Browsing Tag

Lokshahi Lokadhyatma

जाता पंढरिसी सुख वाटे जीवा । आनंदे केशव भेटतांचि.. ॥

लोकशाही न्यूज नेटवर्क  वारकरी संप्रदायातील संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा हा भावपूर्ण अभंग पंढरपूरचे महिमा वर्णन करणारा 'संताची अभंगवाणी' या पुस्तकातला आहे. संत सेना महाराज वारकऱ्यांना या अभंगाव्दारे सांगतात. जीवाला आनंदाची प्राप्ती हवी…

कृपाकटाक्षें सांभाळी दीना I तुजविण रामा मज कंठवेना II

करुणाष्टक 33 संसारसंगे बहु पीडलो रे I कारुण्यसिंधू मज सोडवीं रे II कृपाकटाक्षें सांभाळी दीना I  तुजविण रामा मज कंठवेना II प्रत्येक मनुष्यमात्रास त्रिविध ताप भोगावे लागतात. हे ताप तीन प्रकारचे आहेत. अध्यात्मिक हा…

तुजविण रामा मज कंठवेना II

करुणाष्टक- 31 विश्रांती देहीं अणुमात्र नाहीं I कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं II स्वहीत माझें होतां दिसेना I तुजविण रामा मज कंठवेना II 'फास्ट लाईफ', 'बिझी रुटीन' किंवा 'जीवनाची गती' यावरूनच फक्त माणसाची किंमत होते काय ? असे गतिमान जीवन…

नृसिह अवतार

भगवान विष्णूंचा चौथा अवतार म्हणजे नृसिह अवतार. हिरण्यकश्यपू नावाच्या दानवाने त्याला मिळालेल्या वराच्या बळावर उन्मत्त होऊन मांडलेला छळवाद त्याचाच पुत्र प्रल्हादाचा केवळ नारायणाचे नामस्मरण करतो. म्हणून केलेला छळ असाच उन्मत्त होऊन स्तम्भावर…

विव्दत्ता व ज्ञानाबरोबर उत्तम पुरुष हे लक्षण गरजेचे

करुणाष्टक - 27 नको द्रव्य -द्वारा नको येरझारा I नको मानसीं ज्ञानगर्वे फुगारा II सगुणीं मना लाविं रे भक्तीपंथा I रघूनायका मागणें हेंचि आता II "जयाचे ऐहिक धड नाही I तयाचे परत्र पुसशी काई ?" असा समर्थांचाही सवाल आहे. पण जेव्हा धन हे…

जीवन व्यवस्थापन विचार

गुणवत्तेचे व्यवस्थापन, वर्धन, ह्यासोबतच गुणवत्तेची हमी ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहचल्या त्या व्यवस्थापन शास्त्रातील विषय म्हणून पण व्यापक विचार करता ह्या सर्व गोष्टी मानवी जीवनालाही लागू होतात. व्यस्थापन शास्त्रातील गुणवत्ता ही…

संत चरण रज सेवीता सहज | वासनेचे बीज जळूनी जाय ||

संतांची आवडती भजने या हभप रंगनाथ महाराज खरात त्यांनी प्रकाशित केलेल्या सांप्रदायिक पुस्तकात संत सेवेचे महत्त्व तुकाराम महाराजांनी विशद केले आहे. संतांच्या पायाची धूळ मस्तकी लागली तरी पुण्य प्राप्त होते. अंतकरण शुद्ध होते. वासनेचे बीज जळून…

सदा सर्वदा योग तूझा घडावा I तुझे कारणीं देह माझा पडावा II

करुणाष्टक- 26 सदा सर्वदा योग तूझा घडावा I तुझे कारणीं देह माझा पडावा II उपेक्षूं नको गूणवंता अनंता I रघुनायका मागणें हेचिं आतां II समर्थांच्या करुणाष्टकातील ही आबाल वृद्धांमध्ये परिचित असणारी प्रार्थना व प्रत्येक धार्मिक…

राम चिंतीत जावा

चिंतन ही प्रक्रिया आहे एखाद्या विषयावर केलेले सखोल विचार, त्याविषयीचे सर्व पैलू विचारात घेऊन मनापासून त्यावर सखोल विचार करणे म्हणजे चिंतन चिंतनाने मनाची शुद्धी होते. कारण चिंतनाच्या विषयाशिवाय दुसरा विचारच मनात नसतो. समर्थानी हाच धागा पकडून…

