Browsing Category

लोकाध्यात्मक

तुळशी विवाह : महत्व आणि वैशिष्ट्य

लोकाध्यात्म विशेष लेख तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, तसेच ‘देवाला नैवेद्य दाखवतांना…

अंतुर्ली येथे कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे येथे कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर कार्तिक स्वामींची यात्रा आयोजित करण्यात आली असून या कालावधीत महिलांसाठी बंद असलेले मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याने महिलांना दोन…

जो समयज्ञ तोच सर्वज्ञ- डॉ. पद्मचंद्र म. सा.

प्रवचन सारांश - 06.11.2022  जी व्यक्ती वेळेचे महत्त्व जाणते ती व्यक्ती सर्वज्ञ ठरते असे महत्त्वाचे बोल डॉ. पदमचंद्र जी म.सा. त्यांनी आजच्या प्रवचनात सांगितले. जळगाव येथील स्वाध्याय भवनात मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते.…

कार्तिकी एकादशी निमित्त श्री चक्रधर स्वामी मंदिरात भाविकांना फराळ वाटप

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील पेठ भागातील गिरणा नदी किनारी सिवाळा अवस्थान श्री.चक्रधर स्वामी मंदिर येथे कार्तीकी एकादशी निमित्त फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वाक येथील युवानेते स्वप्नील पाटील, संदिप…

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे आणि त्यांची कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी मुख्य शासकीय महापूजा संपन्न झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे…

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागे माजी स्नान जे करिती ।।

लोकाध्यात्म विशेष लेख पंढरपूर भू लोकीचे वैकुंठ आहे अशी त्याची ख्याती पुराणात वर्णन केली गेली आहे. पंढरी नगरीत साक्षात देवांचा देव अनंत कोटी, ब्रम्हांडनायक, राजाधिराज, पंढरीनाथ, महाराज यांचं हे निवासस्थान आहे. पंढरीच्या सुखा। अंतःपार नाही…

कार्तिकी एकादशीस निघणारा भारतातील एकमेव श्रीरामरथ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दाही सरता वहन आली एकादशी मोठी मंग सावरला रथ झाली गावामंधी दाटी ।  जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधिनी एकादशी…

जळगावच्या श्रीराम रथोत्सवाची महती; १४९ वर्षांची परंपरा

लोकशाही न्यूज नेटवर्क  कान्हदेशातील वारकरी सांप्रदायाचे थोर व जलग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरुष श्री सद्गुरू अप्पा महाराजांनी हिंदू धर्मातील अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून कार्तिक प्रबोधिनी एकादशी निमित्त भव्य व दिव्य…

तप सेवा सुमिरन समिती जळगाव व इंटरनॅशनल अशोशियेशन फॉर सायंटिफिक स्प्रीचुयालिझम मेरठ तर्फे जळगावात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्या प्रती बेदरकार होत असून त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागत आहे. जसे मधुमेह, उच्च रक्त दाब, थायरॉईड, स्थूलता, कंबर दुखी, गुडघे दुखी,…

तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार ! जाणून घ्या मुहूर्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळी सर्वत्र आनंदात जल्लोषात साजरा झाली. आता लग्नाचा धुमधडाका सुरु होईल. ५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून, याच दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत म्हणजेच ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशीविवाह साजरा करण्यात…

सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वैर, पाप अन् अभिमानाचा त्याग करणे

प्रवचन सारांश - 02.11.2022  सुखी होण्याचा सुलभ मार्ग आगम शास्त्रात सांगितला गेला आहे. वैर, पाप, अभिमान हे सोडले तर आपण सर्वांचे भले होवो, सर्व सुखी होवोत ह्या गोष्टी सत्यात उतरवू शकतो. हाच सुखी होण्याचा खरा मार्ग आहे. ह्या गोष्टी तशा…

‘गुरुवर पू. चांदमलजी महाराजांचा महिमा अपरंपार’ – पू. पार्श्वचंद्रजी म.सा.

