Browsing Category

कृषी

कृषि संजिवनी मोहिमेचे जिल्ह्यात आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी २५ जून ते १ जुलै दरम्यान जळगाव शहरात कृषि संजिवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी…

खजूर विक्रीच्या माध्यमातून नाथाभाऊंनी दिला कार्यकर्त्यांना रोजगार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी कृषिमंत्री असतांना शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल ? याकरिता संशोधन करण्यासाठी त्यांच्या शेतात पांढरे जांभूळ,…

चोपडा तालुक्यात मुबलक खत बियाण्यांची उपलब्धता – कृषी विभाग

लासुर ता. चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  खरीप हंगामास सुरुवात झाली असून ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांनी १ जून नंतर कापूस लागवड सुरू केलेली आहे. कोरडवाहू क्षेत्रावरील पेरणीसाठी शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहेत. बाजारात…

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा वादळाचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात प्रत्येक वर्षाला मान्सून पूर्व वादळी वाऱ्याचा केळीला फटका बसतो. दिनांक 8 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पंधरा गावातील केळी वादळाने भुईसपाट झाली. प्रत्येक…

गोरगावले बुद्रुक येथे केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यात दि.९ जून रोजी रात्री काही भागात वादळीवारा विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस झाला. त्यात गोरगावले बुद्रुक पंचक्रोशीतील गोरगावले बुद्रुक, वडगावसीम, धनवाडी, कोळंबा, कठोरा, खडगाव, गोरगावले खुर्द, वडगाव…

दमदार आगमन पण दाणादाणही ?

 लोकशाही न्यूज नेटवर्क  रेंगाळलेल्या मान्सूनची वाटचाल काल सायंकाळी दमदार स्वरुपात झाली खरी पण यामुळे जळगाव जिल्हयात बहुतांशी भागात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या.  नवीन लागवड केलेला कापुस, भुईमुग, मका या पीकांनाही या पावसाचा फटका बसला. मृग…

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, कृषीमंत्री दादा भुसेंचं आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. जूनचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. यामुळे  पेरणीची कामं करावी की, नाही? अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा आहे.…

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योगाची चालना मिळावी या मुख्य उद्देशाने गत ७ वर्षांपासून जैन हिल्स येथे संम्मेलन भरविण्यात येत आहे. गुजरात व महाराष्ट्रातील राज्यातील १३५ शाळांतील ११ हजार…

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक

बंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच…

कृषी विभागामार्फत भरारी पथके; कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी सुरू

वाकोद, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क सन २०२२ च्या खरीप हंगामाला सुरुवात होत असून शेतकरी वर्गाची फसवणूक न होता खरीप हंगामासाठी लागणारे अधिकृत कंपण्याचे दर्जेदार बि-बियाणे, रासायनिक खते, तसेच फवारणी साठी लागणारे किटकनाशके व औषधी उपलब्ध…

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड जळगाव आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यामध्ये 'डाळींबाच्या सोलापूर लाल' या त्यांच्या संशोधित व हायब्रीड वाणाची…

थोरगव्हाण येथे शाँटसर्कीटने आग लागुन लाखो रुपयाचे नुकसान

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथे दुपारी एक वाजेच्या सूमारास शाँटसर्कीटने शेतात आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. थोरगव्हाण येथील गट. नं.३५४ या शेतात यादव छन्नू चौधरी यांचा…

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हयाची खरीप हंगाम नियोजन बैठक २०२२ ना. गुलाबरावजी पाटील मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तथा पालकमंत्री जळगाव यांचे अध्यक्षतेखाली आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपन्न झाले. बैठकीचे…

ओसाड खडकावर फुलवली खरबुज आणि टरबुजाची शेती

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील श्रीक्षेत्र चौंडेश्वर शिवारातील ओसाड, खडकाळ व मुरमाड असलेल्या शेतात खरबुज, टरबुज यांची शेती एका शेतकऱ्यांने फुलवली असून जवळपास दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे. वाकोद येथील भगवान राऊत यांची श्रीक्षेत्र…

PM किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम सुरु

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची मोहीम सुरू केली आहे. सदरची मोहीम ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…

शेती सोडून दिलेलीच बरी; मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना

लोकशाही न्यूज नेटवर्क  शेती आणि शेतकरी वाचविणे काळाची गरज. शिरपूर:- तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाले असले तरी दिवसेंदिवस शेती करताना शेतकऱ्यांची दमछाक होत असताना दिसत आहे,शेतीमालाला नसलेला भाव त्यातच वाढलेली मजुरी देऊनही वेळेवर…

अतिश्रीमंत शेतकरी आयकरच्या रडारवर ! ‘या’ शेतकऱ्यांची होणार चौकशी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या अनेक बडे लोकं आयकर आणि ईडीच्या रडारवर आहेत. आता देशातील अतिश्रीमंत शेतकरी देखील आयकराच्या रडार आहेत. आयकर कायद्याअंतर्गत कृषी उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. मात्र, जिथे 10 लाखांहून अधिक उत्पन्न…

कृषिपंपांना आठ तास अखंडितपणे वीज पुरवठा सुरळीत करावा- खा. उन्मेष पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कृषिपंपांना आठ तास अखंडितपणे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. तसेच सदर मागणी पूर्ण न झाल्यास वीज वितरण कंपनी विरोधात…

शेतकऱ्यांची चिंता वाढली; जनावरांचा चारा महागला..

