Browsing Category

कृषी

ज्वारी (विराट) वाणाची लागवड फसली : कणसे भरलीच नाही.

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथील प्रगतशील शेतकरी डॉ.विजयकुमार नानासाहेब देशमुख यांची वलवाडी ता.भडगाव या शिवारात गट क्रमांक ८० मध्ये अडीच हेक्टर शेत जमीन आहे. या जमिनीत मातोश्री ऍग्रो एजन्सी भडगाव यांच्यामार्फत रब्बी…

जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्वीच ७ कृषी परवाने निलंबित

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगावमध्ये कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. आगामी मान्सूनच्या अनुषंगाने कृषी विभाग तत्पर झाले आहे. पथकांची नेमणूक करत कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणी मोहिमेत कृषी केंद्रांमध्ये…

जळगाव जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ हरभरा खारेदी करीता जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव भुसावळ, यावल, रावेर,…

तापमान वाढीमुळे केळी होणार नामशेष ?

जळगाव , लोकशाही विशेष (दीपक कुळकर्णी) हवामान बदलामुळे वाढलेल्या तापमानासह विविध नैसर्गिक आपत्तींचा जगभरातील शेतीला मोठा फटका बसतो आहे. अतिवृष्टी, अति उष्णता, अति थंडीसह गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका केळी पिकाला बसतो आहे. नैसर्गिक…

शेतकऱ्यांकडे कर्जासाठी CIBIL मागू नका अन्यथा..

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बँकांना शेतकरी कर्जाच्या मुद्द्यावरून चांगलंच खडसावलं आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोर पाहू नका, असं आम्ही…

डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्य मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबवणारे आघाडीचे राज्य आहे. सध्या राज्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू असून, डिएपी (Di-Ammonium…

आवक वाढल्याने कांदा उत्पादकांवर पुन्हा संकट

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या संकटामुळे भर पडली आहे. त्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर…

शॉर्ट सर्किटमुळे पाच एकर मधील पिक खाक

शेंदुर्णी ता जामनेर शेंदुर्णी  येथील गट नंबर,२९४/१लक्ष्मण दौलत गुजर व २९४/२ मालनबाई लक्ष्मण गुजर यांच्या मालकीच्या शेतात दि ३०/४/२०२५ वार बुधवार रोजी दुपारी विजेच्या तारेचा शॉर्ट सर्किट होऊन पाच एकरातील पिक जळून खाक झाल्याची…

१ मे पासून सर्व प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी बंद

मोरगाव ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही वर्षापासून रासायनिक खते बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या काही कंपन्या विनाकारण काही कॉम्प्लेक्स खतांवर किंवा युरीया, पोटॅश यासारख्या मागणी असलेल्या रासायनिक खतांवर त्यांच्या इतर उत्पादनाची…

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा धक्का

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना काढत असते.  आतापर्यंत समाजातील अनेक घटकांना केंद्रस्थानी ठेवत काही अशा योजना राबवल्या ज्यामुळं कित्येकांनाच याचा फायदा झाला. मात्र गैरप्रकार आणि बोगस नावनोंदणी…

कांद्याच्या दरात मोठी घसरण !

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांदा दरात उसळी अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात बाजारभावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यात गत आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव…

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊच !

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क   शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सकारची भूमिका असून योग्य वेळी सकारात्मक निर्णय घेवून कर्जमाफीचा निर्णय घेतला जार्इल असे स्पष्ट संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. आजनसरा येथे भोजाजी महाराज…

अमळनेर बाजार समिती राज्यात १७ वी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील ३०५  बाजार समित्यांपैकी तिसऱ्या क्रमांकावर आली असून जळगाव जिल्ह्यात पहिली तर नाशिक विभागात तिसरी आली आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन…

जळगाव जिल्ह्यात तुर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत २०२४-२५ हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन…

रब्बीची काढणी अंतिम टप्प्यात

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यासह आनोरे, धानोरे, गारखेडे, पिंप्री, वाघळूद शिवारातील रब्बीच्या हंगामाची काढणी अंतिम टप्प्यात आलेली असून अधिक उन्हामुळे मजूरही शेतीच्या कामासाठी नकार देत आहेत. यावर्षी रब्बीचा हंगाम जोमात होता.…

राज्य सरकारही शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देणार

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  “मी जेव्हा समृद्धी महामार्ग करु असे म्हटलं होतं तेव्हा लोक मला वेड्यात काढायची. ५५ हजार कोटीचा रस्ता कधी होतो का? असा रस्ता कधी होणार आहे का ? पण मी सांगायचो की असा रस्ता विदर्भाची लाईफलाईन बनेल. विदर्भात…