हे शिवपीठ शिवाचे | हेची पूर्वस्थान अगस्तीचे | असे क्षेत्र आळंदी

साक्षात भगवान भवानी शंकराच्या वास्तव्याने पुनीत व अगस्ती ऋषींसारख्या सिद्ध महामुनींची तपसामर्थ्याने पावन झालेली पुण्यशील पुण्यभूमी म्हणून नावाजलेली अलंकापुरी म्हणजेच आळंदी. या सर्व तिथींची आदीभूमी म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. आळंदी हे…

कमळासारखं चिखलात राहून न माखणे म्हणजे अलिप्तपणा

करुणाष्टक 25 उदासिन हे वृत्ती जीवीं धरावी I अती आदरें सर्व सेवा करावी II सदा प्रीति लागो तुझे गूण गातां I रघुनायका मागणें हेंचि आतां II अगदी शाळकरी छोटीशी पिंकी सहज बोलून जाते, "काय बोअर झाला प्रोग्राम" तर कॉलेज कुमार राजु म्हणतो, "आज…

नसे भक्ति, ज्ञान, ध्यान। काही नसे प्रेम हे राम विश्राम ।

करुणाष्टक 24 नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काही I नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं II असा दीन अज्ञान मी दास तूझा I समर्था जनीं घेतला भार माझा II हरी भक्त पारायण सोनोपंत दांडेकर यांच्याकडे एक ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलाला घेऊन आला…

राम म्हणता न लगे आणिक सायास | केले महादोष तेही जळती.. ||

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान यांचं नाव घेतल्याबरोबर भूत पळून जातात. मोठमोठी पापे नाहीशी होतात. राम-राम म्हणतांना यम देखील अशा व्यक्तीला घाबरून जातो. एवढे सामर्थ्य राम नामात आहे. कलियुगात संत रामदास स्वामींनी राम-हनुमंत यांची…

सदा सर्वदा राम सोडूनी कामी I समर्था तुझे दास आम्ही निकामी II

करुणाष्टक- 23 सदा सर्वदा राम सोडूनी कामी I समर्था तुझे दास आम्ही निकामी II बहु स्वार्थबुद्धीने रे कमालीचं I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो II चौर्‍याएंशी लक्ष योनी फिरून लाभलेला हा देह, मग आपल्या मुखकमलाने सुंदर असे रामाचे…

सर्वेपि सुखिनः सर्वे सन्तु निरामय ।

करुणाष्टक - 22 किती योगमूर्ती किती पूण्यमूर्ती I किती धर्मसंस्थापना अन्नशांती II पस्तावलो कावलो तप्त जालों I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II एकूणच नरदेहाच दुर्लभ महत्त्व आपल्याला पटलं तर आपण स्वतःसाठीच सत्य बोलु, धर्मानं वागुन थोडा…

बहुत जन्मांचा सेवट नरदेह सांपडे अवचट !

करुणाष्टक- 21 कितेकीं देह त्यागिले तूजलागीं I पुढें जाहले संगतीचे विभागी II देहेदु:ख होताचि वेगीं पळालों I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II कोणतेही जीवन हे जन्म आणि मृत्यू यांच्याशी जोडलेले आहे. मेला म्हणजे संपला असे चार्वाक…

शरण आल्या गौळणी

शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी रचलेल्या गौळणी ह्या भक्ती रसाचा गोडवा अधिकच वाढवण्यासोबतच परमेश्वराशी सर्वार्थाने एकरूप करणारी संत साहित्यातील अभूतपूर्व रचना आहेत यामध्ये प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे गोकुळातील वास्तव्य याला अनुसरून…

‘समाधानासारखे थोर नाही, नरदेह पुन्हा नाही’

करुणाष्टक- 18 सदा प्रेमराशी तयां भेटलासी I तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी II अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II "तू जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा मनपूर्वक प्रयत्न कर, मागाहून यश मिळेल" सुज्ञ…

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।

भगवान दत्तात्रयांचा अवतार हा त्रिगुणी अवतार मानला जातो ब्रम्हा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार म्हणजे भगवान दत्तात्रयांचा अवतार. आदी अनादी काळापासून जे गुरु तत्व त्यातून प्रकटले आहे. ते सर्वव्यापी असल्याने दत्तात्रेय हे गुरुदेव दत्त…

ऐसा ठाव नाही कोठे । देव उराऊरी भेटे । ते क्षेत्र पंढरी ॥

पंढरपूर हे भू लोकिचे वैकुंठ आहे. दिंडीरवन, पांडूरंग नगरी, पंढरी अशी नामभिदाने या तीर्थक्षेत्राला लाभली. श्री विठ्ठलाच्या विश्वव्यापक अनुभूतीतून भाविक भक्तांना याचा प्रत्यय आला आहे. येथील देव साक्षात महाविष्णुचा अवतार असून क्षीरसागरात शेष…

तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो I

करुणाष्टक- 16 असंख्यात ते भक्त होऊनि गेले I तिंही साधनांचे बहु कष्ट केले II नव्हे कार्यकर्ता भुमी भार जालो I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो II समर्थांचा "रामराया" बरोबर भरपूर संवाद झाला, कोठेही भिडभाड न ठेवता मनमोकळेपणे आपल्या मनाचे…

तरु शिखरावर कोकिळ कविने पंचमस्वर लावला …..!

राजव्दारी घडे चौघडा शुभत्कार जाहला उठी उठी गोपाळा... उठी उठी गोपाळा ...! पहाट ... भाग्यवंत पुण्यवंताची ... पहाट नवचैतन्याची, पहाट सृष्टीला सौंदर्य प्रदान करणारी, ब्रम्हमुहूर्ताच्या सुमधूर भावविश्वाने उजळून निघणारी अशा या सुरम्य पहाटे…

सकळभुवनवासी भेट दे रामदासी I

करुणाष्टक- 15 जळचर जळवासी नेणती त्या जळाशी I निशिदिन तुजपासीं चुकलों गुणरासी II भूमिधर निगमांसी वर्णवेना जयासी I सकळभुवनवासी भेट दे रामदासी II लहान मोठ्या चुका या माणसाच्या हातून होत राहतात. त्यात वावगं असं काही नाही. 'जो करतो व…

शान्तीब्रह्म नाथश्रेष्ठ

पैठण येथील संत एकनाथ महाराज यांची फाल्गुन वद्य षष्ठी ही पुण्यतिथी आहे. या दिवसालाच नाथषष्ठी असे म्हणतात. वारकरी संप्रदायातील सर्वच संताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची परमेश्वरावर असणारी निस्सीम भक्ती. ही भक्ती भावयुक्त होतीच, पण ती निष्काम…

रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावें I

करुणाष्टक-14 उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं I सकळभ्रमविरामी राम विश्राम धामीं II घडिघडि मन आतां रामरुपीं भरावेंI रघुकुळ टिळका रे आपलेंसें करावेंII कोण्या एका तालुक्याच्या गावी मंगळवार हा बाजाराचा दिवस होता. दिवसभर बाजारात खरेदी…

शोधितां न सापडे वेदशास्त्रा | दृष्टी न पडे व्दिसहस्त्रनेत्रा | पंचमुखा दुर्लभ … !

भगवान कृष्ण वेद शास्त्रांना न सापडणारा, दोन हजार डोळ्यांचा शेषशायी ज्याने ही पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे अशा रामअवतारातील लक्ष्मणला व कृष्ण अवतारातील बळीभद्राला एका ठिकाणावर दिसत नाही. ब्रम्हदेवाने कितीही शोध घेतला त्यालाही न…

सद्बुद्धी मज द्यावी

सद्बुद्धीचे महत्व आध्यात्मिक व प्रापंचिक जीवनात दोन्ही जीवनपद्धतीत आहे. सद्सद्विवेक बुद्धीने विचार करणे याचाच अर्थ सद्बुद्धीचा वापर करणे असाच आहे. आपल्या विचारांना अथवा कृतीला विवेकाच्या कसोटीवर आजमावून पाहणे हि प्रक्रिया जो व्यक्ती करतो…

जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

करुणाष्टक- 13 सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनि आलें I भजन सकळ गेलें चित्त दुश्चित जालें II भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना I परम कठिण देहीं देहबुद्धी वळेना II नुकतीच आपण 'होंडा एक्टिवा' घेतलेली आहे. मॉडेल सुंदर आहे, नवीन आहे. एका…

रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी I

करुणाष्टक -12 सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे I जिवलगा मग कैंचे चालतें हेंचि साचें II विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं I रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी II "प्रपंची पाहिजे सुवर्ण I परमार्थी पंचीकरण II" हे समर्थ वचन आहे. प्रपंचात पैसा…

सकळजनसखा तू स्वामी आणीक नाही I

करुणाष्टक -10 तुजविण मज तैसे जाहलें देवराया I विलग विषमकाळीं तूटली सर्व माया II सकळजनसखा तू स्वामी आणीक नाही I वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांही II सर्वच काळ नेहमी अनुकूल असतो असे नाही, काही अनुकूल असतो काही प्रतिकूल असतो. केवळ…

अध्यात्म साधना व अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण ब्रम्हवादिनी मुक्ताई..!

मानव मात्रांना आत्मघातक व समाज विघातक आत्मविस्मृतीच्या अध:पतनातून किंकर्तव्यमुढ झालेल्यांना झगझगित प्रकाश मार्ग दाखविण्यासाठी संताचा जन्म होत असतो. संत अध्यात्म साधना व अध्यात्म ज्ञानाने परिपूर्ण असतात मुक्ताई देखील अशाच संत व ब्रम्हवादिनी…

माझा राम हा लावण्यकोटी

करुणाष्टक- 8 सबळ जनक माझा राम लावण्यकोटी I म्हणवुनि मज पोटी लागली आस मोठी II दिवस गणित बोटीं ठेवूनी प्राण कंठी I अवचट मज भेटी होत घालीन मिठी II एखादी बाब डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, मनाने कल्पणे व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे यात…

जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरुप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥

संत एकनाथ महाराज यांनी आपल्या हरिपाठात अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लोकांना भक्तिमार्ग सांगितला आहे. आपल्या दोन्ही डोळयांनी आपण जे पाहतो ते ते हरिरुप आहे आणि हे पाहायला ध्यान जप तप काहीही करावे लागत नाही. डोळे फक्त उघडे करुन चराचर सृष्टी…

आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यातून काढील तोची ज्ञानी…॥

संत तुकोबांचे अभंग म्हणजे समाजाला सुचवलेलं शहाणपण.. अंध:कार ज्ञान, घन यांच्या मदात उन्मत झालेल्यांना जागे करुन ते सन्मार्गाला लागण्यासाठी केलेला खटाटोप... तुकोबा ज्ञानोबांच्या अभंगानी समाजातलं पाखंड खंडण करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन…

तन-मन-धन माझे राघवा रुप तुझे तुजविण सर्व संसार ओझे I

करुनाष्टक- 4 तन-मन-धन माझें राघवा रुप तुझें I तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें II प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी I अचल भजनलीला लागली आस तूझी II नेत्राने पाहतो, कानाने ऐकतो, जिव्हाने बहु अशा नाना प्रकारच्या चवी ही चाखतो व फिरून…

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटी देह तैसा ।।

पंचरत्न हरिपाठ म्हणजे हिरे, माणिक, पाचू, पुष्कराज, मोती ठेवण्याची एक छोटीशी पेटी. भागवत धर्माची स्थापना झाल्यानंतर श्री. ज्ञानदेव, श्री. एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, श्री. तुकाराम महाराज व श्री. निवृत्तीनाथ या पाच संतांनी ही पेटी…

तुजवीण रघुनाथा… वोखटें सर्व काही II

करुणाष्टक- 3 विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं I तुजविण रघुनाथा वोखटें सर्व काहीं II रघुकुळटिळका रे हीत माझें करावें I दुरित दुरि हरावें सस्वरूपी भरावें II सनईचे मंद स्वर कानावर येत आहेत. सुग्रास भोजनाचा घमघमाट सुटला आहे. यजमान…

येथे एकच लिला तरले । जे सर्वभावे मज भजले ।

करुणाष्टक 2 भजनरहित रामा सर्वही जन्म गेला I स्वजनजनाधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला I रघुपति मति माझी आपुलीशी करावी I सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी I मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आपल्याला लाभलेले हे घबाड आहे. हा मनुष्य जन्म केवळ…

अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वर बासरी: नाम त्याचे श्रीहरी रे…श्रीहरी..!

मानवी देहात प्राण रुपी अदृश्य श्वास फुंकण्याचे काम भगवंत करीत असतो. पहाटे रामप्रहरी लवकर उठल्यावर अंथरुणावरुन अंग सोडण्यापूर्वी दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासतांना "प्रभाते मनी राम चिंतीत जावा". आपल्या इष्टदेवतांचं स्मरण करतांना हे देवा,…

अनुतापें तापलों रामराया | परमदिन दयाळा नीरसी मोहमाया ||

करुणाष्टक-1 अनुदिन अनुतापें तापलों रामराया l परमदिनदयाळा नीरसी मोहमायाI अचपळ मन माझें नावरे आवरीतांI तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां I समर्थ रामदास स्वामी आपल्या करुणाष्टकाची सुरुवात करताना, प्रथम आपल्या चपळ मनाला तू शांत हो,…

करुणाष्टके.. अंत:प्रेरणेतून श्रीरामरायाला मारलेली हाक !

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, अनेक थोर संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. श्री रामदास समर्थ हे एक थोर महाराष्ट्र संत आहेत. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या लहानशा गावी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. त्यांनी समाज…

प्रेम समर्पित जीवनाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे – राधा..!

भगवान कृष्णाचे अतिशय प्रिय असे तीन जण म्हणजे प्रेम ज्ञान व समर्पण भक्तिचे प्रतिक असलेले उध्दव, राधा आणि सुदाम यांनी भगवंताला प्रेमभक्तिने बांधून घेतले होते. उध्दव ज्ञानवंत, प्रज्ञावंत होते. परंतु त्यापेक्षा सुदामाने आपले संपूर्ण जीवन…

शुकादिक मुनि विरक्त संसारी । रामनाम निर्धारी उच्चारिले ॥

पंचरत्न हरिपाठ म्हणजे पाच तत्वांचा मेळ, पृथ्वी, वायु, तेज आकाश व पाणी यांनी मिळवून जगत्‌ नियंत्याने आदिमाया शक्तीच्या सहाय्याने या भुतलावर सुंदर नरदेह रुपी स्त्री-पुरुष या दोघांची निर्मिती केली. निसर्गरम्य सृष्टी निर्माण करतांना विविध…

दुग्धीच नवनीत असे हे आबालवृद्ध जाणतसे। परी मंथनविण कैसे । …

हरीविजय ग्रंथाचे कवी श्रीधर स्वामी यांनी पहिल्या अध्यायात मनुष्य जीवनाचे सार अत्यंत सोप्या शब्दात मांडले आहे. गुरुवंदनेचा हा अध्याय अध्यात्म ज्ञानासाठी संजीवनी आहे. व्यास नारदासी शरण रिये । इंद्र बृहस्पतीच्या पायां लागे ॥ उमा शिवासी शरण…

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥

पंचरत्न हरिपाठातील मागणीपर अभंगात नामदेव महाराजांनी भक्तांसाठी देवाकडे जे मागणे मागितले आहे ते अलौकिक व अपरिमित आहे. पंचरत्न हरिपाठ म्हणजे वारकरी सांप्रदायाची एक छोटी खिशात मावेल एवढी भगवतगीताच…। हरिपाठाचे अभंग म्हणजे भगवंताचं चिंतन.. या…

श्री गुरुचरित्र कामधेनू जाण : तुची एक कृपासिंधु ….!

बावन्न श्लोकी गुरुचरित्र या छोट्याश्या पुस्तकात गुरुंचा महिमा व दत्त अवताराचे महत्व विषद करण्यात आले आहे. तिन मुखांचा दत्त त्रिगुण गुणांचे सत्व, रज, तम यांनी युक्त होते. सगुण भक्तित आजही गुरुचरित्र घराघरात पारायण करुन वाचले जाते.…