आम्ही बंड नाही तर उठाव केला – गुलाबराव पाटील
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेतील ४० आमदार सामील झाल्याने शिवसेनेत उभी फूट पडली.…