हृदयद्रावक; तो पहिल्या दिवशी शाळेत तर गेला… मात्र कधीच परतणार नाही…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
उन्हाळी सुट्ट्या संपल्या कि मुलांना शाळेची ओढ लागते. त्यानुसार त्यांची तयारी सुरु होते. म्हणजे अगदी नव्या वह्यांपासून ते दप्तर ते नवीन गणवेश यामुळे त्यांचा उत्साह हा द्विगुणीत असतो.…