Browsing Category

कृषी

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य स्टार्टअप : फार्मगुरू

लोकशाही विशेष लेख भारतातील 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. कृषी क्षेत्रात भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली आहे कारण भारतामध्ये शेतीसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शेतजमीन आहे. भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राला…

फसवणूक करणाऱ्या कृषि केंद्र चालकांचा परवाना रद्द करणार – कृषि सहसंचालक

चोपडा तालुक्यातील तीन केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द, ; चार जणांचे परवाने निलंबित जळगाव ;- खत व बियाणे विक्रीतून मोठया प्रमाणात शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. विक्रेत्यांकडून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात…

जळगावात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव;- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगाव शहरात सामाजिक वनीकरण विभाग आणि श्री अष्टविनायक शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन लाईफ अंतर्गत भव्य सायकल रॅली काढण्यात आली. सायकल रॅलीची सुरुवात शिवतीर्थ मैदान येथे…

रावेर लोकसभा जागेसाठी अनेक पक्षांच्या नजरा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा या दोन मतदारसंघांपैकी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जणू सर्व प्रमुख पक्षांनी इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा…

शेतीमध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी हा ‘फाली’मागच्या आयोजनाचा उद्देश – अनिल जैन

फालीचे विद्यार्थ्यांनी केले बिझनेस प्लानचे सादरीकरण ; (पहा व्हिडीओ ) जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भारत हा शेती प्रधान देश असून ५० टक्के अर्थात ७० कोटी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये फालीची सुरुवात करण्यात…

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या

शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्पन्नाच्या दृष्टिने कृषीक्षेत्र म्हणजे बेभो-यासाचे असते. त्यामुळे शेतीत करिअर होऊ शकत नाही अशी नकारात्मकता वाढत असते. मात्र उच्च कृषीतंत्रज्ञानाचा वापर करुन…

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

जैन हिल्स येथे फालीच्या पहिल्या टप्प्याचा समारोप; विद्यार्थ्यांकडून कृषीवर सादरीकरण जळगाव ;- शेतीचे भवितव्य संकटात येते तेव्हा भूमिपुत्रच शेतीला विकतो हे वास्तव आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरले तर ती शाश्वत होते. भारताच्या…

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन; तत्काळ मिळणार सल्ला…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर आणि टी आय एच फाउंडेशन फॉर आय ओ टी, आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव सुपे (ता.बारामती, जि.पुणे) आणि परिसरातील कांदा उत्पादकांसाठी…

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग… शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा…

‘अमित उद्यान रत्न’ पुरस्काराने शेतकऱ्यांचा सत्कार

जैन हिल्स येथील राष्ट्रीय फलोउत्पादन परिषदेचा समारोप जळगाव ;- नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचा आज (ता. ३०) समारोप झाला.…

जैन हिल्स येथे आजपासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद; देशभरातील १०० शास्त्रज्ञांचा सहभाग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मे दरम्यान जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

लोकशाही, न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मधील कन्नड याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आले असता, 'शासन आपल्या दारी' या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी परिसरातील…

अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी-5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यात गुणनियंत्रणसाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चालू खरीप 2023 या हंगामात अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण बिजोत्पादन होऊ न शकल्याच्या कारणाने…

शेतकऱ्याच्या कुटूंबाला सुरक्षा देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे…

शेतकरी कुटूंबासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे…

चाळीसगाव कृ उ बा समिती सभापतीपदी कपिल पाटील तर उपसभापती साहेबराव राठोड बिनविरोध

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; चाळीसगाव कृ उ बा समितीच्या अत्यंत चूरशीच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वातील शेतकरी पॅनलने बाजी मारत 18 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या त्यानंतर सभापती कोण होणार? याकडे…

जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. आज…

कापूस लागवडीत महत्वपूर्ण भाग : बियाण्याची निवड

लोकशाही विशेष लेख शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण खरीप हंगाम ऐन तोंडावर आला असून शेतकरी शेतीच्या मशागतीत व्यस्त होतांना दिसत आहे. मागील पिकांचे अवशेष नष्ट करून नवीन कापूस लागवडीसाठी शेत तयार करण्याची लगबग सगळीकडे सुरू आहे.त्यासोबतच मागच्या…

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सतिश पाटील

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी डॉ सतिश पाटील तर उपाध्यक्षपदी सुधाकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार…

पाऊस पाण्याची खबरबात; मान्सून कधी दाखल होणार राज्यात…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: या महिन्याच्या सुरुवातीला अवकाळीचा मारा झेलणाऱ्या प्रत्येकाला आता तापमानाच्या वाढलेल्या पाऱ्याने हैराण करून सोडले आहे. अशातच राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी…

राज्यस्तरीय पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची…

कापूस लागवडीपूर्वी प्रभावी तणनाशक : “पेंडामेथीलीन”

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कापूस (Cotton) लागवडीत अग्रगण्य आहे. महाराष्ट्रात कापसाच्या पेरा इतर पिकांच्या तुलनेत उल्लेखनीय असतो. मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी कापसाच्या लागवडीत वाढ होण्याची…

अवकाळी पावसाचे व गारपिटीचे थैमान, बळीराजा मात्र बेहाल

लोकशाही, न्यूज नेटवर्क राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) व गारपिटीने थैमान घातले आहे. आणि त्याचमुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्याचं उभं राहिलेलं पीक वाहून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला…

“बिजप्रक्रिया”; रोग प्रतिबंधासाठी कशी आहे वरदान…

लोकशाही विशेष लेख भारत हा कृषिप्रधान देश असतांना भारतीय लोकसंख्या पाहता लोकांची अन्नाची गरज भागवणे हे आज सर्वात मोठे आव्हान आहे. हाच उद्दिष्ट ठेवत शेतकरी शेती उत्पादन कसा वाढेल याच संशोधनात असतात. विविध नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शेतीची…

आ.अनिल पाटलांची कृषीमंत्र्यांकडे कपाशी बियाणे विक्री परवानगीची मागणी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्यांच्या पदरी पडू नये, यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी. अशी मागणी…

कृ.उ.बाजार समिती निकाल; कोण ठरल वरचढ ?

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यभरात सुरु असलेल्या कृ.उ.बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. ही निवडणूक राज्यातील शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर सावांसाठी…

नांद्रासह परिसरात गारांसह जोरदार पाऊस… पिकांचे नुकसान….

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील नांद्रा, कुरंगी, माहेजी, वरसाडे, डोकलखेडा, दहिगांवसह परिसरात आज २९ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० वाजता अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसासह गारा ही कोसळु लागल्याने…

पारोळा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रिया शांततेत पार

पारोळा, न्यूज नेटवर्क पारोळा (Parola) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुक शांततेत पार पडली. या बाबत अधिक माहिती अशी की पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणुक आज रोजी पारोळा…

वाढत्या तापमानाचा केळी भागांना फटका

लोकशाही संपादकीय एप्रिल महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढतोय. तापमान 40° पेक्षा जास्त आणि 42 43 अंश सरासरीपेक्षा तर कधीकधी 45 अंशावर जाते. महाराष्ट्रात जळगाव (Jalgaon) जिल्हा सर्वात हॉट म्हणून ओळखला जातो.…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी भूमि अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेतंर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे 3…

शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये महाबीज बियाणे प्लॉट घेण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क खरीप २०२३ हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यात महाबीजमार्फत ज्युट, उडीद, मुग सोयाबीन, तीळ, तुर, सनहेम्प इ. पिकांसाठी सीड प्लॉट योजना राबविण्यात येत आहे. अशी माहिती एस. कि. ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव यांनी…

फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यास एकूण २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेत फळबाग लागवड व फुलपिके लागवडीचा लाभ घेण्यासाठी…

बोदवड बाजार समितीत सत्तापालट होणार

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना-भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीच्या होत असल्या तरी जिल्ह्यातील बोदवड बाजार समिती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्या पंचवीस…

जैन इरिगेशनचा सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिटयूट सोबत सामंजस्य करार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील सुप्रसिद्ध सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि कंपनीने आयसीएआरच्या सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टीट्यूट (नागपूर) बरोबर सामंजस्य करार…

जळगाव येथे अन्नधान्य, फळे, भाजीपाला महोत्सव आयोजित, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धान्य महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेतून ग्राहकांना योग्य दरात उपलब्ध होणार आहे. वर्षभरासाठी आवश्यक धान्य जसे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ,…

वाढत्या तापमानाने केळीबागा सुकण्याच्या मार्गावर

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल (Manavel) सह परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने शेतकरी राज्याने दिवसरात्र जिवापार जतन केलेली केळी बागा सुकण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यातील शेतकऱ्यांची गणित अंधारमय होणार काय? असाच प्रश्न दिसत…

काळा आंबा आपण खाल्लाय का ? ; वाचा या आंब्याची वैशिष्ट्ये

लोकशाही न्यूज नेटवर्क आपल्याला पायरी, देवगड हापूस, रत्नागिरी, केशर असे आंबे माहिती असतात. फळांचा राजा आंबा( Mango is the king of fruits) तुम्ही सर्वांनी पाहिला असेल आणि चाखला असेल. पण आज आम्ही तुमच्यासाठी असा आंबा घेऊन आलो आहोत, जो…

सर्वांगीण विकासासाठी गरज महात्मा फुलेंच्या कृषी-विषयक विचारांची

लोकशाही विशेष लेख आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होऊन आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य पूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळाचा विचार केला तर आज देखील विकासासाठी आधुनिक…

शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी कर्ज प्रकिया

लोकशाही विशेष लेख शेळीपालन कर्ज हे एक प्रकारचे खेळते भांडवल कर्ज आहे जे पशुधन व्यवस्थापन आणि प्रजननासाठी वापरले जाते. शेळीपालन व्यवसाय हा व्यवसाय म्हणून सुरू करण्यासाठी रकमेची आवश्यकता आहे. खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण…

शाश्वत शेतीसाठी “मिश्र पीक” पद्धत

लोकशाही विशेष लेख वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांत लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीक पद्धत असे नाव आहे. या पद्धतीत बहुतांशाने तृणधान्याची पिके व कडधान्याची पिके यांचे मिश्रण असते परंतु…

शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी असे मिळवा कर्ज

लोकशाही न्यूज नेटवर्क शेळीपालन (Sheli Palan Anudan Yojana) कर्ज हे एक प्रकारचे खेळते भांडवल कर्ज आहे जे पशुधन व्यवस्थापन आणि प्रजननासाठी वापरले जाते. शेळीपालन व्यवसाय हा व्यवसाय म्हणून सुरू करण्यासाठी रकमेची आवश्यकता आहे. खेळत्या…

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा ; जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेड यांच्यातर्फे शहरातील भाऊंचे उद्यानाजवळ 'राष्ट्रीय केळी दिवस' साजरा करण्यात आला. केळीचे आरोग्यदृष्टीने असलेले अनन्य साधारण…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थ्यांसाठी 21 एप्रिल रोजी मार्गदर्शन शिबिर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतील…

ACB ची कारवाई; लाच घेतांना कोतवालासह एकास रंगेहात अटक…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांची सापळा रचून 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ सजाचे कोतवाल व त्यांच्या पंटरास रंगेहात पकडले आहे. शेतजमीन खरेदीनंतर सातबारा…

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशीपालन योजना

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) कार्यान्वित झाली आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केली आहे. अर्जदार साक्षर असावा, स्वतःची…

“तण व्यवस्थापन”- तणनाशकांची ओळख

लोकशाही, विशेष लेख "तण" म्हणजे शेतकऱ्यांच्या शत्रू म्हणून ओळखले जाते.तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पिकास अपाय होऊन उत्पन्नात लक्षणीय अशी घट होत असते.उत्पन्नात घट होण्याचे कारण की पिकास आवश्यक असलेली अन्नद्रव्ये पिकास पुरवठा…

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपयांचे बक्षीस

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (janta dal ) नेते एचडी कुमारस्वामी (h d kumarswami ) यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न…

आडगावात तीन दिवसात 18 तास वीज पुरवठा खंडित..

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील आडगाव परिसरात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा सोडला तर वीजपुरवठा खंडित व्हायला दुसरे काही कारण नाही? परंतु तरीही वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे 18 तास…

शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद

लोकशाही संपादकीय विशेष जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला…

अवकाळीचा कहर; घराची भिंत कोसळून २ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तांडव सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही चिंताग्रस्त आहेत. अश्यातच बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पासवसाने एका २ वर्षीय चिमुरडीचा बळी घेतला…

“झिंक” अन्नद्रव्यांचे पिकातील महत्व

लोकशाही विशेष लेख पिकांच्या जोमदार वाढीसाठी विविध अन्नद्रव्यांचे महत्व अनन्य साधारण आहे. माणसाला जशी क्रिया करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते त्याच पद्धतीने पिकांना वाढ तसेच फळ-फुल उत्पादन निर्मितीकरिता अन्नद्रव्यांची आवश्यकता…

“नॅनो युरिया”- पारंपरिक युरियाला उत्तम पर्याय

लोकशाही विशेष लेख शेतातील पिकांपासून चांगल्या उत्पादनासाठी अनेक प्रकारची खते शेतकरी वापरत असतात. यामध्ये जैव खतांचा वापर केल्यास माती व पर्यावरण सुरक्षित असते, मात्र रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता ढासळत चालली आहे. तसेच…

राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

राज्यस्तरावर दोन तर विभागीय स्तरावर पाच शेतकऱ्यांची निवड जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कृषि विभागामार्फत राज्यातंर्गत पीकस्पर्धा रब्बी हंगाम 2021 मध्ये राबविण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची…

पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत २३४ पैकी ३ अर्ज अवैध

पाचोरा लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवसाखेर १८ जागांसाठी एकूण २३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पाच तारखेला अर्जाची छाननी करून दि. ६ रोजी यादी…

विजेच्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडणार

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चालू आर्थिक वर्ष एक एप्रिल 2023 पासून 24.40% विजेची दरवाढ घोषित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना गुजरातपेक्षा महाग वीज दिली जाते आहे. एवढ्या मोठ्या…