गारपीटीमुळे पिकं मातीमोल : शेतकरी हवालदिल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अनेक भागात वादळीवाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. नंदुरबार, नाशिक,…

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2555 कोटी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील जवळपास 64 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2,555 कोटींची विमा नुकसानभरपाई जमा होणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2,852 कोटी रुपये वितरित…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यासह कांदा उत्पादन घेणाऱ्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याचा…

शेतकरी योजनेत बोगस लाभार्थ्यांचा धुमाकूळ !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती, ज्याचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा होता. याअंतर्गत…

सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन विकास होत नाही तर ती कमी पाण्यात, कमी वेळेत, उपलब्ध नैसर्गिक…

शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या सोयी - सुविधांसाठी सरकार कटिबद्ध आहे.  कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी," असे स्पष्ट निर्देश देवून शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटी अनुदान मंजूर

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाचोरा, भडगाव – सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनातर्फे…

गोसेवेचा घराघरात रुजावा संस्कार – प्रदीप शर्मा

गोसेवेचा घराघरात रुजावा संस्कार - प्रदीप शर्मा धुळे येथे जमनाबेन लोकसेवक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात धुळे (प्रतिनिधी) - ‘मानवासाठी गायीचे दूध, शेण अत्यंत उपयुक्त ठरले आहे. गोसेवेचा घराघरात संस्कार रुजणे ही काळाची गरज आहे. घरटी एक…

एरंडोल तालुक्यातील 1480 शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी ठिबक तुषार सिंचन योजना ही राबविण्यात येते. यात एरंडोल तालुक्यातील 1480 शेतकऱ्यांचे गेल्या 2023/24 या वर्षाचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदान रखडले असल्याने…

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत ५०००/- रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप २०२३…

कांदा दर आवक वाढल्याने पुन्हा घसरले

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील आठवड्यात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. अर्थात मागणी वाढल्याने बाजार समितीमध्ये चांगला दर मिळत होता. मात्र आता पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होत असून आठवड्याभरात ७०० ते ८०० रुपयांची घसरण झाली…

‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढवणार

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही…

किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे निधी वितरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ कालावधीतील १९ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ०२.१५ वा. ते ०२.३० वा. या कालावधीत भागलपुर,…

पारोळ्यात भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळ्यात  भरडधान्य खरेदी केंद्र शुभारंभ आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते  काटा पूजन करून करण्यात आले. यावेळी आमदार अमोल पाटील म्हणाले की,   शेतकऱ्यांनी आपले धान्य शेतकरी संघाच्या माध्यमातून विक्रीकरिता आणावे…

एक रुपया भिकारीही घेत नाही, पण विमा मिळतो..!

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठीची पिकविमा योजना बंद करायची कोणताही विचार नाही असे सांगताना या पिकविमा योजनेचे गुणगाण करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तोल सुटला. त्याभरात कोकाटे यांनी आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत…

आनंदवार्ता : कांद्याची मागणी वाढल्याने भाव वाढले

लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील आठवड्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सातत्याने घसरत असलेले कांद्याचे दर आता काहीसे वाढू लागले आहेत. सध्या कांद्याच्या दरात रोज वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे आज मार्केटमध्ये…

सीसीआय सॉफ्टवेअर तांत्रिक बिघाडामुळे कापूस खरेदी ठप्प

लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकारने कापूस खरेदीसाठी सीसीआय केंद सुरु केले आहेत. याठिकाणी शेतकऱ्यांना खासगी व्यापारी देत असलेल्या दरापेक्षा अधिक भाव मिळत आहे. मात्र या सीसीआयच्या…

जळगाव जिल्ह्यातील १८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील १८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा पुरवठा नियमित करण्यात येत असले तरी, काही ठिकाणी खत अनुपलब्धतेबाबत शेतकऱ्यांकडून…

पोकरा योजनेत केवळ २१ गावांचा समावेश

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कृषी क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी शासनाने पोकरा योजना सुरू केली. या योजनेत सोयगाव तालुक्यातील केवळ २१  गावांचा समावेश करण्यात आला आहे. सोयगाव तालुका नेहमीच दुष्काळाच्या छायेत असल्याने संपूर्ण…

सोयाबीन खरेदीचा सावळा-गोंधळ संपता संपेना

लोकशाही न्यूज नेटवर्क सोयाबीन खरेदीचा सावळा गोंधळ अजून संपलेला नाही. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने केवळ झुलवत ठेवले आहे. या शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसल्याचे राज्य पणन महासंघाच्या एका आदेशाने समोर आले…

शेतकऱ्याच्या व्यथा अन् काय गाऊ गाथा !