 लोकशाही न्यूज नेटवर्क वाढत्या महागाईची झळ शेतकऱ्याला देखील बसत आहे. जनावरांना लागणारा चारा आता महागला असून तीव्र टंचाई निर्माण झालीय. जनावरांचा चारा महाग झाल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. जनावरांना पोषक चारा म्हणून कडब्याला मागणी…

दहिगाव च्या भगवान पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रधान

लोकशाही न्यूज नेटवर्क   दहिगाव;  ता यावल येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांना जिल्हा परिषद मार्फत 2000 21 व 22 या वर्षाकरिता आदर्श शेतकरी पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. हा गौरव सन्मान सोहळा यावल पंचायत समिती…

सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोलापूर :सोलापुरातील ग्रामीण भागात तीन तासाचे भारनियमन. विजेच्या मागणीत पुरवठा कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांत तीन तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीपंपाला बसत आहे. विजेअभावी…

राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क  सोलापूर : राज्यातील सर्वच दूध संघ खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयाची वाढ करीत शेतकऱ्यांच्या हातात प्रति लिटरला ३५ देण्याचा निर्णय दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी घेतला आहे. सोनाई पाठोपाठ जिल्हा संघानेही…

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत सिंचनासाठी ९० % अनुदान उपलब्ध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कृषि विभागाच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजने अंतर्गत त्यांचे नावावर असलेल्या शेत गटक्रमांक सर्वेनंबर मधील प्रक्षेत्रावर पेरणी केलेल्या पिकास पाणी देण्यासाठी ठिबक आणि…

कांद्याच्या भावाने रडवले.. संतप्त शेतकऱ्याने कांदा शेतीवर फिरविला नांगर (व्हिडीओ)

दहिगाव ता यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथून जवळच असलेल्या विरावली येथील शेतकऱ्याने कांदा पिक कमी उत्पादित झाल्याने तसेच भाव घसरल्याने दोन एकर शेतीवर नागरटी करून कांदा फेकला. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या…

शेतकऱ्यांचं पांढरं सोनं ११ हजार ५०० रु. प्रति क्विंटल..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पांढरं सोनं म्हणजे कापूस खान्देशातील खरीप हंगामाचे प्रमुख पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. यावर्षी खरीपात पाऊस नसल्याने उत्पादन अत्यंत नगण्य आले. तसेच आपल्या देशातील व जगातील काही देशांमध्ये कापूस उत्पादनात…

पांढऱ्या सोन्याला अच्छे दिन ! प्रथमच 12 हजारांचा टप्पा ओलांडला

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या भावात चढउतार पाहायला मिळत होते. यंदा प्रथमच अकोटमध्ये पांढऱ्या सोन्याला अच्छे दिन आले असून बारा हजार रुपये दर मिळाला आहे. कापसाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकोट बाजार…

शेतकर्‍याचा प्रांत कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर तालुक्यातील नीम येथे प्रांत कार्यालयासमोरच शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. बेकायदेशीर माती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे केळीचा बाग धुळीने उद्धवस्थ झाल्याची तक्रार करून देखील कारवाई न झाल्याने निम…

पाचोऱ्यात कृषी सहाय्यकास दिड हजारांची लाच घेताना पकडले

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रेलर मशीनवर मिळणारी सबसीडी बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कृषी…

‘अन्यथा सांगलीतील महावितरणची कार्यालये पेटवून देऊ’

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली  विटा :आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सांगली जिल्ह्यातील महावितरणची सर्व कार्यालये पेटवून देऊ, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा शिल्लक ऊस…

थकीत पीक विम्याच्या रक्कमेसाठी ठिय्या आंदोलन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगाम २०२० ची नुकसान भरपाई आजपावेतो प्रलंबित असून त्यामध्ये कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, तूर, मका, बाजरी…

शेतकऱ्यांनी शास्वत शेतीसाठी गटशेतीचा अवलंब करावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात 52 % शेतकरी असून शेतकऱ्यांनी स्वत: नेतृत्व करण्याची गरज असून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत व्यापारी दृष्टीकोन ठेवला पाहिजे यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट )…

जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांना कृषी विभागाचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी कृषी विभागामार्फत महाआयटीद्वारे तयार केलेल्या नवीन संगणकीय प्रणालीद्वारे आपले सरकार या संकेतस्थळावर कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना आवश्यक कागदपत्रे समक्ष जमा न करता…

शेतकरी मित्रांनो.. “ई-केवायसी” केल्याशिवाय पीएम किसानचे पैसे मिळणार नाही

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.…

शेतकऱ्यांनो सावधान.. शेतसारा वेळेत भरा अन्यथा शेतजमीन सरकार दरबारी जमा

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. याबाबत निफाड तालुक्यात कारवाईला सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांना…

शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयात गंडवले; काय आहे ५०० कोटींचा ‘थर्टी-30’ घोटाळा?

लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद : शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयात  गंडवले. राज्यात गाजत असलेल्या ३०:३० गुंतवणूक घोटाळ्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांना १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ७ ते २५ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याचे आमिष दाखवून…

पोकरा योजनेचे अनुदान जमा न केल्यास, कार्यालयात टाळे ठोकणार : खा. उन्मेष पाटील

लोकशाही न्यूज नेटवर्क    चाळीसगाव ; पोकरा योजनेचे अनुदान न जमा केल्यास, कार्यालयात टाळे ठोकणार . नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) यंोजनेचे थकीत अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर ५  फेब्रुवारीपर्यंत जमा करावे. अन्यथा…

जय किसानच्या संचालकांचे कृउबासमधील परवाने रद्द होणार!

लोकशाही न्यूज नेटवर्क गणेश भेरडे, खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; नाफेडचा चोरीचा हरभरा खरेदी करणाऱ्या जय किसान खासगी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकांना पोलीसांनी अभय दिले असले तरी या संचालकांच्या स्थानिक कृउबास…

पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने संभ्रम

चिनावल, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क चिनावलसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत रितसर अर्ज करुनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही सदर रक्कम जमा होत नसल्याने वंचित शेतकरी संभ्रमात पडले आहे. सदर योजनेचा लाभ व…

16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवले; पोलीस तपास सुरु

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक येथून कृषी घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. कृषी विभागाच्या विविध योजना मंजूर करून घेत त्यांच्या खोट्या निविदा काढून सुमारे 147 शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनीच गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. 2011…

शेतकऱ्यांना फायदा.. ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता…

फळ पिक विमा योजना; जळगावात बैठकीचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात फळ पिक विमा योजने संदर्भात (दि.११) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग व बँक अधिकाऱ्यांची खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सन…

नववर्षाची सुरूवात देशाच्या अन्नदात्याला समर्पित: पंतप्रधान नरेंद्र मोदी (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा १० वा हप्ता जारी केला. दहा कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना २० हजार कोटींहून अधिक…

कृउबा समितीचा गैरकारभार; शेतकऱ्यांचा शेतमाल पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दि. 28.12.2021 रोजीच्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती खामगांव येथे अनेक शेतकरी बांधवांचा शेतमाल कृउबासमध्ये विक्री करण्याकरीता आणला असता सदर माल प्रशासक तथा सचिव यांच्या हलगर्जी व अनियमित…

भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस विक्रीला ब्रेक

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव:  सध्या कापसाला बाजारात ८ हजार रुपये प्रति किंट्टल भाव मिळत आहे; मात्र आगामी काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता असल्यमुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला ब्रेक लावला आहे. कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रति…

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक.. हिवाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासुन थंडीचे प्रमाण वाढले आहे. अमरावती, नागपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत कडाक्याच्या थंडीने संपुर्ण मराठवाडा गारठला होता. या थंडीसोबत शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाब म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसार,…

मोदींनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र.. ‘झिरो बजेट शेती’ हाच पर्याय (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेती पध्दती मधील बदल आणि रासायनिक खतांचा वाढता वापर याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. काळाच्या ओघात शेती व्यवसायातून उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय…

केळी भावात त्वरित हस्तक्षेप करा, अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल- आ. चिमणराव पाटील

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर असून जिल्यातील प्रमुख पिक केळी आहे. असे असतांना केळीचे खरेदीदार व्यापारी केळी प्रति क्विंटल १५० ते २५० रुपये दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे…

.. अन्यथा व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क केळीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून व्यापारी रावेर येथील रेट बोर्ड प्रमाणे भाव न देता मनमानी भावाने केळी खरेदी करीत शेतकऱ्यांची लुट करीत आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच…

