात !

शिवसेना भाजप युतीचे सरकार गेले पाच वर्ष सत्तेवर असताना विशेष म्हणजे जलसंपदा खात्याचे मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे असताना जळगाव जिल्ह्यातील हतनूर, वाघूर, शेळगाव बॅरेज आणि वरणगाव तळवेल उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत.…

आता नाथाभाऊंचा निशाणा -देव्र्द्र फडणवीस

महाराष्ट्रात महिनाभर सत्तास्थापनेचा तमाशा चालल्यानंतर रातोरात  राष्ट्रपती राजवट उठवली गेली. सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस याची मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजप राष्ट्रवादी मिळून स्थिर…

बंडखोरांना तंबी !

प्रधानमंत्री नद्र मोदी यांच्या जळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करुन निवडणुक लढविणार्‍यांना चांगलीच तंबी दिली. बंडखोरांना कुणाचाही आशिर्वाद नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी…

नाथाभाऊंचा अभिमन्यू !

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल 125  उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. त्यात भाजपाचे ज्येष्ट नेते एकनाथराव खडसे यांचे नाव नव्हते. परंतु त्याआधी एकनाथराव खडसेंनी मोठ्या धाम- धुमीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पहिल्या…

शरद महाजनांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने… !

जळगाव जिल्ह्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी कारखान्याच्या काही संचालकांसह काल काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. शरद महाजनांनी भाजपमध्ये प्रवेश का केला असा प्रश्न यावल व रावेर तालुक्यातीलच नव्हे तर…

जळगाव शहर सुंदरतेचे स्वप्न पुर्ण होईल?

जळगाव शहर सुंदर, स्वच्छ, हिरवेगार व्हावे, शहरांतर्फे नागरी सुविधा पुरविण्यात शहर अव्वल दर्जाचे होण्याचे जळगावकरांनी पाहिलेले स्वप्न मात्र गेल्या 25 वर्षात पुर्ण होऊ शकले नाही. 2003 मध्ये जळगाव नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर होण्यापुर्वी…

भाजपच्या वर्षपुर्तीचा लेखाजोखा… !

जळगाव महानगरपालिकेत भाजपची निर्भेळ सत्ता येऊन एक वर्ष पुर्ण झाले. एक वर्षाचा कालावधी तसा फार मोठा कालावधी नसला तरी वर्षभरात करावयाच्या विकासकामांची दिलेली आश्वासने पुर्ण झालीत काय?  असा प्रश्न जळगाववासियांना विचारला तर त्याचे उत्तर…

हा तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळच !

ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरुन शाळेला ने-आण करणाऱ्या रिक्षाला अपघात होवून विद्यार्थी जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचा त्यात मृत्यूही झाला आहे. या घटना ताज्या असताना जळगाव शहरामध्ये एका…

आदित्य ठाकरेंच्या यात्रेने शिवसेनेला बळ मिळणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला गुरुवारी जळगाव जिल्ह्यातून सुरुवात होत आहे,…

सुरेशदादांच्या निर्णयाने भाजप गोटात खळबळ

जळगाव विधानसभा मतदार संघात 2014 चा अपवाद वगळता सुरेशदादा जैन हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014 मध्ये सुरेशदादा कारागृहात असल्याने त्यांना प्रत्यक्षात निवडणूक प्रचारात भाग घेता आला नाही. त्याचा फायदा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा…

गिरीश महाजनांनी मारले एका दगडात दोन पक्षी

जळगाव जिल्ह्यातील भाजपची शनिवारी बैठक झाली. बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे हेही या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या…

जळगाव महानगरपालिकेवर ओढावली नामुष्की

जळगाव महानगरपालिकेत प्रदिर्घ काळ असलेली खान्देश विकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावून वर्षभरापूर्वी भाजपने सत्ता काबीज केली. खान्देश विकास आघाडीच्या काळात महानगरपालिकेवर कर्जाचा डोंगर झाला म्हणून आताचे सत्ताधारी त्यावेळचे विरोधक ओरड करीत…

अडत्यांच्या अडमुठ्ठेपणामुळे शेतकरी भरडला जातोय

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकमंडळ आणि आडत व्यापारी यांच्यातील अडमुठ्ठे धोरणामुळे शेतकरी मात्र भरडला जातोय. गेल्या 15 दिवसांपासून आडत व्यापार्याांनी बंदचे हत्यार पुकारल्यामुळे शेतकर्याांच्या शेतकर्याांच्या शेतमालाची खरेदी विक्री…

जळगावातील बेदकार वाहतूक आणखी किती बळी घेणार?

जळगाव शहरातील रस्त्यावरून होणाऱ्या वहातुकीची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असल्याचे कारण पुढे करून रस्ते दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यातच वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते आणखी अरूंद झाले असल्याने…

नव्या पालकमंत्र्याकडून स्वप्नपूर्तीच्या अपेक्षा

शेवटच्या चार- पाच महिन्यांसाठी का असेना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली. ही नियुक्ती यापुर्वीच होणे अपेक्षित होते तथापि माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांचेतील…

वर्षानंतरही जळगावचे प्रश्न जैसे थे!