प्रवचन सारांश - 1.11.2022  गुरुवर पू. चांदमलजी महाराज साहेबांचा महिमा अपरंपार आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण येणारी पिढी कायम करणार आहे. त्यांनी धार्मिक ग्रंथ लिहिले, त्यांच्या ओघवत्या वाणीचे प्रवचन आणि त्यांनी केलेले गायन ह्या सगळ्या…

संयोग-वियोग दुःखाला सकारात्मक भाव ठेऊन सहन करा…

प्रवचन सारांश - 31 ऑक्टोबर 2022 संयोग-वियोगाचे दुःख सहन करायचे असेल तर मनात कोणतेही नकारात्मक भाव न ठेवता अंजना प्रमाणे सहनशील वृत्तीने त्या दुःखाना सामारो जावे असे आवाहन आजच्या प्रवचनात पू. जयपुरंदर म.सा. यांनी…

हिराचंद्र महाराजांचे कार्य कायम संस्मरणीय

प्रवचन सारांश 30/10/2022 काही व्यक्ती आपल्या कार्याची अमिट छाप सोडून जातात. त्या प्रमाणे आचार्य. पू. हिराचंदजी महाराजांचे कार्य  संस्मरणीय असणार आहे. अशा मोठ्या व्यक्तींचे कार्य,चरित्र त्यांचे स्मरण करून त्यांनी…

जगतगुरु जनार्दन स्वामी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंडगाव येथील आश्रमात संत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या ३३ वे  पुण्यस्मरण निमित्त होत असलेला राष्ट्र निर्माण धर्म सोहळा दि. २८ /११/२०२२ ते ५ /१२/२०२२  डिसेंबर …

ज्ञानपंचमी आराधना, साधना महत्त्वाची

 प्रवचन सारांश - 29.10.2022  ज्ञानावर्णिय कर्म क्षय करण्यासाठी 'ज्ञानपंचमी' आराधना करावी. ज्ञानाचे पाच भेद समजून घ्यावे असे आवाहन डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पु. जयपुरंदर म.सा. यांनी विशेष प्रवचनात केले. काळानुसार आगमशास्त्र…

गोंडगाव येथे राष्ट्रनिर्माण धर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  निष्काम कर्मयोगी जगतगुरु जनार्दन स्वामी मौनीगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने पावन सनिध्यात श्री…

सुख-दुःखात सहनशील बना

प्रवचन सारांश - 28.10.2022  'इष्ट-वियोग अनिष्ट- योग में, सहनशीलता दिखलावे..' सुख - दुःख कोणत्याही स्थितीत आपण सहनशील असावे. असे आवाहन पु. जयपुरंदर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात केले. दुःखाचे कारण जाणल्या शिवाय त्या दुःखावर इलाज, उपाय -…

समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणी दोघांना अटक

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  जालनामधील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून (Ram Mandir) भगवान राम (Lord Ram), देवी सीता (Sita), भगवान लक्ष्मण (Lord Lakshmana) आणि भगवान हनुमानाच्या (Lord…

भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे ‘भाऊबीज!’

प्रवचन सारांश - 27 ऑक्टोबर 2022  भाऊ-बहिणीचे प्रेम व त्याचे प्रतीक म्हणजे 'भाऊबीज' होय. भगवान महावीर स्वामी यांच्या काळापासून भाऊ-बहिणीच्या प्रेमाची सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडपणे चालत आहे असे पू. जयपुरंदर मुनी यांनी प्रवचनात…

अयोध्येतील श्री राम मंदिराचे काम 50 टक्के पूर्ण; पाहा फोटो

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. मंदिर उभारणीचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृह आणि मंदिराचा पहिला मजला तयार होईल, अशी माहिती जन्मभूमी तीर्थ…

श्रीराम रथोत्सवाला उद्यापासून वहनोत्सवाने सुरुवात… यंदाचे १५० वे वर्ष

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्री राम मंदिर संस्थांचे मूळ सत्पुरुष व कान्हदेशातील सद्गुरु आप्पा महाराजांनी प्रारंभ केलेला कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशी निमित्त यंदाही श्रीराम रथोत्सव संपन्न होणार आहे.…

26 किंवा 27 ऑक्टोबर, भाऊबीज कोणत्या दिवशी साजरी होईल? जाणून घ्या मुहूर्त…

आध्यात्म, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो, त्याला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळक करतात आणि त्याला दीर्घायुष्याच्या…

लक्ष्मी पुजनासाठी केरसुणीची ग्रामीण भागात वाढती मागणी

लोकशाही न्युज नेटवर्क (गोकुळ कोळी) मनवेल ता. यावल  आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी घरात नवी केरसुणी विकत घेतली जाते. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. घरातील…

दिवाळीचा सण कसा साजरा करावा; जाणून घ्या शास्त्रीय महत्त्व

लोकाध्यात्म विशेष लेख दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम…

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची ही आरती आणि पूजन करा; घरात येईल ऐश्वर्य आणि वैभव!

दिवाळी विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. सोनार दुकान, स्वयंपाकघरातील वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, देवाच्या मूर्तींचे दुकान या बाजारात ग्राहकांची गर्दी असते. भगवान कुबेरांना प्रसन्न…

दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी या गोष्टी आहेत आवश्यक…

आध्यात्म, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावेळी दिवाळी सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी निशीत काळात देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते. अशा स्थितीत ज्या घरात…

दिवाळी पर्व- शुभचिंतन पर्व

प्रवचन सारांश - 22/10/2022 या दिवाली, पर्वान भगवान महावीर (तीर्थंकर) यांनी अंतिम संदेश दिला. दिवाळी पर्व, तथा वीर निर्वाण कल्याणक दिवस आहे असे पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनात केले. राजा हस्तीपाल यांनी…

आज वसुबारस..! जाणून घ्या महत्व

लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीचा  (Diwali) पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटानंतर यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त जल्लोषात साजर होणार आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच…

‘सम्यक श्रद्धा’ परम दुर्लभ बाब

प्रवचन सारांश 19.10.2022 सम्यक श्रद्धा हे परम दुर्लभ मानले गेले आहे. सम्यक श्रद्धा असेल मोक्ष मार्ग सहज प्राप्त होतो. असे पू.जयधुरंधर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात सांगितले. 'मेरी भावना' प्रवचन श्रृंखलेत आजच्या प्रवचनात 'भाग्य' व…

जीनवाणी श्रवण करणे म्हणजे दुर्लभ संधी !

 प्रवचन सारांश - 18 ऑक्टोबर 2022  पहिली दुर्लभ संधी म्हणजे तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला ती आणि दुसरी दुर्लभ संधी म्हणजे जीनवाणी श्रवण करणे होय. प्रत्येकाने ही संधी अजिबात वाया घालवू नये असे आवाहन डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य जयधुरंधर…

‘मनुष्याने कर्तव्यापासून कधीच दूर जाऊ नये..’

प्रवचन सारांश 17.10.2022 मानवाने भापल्या कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यापासून कधीच दूर जाऊ नये, मानव व पशु जीवन  यात फरक हा आहे की पशुंना कर्तव्य नसतात व  मानला कर्तव्य असतात. या बाबतचे आजच्या प्रवचनात पू. जयपुरंदर…

मनुष्य जन्म कशासाठी मिळाला याचे चिंतन करावे

प्रवचन सारांश 15.10.2022 मनुष्यजन्म हा दुर्लभ असतो. मनुष्य जन्म कशासाठी मिळाला याचे प्रत्येकाने चिंतन करायला हवे. ह्या विषयी अत्यंत सहज सोप्या पद्धतीने पू. जयधुरंधर म.सा. यांनी 'आगम शास्त्र' विषयावरील प्रवचनात समजावून सांगितले.…

जन्म-मृत्यु नदीचे दोन किनारे होय..

प्रवचन सारांश - 14.10.2022  जन्म-मृत्यू हे नदीचे दोन किनारे होय. जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू हा ठरलेला असतो. असे मोलाचे विचार आजच्या प्रवचनात मांडण्यात आले. जन्म-मृत्यू हे जीवनाचे वास्तव सत्य आहे. १२ भावनांचे चिंतन सुरू असते, आत्मा…

न्याय, नीतीने धन अर्जित करावे..

प्रवचन सारांश - 13.10.2022 ‘मार्गानुसारी का प्रथम लक्षण ‘न्याय संपन्न वैभव !’ जैन व श्रावक होने के नाते जो धन कमाते हो, वो न्याय नीतीसे ही अर्जित करना चाहिये…’ धन कमावणे हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे परंतु हे धन न्याय व नीतीने…

अमृताहूनी गोड नाम तुझे देवा..