धर्माबाद (गिरमाजी सुर्यकार), लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो संकटात असेल तेव्हा त्याला आधार देऊन उभे करणे हे सरकारचे काम आहे. कारण शेतकरी जगला तर जग जगेल. निसर्गाने मारल्यावर सरकारने तारले पाहिजे; पण…

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी शेतीला नवा आयाम मिळणार असून, जिल्हा हा महाराष्ट्रातील…

किसान आयडीशी ‘आधार’ जोडले नाही

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क  'किसान कार्ड ' किसान आयडीशी आधार कार्ड  जोडले जात नसल्याने संबंधी शेतकऱ्यांचे किसान कार्ड निघत नसल्याची तक्रार साकळीसह परिसरातील अनेक शेतकरी करीत आहे. याबाबत नेमकी कोणती तांत्रिक अडचण आहे हे संबंधित महसूल…

शेतकऱ्याने फुलकोबीच्या पिकात सोडल्या मेंढ्या

लोकशाही न्यूज नेटवर्क बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात भाज्यांचे दर पडले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांचे दर पडले आहेत. यात फुल कोबीला देखील योग्य बाजार भाव मिळत नसल्याने तोडणी…

उत्पादन खर्च वाढतोय पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही!

धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोयाबीनचे उत्पादन वाढत असले तरी दरात मात्र वाढ होताना दिसत नाही. दरवाढीची शेतकऱ्यांना आशा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल घरात पडून आहे. यामुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढली असून, दरवाढीची…

आधीच कापसाला भाव नाही, त्यात चोरांनी लुबाडले

लोकशाही न्यूज नेटवर्क कापूस विक्री करून आलेल्या एका शेतकऱ्याला दीड लाख रुपयांना लुटल्याची घटना जालन्यातील शिंगाडे पोखरी फाट्याजवळ घडली. हातातील बॅग घेऊन काहीजण पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत शेतकऱ्याला लुटणाऱ्या…

खरेदी बंद तरीही शेतकऱ्यांची वाहने अद्याप नाफेड केंद्राबाहेर

लोकशाही न्यूज नेटवर्क हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. या केंद्रांवरील खरेदी बंद झाली असून येथे नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनने भरलेल्या वाहने अजूनही…

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई : अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक…

वन्यप्राण्यांचा त्रास.. सोयगाव शिवारात रब्बीची पिके तुडविली

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोयगावसह परिसरात शेती शिवारात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे हताश झाला आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जागता पहारा करावा लागत आहे. यासाठी फटाक्यांचा आवाज तसेच…

फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरात घसरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. फुलबाजारात झेंडू वगळता अन्य सर्व फुलांची आवक जावक कायम आहे. आवक कमी असल्याने झेंडूच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत…

“ॲग्रीस्टेक” वर कळणार शेतकऱ्यांची “कुंडली”

धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  ॲग्रीस्टेकची प्रत्यक्ष नोंदणी 26 जानेवारी सुरुवात झाले आहे 'ॲग्रीस्टेक वर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची 'कुंडली'च कळणार आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.…

“ॲग्रीस्टेक” वर कळणार शेतकऱ्यांची कुंडली

गिरमाजी सुर्यकार, लोकशाही न्यूज नेटवर्क  ॲग्रीस्टेक ची प्रत्यक्ष नोंदणी 26 जानेवारी सुरुवात झाले आहे 'ॲग्रीस्टेक वर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची 'कुंडली'च कळणार आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग…

बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट!

जळगाव : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून ‘लखपती दीदी’…

समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे!

जळगाव : आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. शहरातील नवी पेठेतील…

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या…

बापरे.. कापसाने होताय आजार !

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील तीन वर्षापासून कापसाला  समाधानकारक भाव मिळालेला नाही. यंदाही भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री न करता घरात साठवून ठेवला आहे. मात्र घरात कापूस साठवल्यामुळे आरोग्य व इतर समस्यांचा…

कांद्याने तूर्तास अश्रू आवरले : भाव स्थिरावले

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. दरम्यान कांद्याचे कोसळणारे बाजार भाव आता स्थिरावले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…

जिल्ह्यात पिक विम्याचे 34 हजार अर्ज बोगस ?