जळगाव महानगरपालिकेत 35 वर्षे खान्देश विकास आघाडीची सत्ता होती महानगरपालिका कर्जबाजारी झाली, उत्पन्न खुंटले महापालिकेची तिजोरी खडखडाट झाली म्हणून शहरातील विकासाची कामे ठप्प झाली. ही वस्तुस्थिती असली तरी वर्षभरापूर्वी महानगरपालिकेच्या…

अमळनेर न.प. सत्ताधारी गटावर टांगती तलवार (अग्रलेख )

अमळनेर नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या 22 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी ढाकणे यांनी काल जारी केला. या 22 नगरसेवकांना दुसर्याांदा अपात्र केले जात आहे. यापूर्वी 29 जानेवारी 2017 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर…

भयावह दुष्काळाबाबत पालकमंत्र्यांची मलमपट्टी! (अग्रलेख)

यंदाचा महाराष्ट्रातील दुष्काल 1972 च्या दुष्काळापेक्षाही तीव्र असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण 15 वर्ष तालुक्यातील पंधराही तालुक्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी…

ग.स.तील सत्ताधारी सहकार गटाला धक्का

जळगाव जिल्हास्तरावर असलेल्या 100 वर्षाच्या जुन्या ग.स. सोसायटीत बी.बी. पाटील यांच्या नेतृत्वातील सहकार गटाला पूर्ण 21 सदस्यांचे बहुमत आहे. ग.स.च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला अवघे एक वर्ष शिल्लक असतांना सत्ताधारी सहकार गटात उभी फूट पडली.…

माजी मंत्री खडसे-जैन गटातील राजकीय वादाला पुन्हा सुरुवात

जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन तसेच माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यात राजकारणातील वाद तसा जुना आहे. एकनाथराव खडसे यांचे सुपूत्र निखिल खडसे आणि ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनिष जैन यांच्या…

चर्चेत: ईव्हीएमची भीती

शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत भाष् केले आहे. पवार म्हणतात, ईव्हीएममध्ये एक चिप असते आणि ती चिप बाहेर नेऊन ईव्हीएममधील मतात फेरफार करता येऊ शकतो, असे मी ऐकून आहे. पण मला याबाबत ठोस माहिती नाही. मी याबाबतीतील तज्ज्ञदेखील नाही. भाजपचे नेते देशात…

अवैध वाळू वाहतुकीला आशीर्वाद कुणाचे ?

लोकशाही (अग्रलेख) सध्या जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि अवैध वाळू वाहतूक हा एक फार मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गिरणा नदी पात्रातील या ठिकाणचे वाळू लिलाव झालेले नाहीत तेथील नदी पात्रातील वाळू रात्रीच्या वेळी उपसा करून त्यांची अवैध…

प्रशासन निवडणुकीच्या कामात; नुकसानग्रस्त शेतकरी वार्‍यावर

सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांतर्फे प्रचार शिगेला पोहोचलाय. एप्रिल महिन्यातील उन्हाने अंगाची लाही लाही होत असून पाणी टंचाईमुळे दुष्काळाची दाहकता आणि वाढत आहे. अशात गेले तीन दिवस जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात…

शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा !

एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चाळीस अंशाचे पुढे सरकला आहे. तो पारा वाढतच चालला असून जळगाव शहरासह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आताच निर्माण झाली आहे. जळगाव शहराला या वाघूर धरणातून पाणी पुरवठा होतो त्या धरणात फक्त 20 टक्के इतकेच…

महामार्गाने घेतला तरूणीचा बळी अपघाताची मालिका सुरुच

जळगाव शहरातून जाणारा महामार्ग क्र. 6 हा मृत्यूमार्ग बनला आहे. या महामार्गावरून ये-जा करणार्याा प्रवाशांची कसलीही सुरक्षितता राहिलेली नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी जाण्यासाठी या महामार्गावरूनच जावे - यावे…

जिल्हा भाजपतील गटबाजीने स्मिता वाघांचा घेतला बळी

2019 च्या लोकसभा निडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपतर्फे अधिकृतरित्या जाहीर झालेल्या आ. स्मिता वाघ यांची उमेदवारी ऐन वेळी रद्द केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हे नाट्य घडले. 29 मार्चला स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज…

शिवसैनिकांचा संताप भाजप उमेदवारांना भोवणार?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप- शिवसेनेची युती झाली होती. त्याचा परिणाम म्हणा मोदी लाट म्हणा रायात 48 लोकसभेच्या जागांपैकी 42 जागा युतीला मिळाल्या होत्या. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सेनेच्या…

शरदराव आणि राहुल गांधी, कृपा करुन लोकांना मूर्ख समजण्याचे पाप करु नका !

दहा मार्च 2019 रोजी 17 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम भारताच्या निवडणुक आयोगाने जाहीर केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण भलतेच तापायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पुन्हा येऊ न…

*अनुराधा मावशींच्यारुपाने दादांची सावली गेली*

*अनुराधा मावशींच्यारुपाने दादांची सावली गेली* डॉ. अविनाश आचार्य यांच्या पत्नी अनुराधा आचार्य यांचे शुक्रवारी रात्री ११ वाजता निधन झाल्याचे कळले. २५ मार्च २०१४ पासून दादांच्या निधनापश्चात मावशींनी त्यांची व दादांची भूमिका प्रामाणिकपणे…

एकनाथराव खडसेंचा भाजपाला पुन्हा सवाल

जळगाव जिल्ह्यातील माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पुणे येथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याच कालावधित खडसे यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांचेशी संवाद झाल्याचा हॅकर मनीे भंगाळे यांनी आरोप केल्याने…

5 महिन्यांच्या सत्तांतरानंतर जळगाव शहराची वाटचाल

ऑगस्ट 18 मध्ये जळगाव महानगरपालिकेची निवडणूक झाली. गेल्या 35 वर्षापासून सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीची असलेली सत्ता भाजपने उलथून टाकली. शहर विकासाचे गोंडस आश्वासन भाजपने निवडणुकीत दिले. रायात आणि केंद्रात भाजपचे…