लोकाध्यात्म विशेष लेख ‘नाम हाचि गुरु । नाम हाचि तारू । नामाविण श्रेष्ठ । दुजे नाही ।।’ अशी नामाची महति आहे. आज अनेक जण नामजप करतात; परंतु अयोग्य नामजपामुळे त्यांना विशेष लाभ होत नाही आणि अखेरीस त्यांचा नामावरील विश्‍वास उडतो.…

नऊपद साधना म्हणजे मन स्वच्छ करण्याची संधी…

प्रवचन सारांश, 08.10.2022 नऊपद साधना म्हणजे मन स्वच्छ करण्याची संधी होय. नऊपद ओली साधना करून अनेकांनी आपल्या जीवनाचा उद्‌धार केलेला आहे. पुण्यवाणी वाढविणारी नऊपद ओली आराधना आहे; ती आराधना प्रत्येकाने करायला हवी असे…

श्रीपाल व मैनासुंदरी कथा प्रेरणादायी..

प्रवचन सारांश 07.10. 2022 श्रीपाल यांचे चरित्र व कथा कर्माची कथा होय. केलेला चांगल्या वा वाईट कर्मांचे फळ हे त्यानुसार मिळते. धवलशेठ श्रीपालला ठार मारण्याचे प्रयत्न करत असतो, त्याचे वाईट करण्यात तो व्यस्त असतो. तरी देखील श्रीपाल हा…

परनारी लालसा हे तर नरकाचे द्वार !

प्रवचन सारांश 06.10.2022 आयुष्यात काही गोष्टी करू नये असे सांगितले गेले आहे. परनारी व परधन यांची लालसा धरणे हे तर नरकाचे द्वार असते. धवलशेठ त्याच्या आयुष्यात श्रीपालच्या जहाज व त्यातील संपत्ती व त्याच्या दोन्ही पत्नी यांच्यावर वाईट नजर…

पारोळ्यात आज रथोत्सव

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असा पारोळ्यातील ब्रम्होउत्सवातील आज रथोत्सव तसेच महाराष्ट्र सर्वात उंच जवळपास ५३ फुट उंची असलेल्या पारोळ्यातील रथोत्सव आज दि. ६ रोजी या रथयात्रेला दुपारी मान्यवरांच्या हस्ते…

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

लोकाध्यात्म विशेष लेख आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून…

नऊपद ओळी आराधना विसरू नये…

प्रवचन सारांश नऊपद ओळी आराधनेचा आजचा तिसरा दिवस आहे. या पवित्र दिवसांमध्ये नऊपद ओळी आराधना आणि आयंबील करायला विसरू नका. ही साधना केल्याने अनेक फायदे होतात असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी आजच्या…

सप्तशृंगी गडावरील बोकड बळीची बंदी उठली

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क वणी येथील सप्तशृंगी गडावरील (Vani Saptshrungi Gad) बोकड बळीची (Bokad Bali) बंदी उठवली आहे. पूर्वीपासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. दरम्यान प्रथा पुन्हा सुरू…

नऊपद ओळी आराधना, श्रीपाल चरित्राचे पठण मोलाचे…

प्रवचन सारांश 01-10-2022 आत्म्याच्या उन्नतीसाठी नऊपद ओळी आराधना आणि श्रीपाल चरित्र पठण करावे. या दिवसात जमले तसे आयंबीत करावे असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले. जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती 12 वे…

उपकारी व्यक्तिच्या प्रती कृतज्ञता ठेवा.

प्रवचन सारांश 30.03.2022 जीवन जगत असताना आपल्यावर अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्तींचे अनंत उपकार असतात. त्या सर्व उपकारी व्यक्तींच्या प्रती मनामध्ये सतत कृतज्ञता भाव ठेवावा असा संदेश आजच्या प्रवचनातून देण्यात आला. स्वाध्याय भवन…

गुणी जनों को देख हृदयमें मेरे प्रेम उमड आवे…

प्रवचन सारांश - 28/09/2022 गुणीजनांना पाहिल्यावर आपल्या हृदयात प्रेमाचे भाव जागृत व्हायला हवेत याबाबतचा संदेश 'मेरी भावना' रचनेत देण्यात आलेला आहे याबद्दल आजच्या प्रवचनात सविस्तर विश्लेषण करण्यात आले. आपल्या मनातील…

सरळता व सहजता असेल तर मोक्ष मार्ग गवसतो

प्रवचन सारांश 25/09/2022 झुंबर मुनी यांच्यात सहजता व सरळता होती. संयम व संथारा या दोन्ही गोष्टी साध्य करून आपला मोक्षमार्ग निवडला असे भावपूर्ण उद्गार डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आजच्या प्रवचनात काढले. झुंबर मुनींच्या चौथ्या दीक्षा दिनाच्या…

शिरागड येथे सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला सोमवार पासुन सूरुवात होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल तर ५ ऑक्टोंबर या दरम्यान दररोज  कीर्तन, भारुड, वही गायन,…

श्री सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीवर आता अभिषेक बंद…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतील साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीवर अभिषेक करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी भाविकांच्या देणगीतून घडविण्यात…

क्रोध रूपी आग स्वतःला व इतरांना ही जाळते.