‘शिवा’ बैलचा वाढदिवस साजरा; शेतकऱ्याचा असाही आदर्श

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  "बर्थ डे आहे भावाचा, जल्लोष सा-या गावाचा" एरव्ही मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मिडियावर तरुणाईचा जल्लोष अशा गाण्यातुन ओसंडुन वाहत असतो. पण चक्क खांद्याला खांदा लावुन शेतात राबणा-या व…

मोठी बातमी.. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्लीच्या सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन समाप्तीची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पत्र दिलं आहे. यामध्ये केंद्राने…

अखेर कृषी कायदे रद्द; कॅबिनेट बैठकीत मंजूर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली, ते अखेर मागे घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या…

मोसंबीचा भाव घुटमळतोय २० ते २५ हजार टनाभोवती

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील दि. २८ सप्टेंबरसह अतिवृष्टीच्या व सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने तयार झालेल्या बुरशीमुळे वाफमळ झाली. अतिवृष्टीच्या पावसाचा  व वातावरणातील बदलावाचा मोठा फटका बसला आहे. मोसंबी झाडांवर बहरलेले…

JDCC बँक निवडणूक; उद्या होणार मतदान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. या निवडणुकीत ११ जागांसाठी उद्या दि. २१ रोजी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील मतदान…

रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुलढाण्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थगित केले आहे. राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांची भेट घेत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.…

मोदी सरकार झुकले !

केंद्र शासनाने संसदेत पारित केलेल्या 3 कृषी कायद्यानंतर गेले वर्षभर हे तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, शेतकऱ्यांसाठी ते काळे कायदे आहेत. संसदेत पारित केलेले हे तिन्ही कायदे रद्द करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. गेले वर्षभर…

मोठी बातमी .. अखेर तीनही कृषी कायदे घेतले मागे; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची केली आहे.  आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित मिळावी; मनसेचे निवेदन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील शेतकऱ्यांना चक्रीवादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे फळबागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातील विमाधारक शेतकऱ्यांना अजून पर्यंत विम्याची रक्कम मिळाली नाही. तरी त्यांना…

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चालू हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचे पुढील संक्रमण टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरीता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.…

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा त्वरीत लाभ द्यावा- पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व…

महाबीज सोयाबीन बिजोत्पादन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  खरीप 2022 हंगामात वितरणास्तव महाबिजमार्फत उशिरा रब्बी/उन्हाळी 2021-22 हंगाम सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क (8669642722) साधून…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, महावितरणकडून कृषिपंपाच्या वीजपुरवठ्यात कपात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात यंदा पाऊसपाणी चांगले झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असताना, शेतकऱ्यांसमोर वेगळेच संकट उभे ठाकले आहे. कृषिपंपांना करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत महावितरणकडून मोठा निर्णय घेतलाय.…

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील, गिरणा मोठा प्रकल्प, पांझण डावा कालवा, जामदा डावा आणि उजवा कालवा, निम्म गिरणा कालवा, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प,…

कापूस विक्रीला प्रारंभ; वेचणी अंतिम टप्प्यात…

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  यंदा पाऊस लांबल्यामुळे व नंतर पावसाच्या अतिरेकामुळे खरिप हंगाम हातातून गेला आहे. अशाही परिस्थितीत जिल्ह्यात तूरळक शेतकऱ्यांनी आपले कापूस हे पीक वाचवले. कापूस वेचणीला वेग आला आहे. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांची…

“ओबीसी मोर्चा” व “राष्ट्रीय किसान मोर्चा” ची बैठक संपन्न

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव येथे ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चाची बैठक ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य राजेंद्र वाघ यांच्या निवासस्थानी यशस्वीपणे संपन्न झाली. या "ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा"…

तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तूर हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे आंतरपीक आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पिसारा पतंग आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. त्यासाठी वेळीच फुलकळी लागताना पहिली…

महागाईचा भडका.. गॅसदर आणि भाज्यांचे दर भिडले गगनाला (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस महागाई वाढतच असल्याने सामान्य नागरिक बेजार झाले आहेत. इंधन दरवाढी बरोबरच गॅस आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहेत. ऐन दिवाळीच्या सणावर भाज्यांचे दर गगनाला भिडले…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानावर प्रमाणित बियाणांचे वितरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरणाचे नियोजन…

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22, 22-23,23-24 या तीन वर्षाकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी आंबिया बहाराकरीता केळी,…

मोठी बातमी.. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज; ठाकरे सरकारची घोषणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येत होती. तर विरोधकही आक्रमक झाले होते.…

कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  नॅशनल हायवे क्र.सहाचे चौपदरीकरणाचे काम कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतले असुन बेलाड फाटा बहापुरा शिवारात कंपनीने दगडांपासुन गिट्टी, सिमेंट आदी मिक्सिंग मशनरी टाकल्याने उडणाऱ्या धुळीमुळे प्रदुषण निर्माण…