पत्रकारांना मज्जाव करण्याचा हेतू काय?
मन की बात
नियोजन, पारदर्शकता आणि लोकशाही यांचा मेळ जिथे बसायला हवा, तिथेच जर पडदा टाकला जात असेल, तर संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. जळगाव जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी)च्या बैठकीत पत्रकारांना वार्तांकनापासून मज्जाव करण्याचा…