कापसाचे दर अजून वाढणार

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झालेली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कापसाचे दर आणखी वाढतील; क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची वाढ होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.…

मू. जे. महाविद्यालयातील विद्यार्थी बनवताहेत हर्बल प्रॉडक्ट्स

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मूळजी जेठा महाविद्यालयातील बडींग रिसर्च योजने अंतर्गत वेगवेगळ्या विभागांमध्ये रिसर्च प्रोजेक्ट्स राबवले जातात . हि योजना विद्यार्थ्यांमधील संशोधन प्रवृत्ती वाढावी या उद्देशाने राबवली जाते. या योजने अंतर्गत…

कापसाची नर्सरी – बियाणे खर्चात बचत

 लोकशाही विशेष लेख  लवकरच खरीप हंगाम सुरु होणार आहे. कापूस हे विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) या भागातील मुख्य पीक आहे. जेव्हापासून बिटी बियाणे उपलब्ध झाले तेव्हापासून बियाण्याचा…

विद्राव्य खते: पिकांसाठी पोषक नवसंजीवनी

लोकशाही विशेष लेख  भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणांमध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत (Fertilizer) आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा…

कापूस दरात १०० रुपयांची सुधारणा

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात मोठी नरमाई आली होती. पण कालपासून दरात सुधारणा दिसत आहे. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ८०.३४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. देशातही काही…

कारल्याची चव झाली आणखी कडू ; भावात झाली वाढ

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क कारल्याचे दर सध्या तेजीत आहेत. बाजारात कारल्यांची आवक मागील काही दिवसांपासून घटली आहे. त्यामुळे कारल्याच्या दरात तेजी आल्याचे व्यापारी सांगत आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या महत्वाच्या…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच होणार ३५० रुपयांचे अनुदान वाटप

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीवर शासनाकडून करण्यात आलेल्या ३५० रुपयांच्या अनुदानाचे वाटप लवकरच सुरू होणार असून, उशिरा खरीप कांदा खरेदी केंद्रात विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्यात येणार आहे.…

उडीद,तूर कापसाच्या दरात वाढ !

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क देशाच्या आणि राज्याच्या बाजार समितीमध्ये उडीद , तूर , कापूस आणि सोयाबीनच्या भावात आज वाढ झाल्याचे दिसून आले. सोयाबीन दर स्थिरावले आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सध्या चढ…

५० हजार रुपये किलो मिळणारा जगातील सर्वात महागडा बटाटा

 लोकशाही विशेष लेख 'ले बोनॉट' (Le Bonnot) ही जगातीलची सर्वात महाग बटाट्या वाण म्हणून गणली जाते. केवळ फ्रेंच बेटावर इले डी नॉइरमाउटियरमध्ये याची लागवड केली जाते. ग्लोबल मीडिया कंपनी कॉन्डे नॅस्ट ट्रॅव्हलने जगातील सर्वात महागड्या…

तुरीला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ५०० रुपये दर

 लोकशाही विशेष लेख देशातील अनेक बाजारात तुरीच्या दरात आज क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा दिसली. तूर डाळीला उठाव असल्यानं प्रक्रिया उद्योगाची खरेदी वाढली आहे. तर व्यापाऱ्यांनी तुरीची चांगली उचल केली. त्यामूळे आजही तुरीला…

जागतिक हवामान बदल आणि पारंपारिक शेतीपुढील आव्हाने..!

लोकशाही विशेष लेख जगभरात आज एकच चिंता व्यक्त केली जाते व ती म्हणजे कार्बन उत्सर्जन आणि जागतिक तापमान वाढ (Global temperature rise). याबाबत सखोल अभ्यास सुरू असून त्या अनुषंगाने शेती आणि तिचे पारंपारिक पीक पद्धत यात आता बदल…

दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील काही जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे सादर करा. जेणेकरून…

शासनाच्या योजनांचा लाभ घेत मल्हार कुंभार बनले आदर्श शेतकरी…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतकरी समृद्ध व्हावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा शाश्वत विकास व्हावा यासाठी शासनाकडून अनेक लाभदायी योजनांची अंमलबजावणी केली जाते. याच योजनांचा लाभ घेऊन चोरवड (ता. पारोळा) येथील युवा…

शेतकऱ्यांचं पिक विमा कंपनी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये आणि नुकसान झाल्यास त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा संरक्षण योजना काढली, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः…

व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा – इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल

जैन हिल्सच्या अभ्यास दौऱ्याप्रसंगी मधुमक्षिका पालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जैन इरिगेशनच्या फळलागवड पद्धतीच्या सघन, अतिसघन लागवड तंत्रामुळे झाडांची संख्या वाढली. उत्पादनही वाढत आहे. मात्र चांगल्या…