प्रवचन सारांश 24/09/2022 क्रोध रूपी आग मुळे मानव जीवनात खूप नुकसान करून घेतो. क्रोधामुळे स्वतः व इतरांना देखील जाळतो असा संदेश पू. जयेंद्रमुनी यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून दिला. क्रोध, लोभ, मान आणि…

दयाळूपणा सम्यकत्वाचे लक्षण होय…

प्रवचन सारांश - 23. 09. 2022 दयाळूपणा हा गुण सम्यकत्वाचे लक्षणे सांगणारा आहे. दया, करुणा भाव प्रत्येकाl यावा या संदर्भात अनेक उदाहरणांचा दाखला देत समकत्वाबाबत आजच्या प्रवचनात चर्चा करण्यात आली. करुणावान व्यक्ती दुसऱ्याच्या…

नवरात्री 2022; माँ दुर्गेची ही 9 शक्तीपीठे आहेत खूप खास, जाणून घ्या आख्यायिका

आध्यात्म, लोकशाही न्यूज नेटवर्क: 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात. या काळात माँ शैलपुत्रीपासून सिद्धिदात्री मातेपर्यंतची पूजा केली जाते.…

नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व आणि शास्त्र

लोकाध्यात्म विशेष लेख सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ।। सर्व मंगलकारकांची मंगलरूप असणारी; स्वतः कल्याणशिवरूप असणारी;  धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; …

‘दृढ संकल्पामुळे यश प्राप्ती होते.’

प्रवचन सारांश - 21/09/2022 दृढ संकल्प असेल तर भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात हमखास यश प्राप्त होते असे मौलीक विचार पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनात मांडले. परस्पर संयोग भाव हा जैन दर्शनचा पाया आहे.…

३८३ वर्षाची परंपरा असलेल्या ब्रह्मोत्सवाला २६ सप्टेंबरपासून सुरुवात

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सालाबाद प्रमाणे यंदाही बालाजी महाराजांच्या नवरात्रोत्सव हा ब्रह्मोत्सव म्हणून दिनांक २६ सप्टेंबर पासून ते दिनांक १० ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. पारोळा येथील जागृत दैवत प्रभू बालाजी यांचा…

श्री स्वामी नरेंद्रजी महाराज यांचा अमळनेरात पादुका दर्शन सोहळा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज (जगद्गुरू रामानंदचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम,महाराष्ट्र) यांच्या पादुका दर्शनाचा सोहळा गुरुवार दि. 22 सप्टेंबर रोजी अमळनेर येथे…

सरल, सत्य व्यवहार करू..

प्रवचन सारांश 20/09/2022 संसार रूपी सागर 'भाव'रूपी नौकेतून पार करता येतो परंतु 'सरळ' व 'सत्य' व्यवहार प्रत्येक व्यक्तीने करायला हवा. आत्म्याच्या प्रगती, मोक्षासाठी मानवाने स्वतः प्रयत्न करावे असे आवाहन प्रवचनाच्या माध्यमातून करण्यात आहे.…

मनाला जिंकणे, वश करणे सर्वात महत्त्वाचे !

प्रवचन सारांश 19.09.2022  एक मन, चार कशाय आणि पाच इंद्रियांना वश करणे, त्यांच्यावर विजय मिळविणे याचे गुपित आगम शास्त्रात सांगितले आहे. सर्वात आधी मनाला वश करावे असे आवाहन पूज्य जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनातून केले. माणूस जाती,…

मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा श्राध्द सोहळा

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  हजारो दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी यांचा श्राध्द सोहळा १९ सप्टेंबर २०२२ रोजी मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

कर्माला तोडण्यासाठी आत्मपुरुषार्थ प्रबळ असावा..

प्रवचन सारांश- 18.09.2022 कर्माला तोडायचे असेल तर आत्मपुरुषार्थ प्रबळ असायला हवा. चांगल्या कार्यासाठीचे आपण निमित्त बनावे असे मोलाचे चिंतन प्रवचन प्रभावक डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आजच्या प्रवचनात केले. जळगाव येथील स्वाध्याय भवनात…

कर्म हेच आत्म्याच्या प्रगती अधोगतीचे कारण

प्रवचन सारांश 17 109/2022 आत्म्याच्या उन्नतीला व प्रगतीला व्यक्तीचे स्वतःचे कर्म कारणीभूत ठरत असतात. कर्म दुष्परिणाम टाळण्यासाठी धर्म करावा असे आवाहन आजच्या प्रवचनात पू. जयेंद्र मुनी यांनी केले. 'उठ उठ रे जिवड़ो,…

विश्वकर्मा जयंतीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त… जाणून घ्या पूजा, साहित्य आणि महत्त्व…

लोकशाही न्यूज नेटवर्क: विश्वकर्मा जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी केली जाते. यावेळीही विश्वकर्मा जयंती शनिवार, १७ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या संक्रांतीच्या दिवशी जगाचे पहिले शिल्पकार…

इंद्रियांवर नियंत्रण ठेवून जन्म-मरणाच्या फेऱ्या टाळा

प्रवचन सारांश - 16.09. 2022 पाच इंद्रियांच्या विषयांमध्ये न गुंतता राग, द्वेष यापासून साधक स्वतःला दूर ठेऊन आत्म्याची उन्नती साध्य करू शकतो असा आत्मविश्वास पू. जयधुरंधर मुनी यांनी आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून निर्माण केला. क्रोधावर…

रसनेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक

प्रवचन सारांश - 15.09. 2022 रसनेवर नियंत्रण ठेवले तर राग, द्वेष यापासून मानव स्वतःचा बचाव करू शकतो. याविषयी आगम शास्त्रांचे संदर्भ देत अत्यंत सोप्या, प्रभावी प्रवचनातून श्रावक-श्राविकांना समजावून सांगितले. 'चरम चक्षू', 'आत्म चक्षू'…

पितृऋणातून मुक्ती देणाऱ्या श्राद्धाचे महत्त्व !

लोकाध्यात्म विशेष लेख   श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी भाद्रपद मासातील…

पद्मालय येथे अंगारकी निमित्त भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; अंगारकी संकष्ट चतुर्दशी निमित्त मंगळवार १३ सप्टेंबर २०२२ रोजी श्री क्षेञ पद्मालय येथे जवळपास ८० हजार भाविकांनी हजेरी लावल्याचा दावा गणपती मंदीर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने केला आहे. दरम्यान…

अहंकारामुळे ‘पतन’ होते; अहंकार सोडवा !

प्रवचन सारांश - 12/09/2022 अहंकारामुळे पतन झालेले अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत, हा अहंकार प्रत्येकाने सोडून द्यावा असे आवाहन पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनातून केले. जीवाचे कर्म आत्म्याला भोगावे लागतात. अहंकार आला की पतन सुरू होते.…

वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी करावा…

चातुर्मास प्रवचन 10.09.2022 आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी करावा. उत्तम कार्य करून या जगाचा निरोप घ्यावा असे आवाहन पू. जयेंद्र मुनी यांनी आजच्या आपल्या प्रवचनातून केले. “जशी दृष्टी तशी सृष्टी।”…

आपल्या श्रद्धांच्या भोवती घट्ट उभे रहा, त्यातूनच संस्कृतीचे दर्शन

लोकशाही न्यूज नेटवर्क  आपण आपल्या श्रद्धांच्या भोवती घट्ट उभे राहायला पाहिजे. त्यातूनच आपल्या संयमाचे आणि संस्कृतीचे खऱ्या अर्थाने दर्शन होत असते. सध्या जळगावमध्ये जी उत्साहातली गणेश विसर्जनाची मिरवणूक आपण पाहत आहोत, तिच्या मागे नक्कीच…

संस्कृती व साहित्य जपून ठेवा- पूज्य. डॉ. पदमचंद्र मुनी

प्रवचन सारांश 07.09.2022  मुख्य प्रवचनामध्ये डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांनी ‘जैन’ शब्दाची व्याख्या सांगितली. जैन म्हणजे प्रत्येक सजीवाला जोडून ठेवणारा असतो. पूज्य श्री. जयमलजी म.सा. आचार्यांनी तेच कार्य केले असून त्यांच्या…