लोकशाही विशेष लेख  राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ‘एक रुपयातील पीकविमा योजने’त मोठ्या प्रमाणावर घोटाळा होत असून जळगाव जिल्ह्यात तब्बल 33 हजार 786 अर्ज बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. बोगस अर्जाच्या माध्यमातून शासनाची लूट…

फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ  घेणे शेतक-यांना देणे सुलभ व्हावे, याकरीता केंद्र शासनामार्फत अॅग्रिस्टॅक (Agristack) (Digital…

१ रुपायात विमा योजनेत शासनालाच लावला चुना

लोकशाही न्यूज नेटवर्क बोगस पीक विम्याचे बीड पॅटर्न आता धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातही समोर आले आहे. धाराशिवच्या 565 शेतकर्‍यांनी शासनालाच चुना लावल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 1 रुपयात पीक विमा प्रकरणात कारवाई…

मसाल्याच्या शेतीत स्मार्ट ॲग्रीकल्चर महत्त्वाचे !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘मसाले पिकांच्या शाश्वत शेतीसाठी उच्च तंत्रज्ञान, शुद्ध बी-बियाणे, टिश्यूकल्चर रोपे, आधुनिक सिंचनाची व फर्टिगेशनची व्यवस्था झाली तर मसाले पिकांची शेती परवडणारी ठरेल, असा सूर तज्ज्ञांचा निघाला. तर…

सोयाबीनचे दर पुन्हा ४०० रूपयांची कोसळले

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुरु असलेली घसरण सुरूच आहे. ही घसरण आज देखील कायम असून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव…

शेतकऱ्यांनो लक्ष द्या.. PM किसान योजनेत मोठा बदल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा बदल झाला असून  या योजनेतील बनवाबनवी करणारे रडारवर आले आहेत. नवीन नियमानुसार, घरातील या सदस्यांचा पत्ता लाभर्थ्यांच्या यादीतून गायब…

बांगलादेशाच्या ‘या’ निर्णयामुळे कांदा उत्पादक अडचणीत

लोकशाही न्यूज नेटवर्क कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून निर्यात शुल्काबाबत दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. कांद्याचे निर्यात शुल्क 20 टक्के असतानाच आता बांगलादेशाने कांदा…

शेत कांद्याचे मात्र लागवड गांज्याची

मनमाड, लोकशाही न्यूज नेटवर्क अंमली गांजा लागवड करून छुप्या पद्धतीने त्याची शेती केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यानुसार कांद्याच्या पिकात गांजा लागवड करण्यात आल्याचे मालेगाव तालुक्यातील वडनेर- खाकुर्डी या गावात समोर…

वांग्याच्या दरात प्रतिकिलोमागे मोठी घसरण

लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र बाजारात आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच वांग्याला १० रुपये किलोचा दर देखील मिळत नसल्याने वाहतूक खर्चही…

नाफेड केंद्रांवर सोयाबीन खरेदी अचानक बंद

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क नाफेडच्या सोयाबीन हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची हेळसांड होत असल्याचे समोर आले आहे. सोयाबीन खरेदीसाठी तारीख येऊनही सोयाबीन खरेदी केलं जात नाही. नाफेड केंद्रांवर अचानक सोयाबीन खरेदी बंद केल्याने शेतकरी…

कांद्याच्या भावातील घसरणीने शेतकरी पुन्हा हवालदिल..!

लोकशाही संपादकीय लेख  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर २० % ज्यादा कर आकारल्यामुळे गेल्या सात दिवसापासून कांद्याच्या भावात १८०० रुपयांची घसरण झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सात दिवसांपासून ४०००…

गेल्या सात दिवसांत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण

लोकशाही न्यूज नेटवर्क कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. गेल्या सात दिवसांत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कधी चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता 1800 रुपयांच्या आत आले आहे.…

शेतकर्‍यांना लवकरच खुशखबर !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  बजेट 2025 मध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सरकार 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार्‍या बजेटमध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांहून वाढवून 5 लाख रुपये करण्याची तयारी करत आहे. बिझनेस…

पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  केंद्र सरकारने शेतकऱ्यांना रब्बी पिकांचा विमा उतरवण्याची अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीमुळे किंवा उत्पादनात घट झाल्यामुळे…

नवीन माल बाजारात येताच तुरीचे भाव घसरले

लोकशाही न्यूज नेटवर्क तूर काढणीला आता सुरवात झाली आहे. यामुळे बाजारात नवीन तूर येऊ लागली आहे. मात्र शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. महिन्याभरापूर्वी दहा हजार रुपये…

मोदी सरकारचे गिफ्ट, 4 करोड शेतकऱ्यांना फायदा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवीन वर्षानिमित्त नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं असून आता शेतकऱ्यांना खतांवरही सबसिडी मिळणार आहे. या निर्णयाचा तब्बल 4 करोड शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच…

बदलत्या वातावरणाने खरबूज, मोसंबीवर परिणाम

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. थंडी कमी होऊन काही ठिकाणी पावसाने फटका दिला. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगांचा…