चांगला पाऊस होऊन सुद्धा जिल्ह्यातील 506 गावे तहानलेली!
लोकशाही संपादकीय लेख
यंदा पावसाळा चांगलाच झाला. परतीच्या पावसाने तर कहरच केला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरुवातीचा पाऊस आणि परतीच्या पावसामुळे जलाशयातील पातळी वाढली आणि शहरातील पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी…