मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन १ जुलै हा राज्य कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. शासनाने याबाबतचा शासन निर्णय काढला आहे.
हा दिन साजरा करण्यासाठी पंचायत समितीना १० हजार तर जिल्हापरिषद मुख्यालयात कृषी दिन साजरी करण्यासाठी २० हजार दिले जाणार आहेत.