Browsing Tag

Lokshahi Special Artical

भूतकाळातील आठवणींचा आटलेला झरा भेटीच्या माध्यमातून प्रवाहित करण्याचा सोहळा म्हणजेच मैत्री…

मैत्रीदिन विशेष आज ६ ऑगस्ट म्हणजेच मैत्रीचा दिवस... ऑगस्ट महिन्याचा पाहिला रविवार हा भारतासह अनेक देशांमध्ये मैत्रीदिन ( Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. मैत्री शिवाय या जगात असणारा कोणीतरी अपवादात्मक…

आयुक्त विद्या गायकवाडांवर अविश्वास ठरावाचा उडाला फज्जा

लोकशाही स्पेशल वैयक्तिक दबाव तंत्रासाठी स्वयंघोषित साकळी उपोषण पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलनाची माहितीच नव्हती भाजप श्रेष्ठींकडून उपोषण आंदोलन…

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले…

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात लोकशाही संपादकीय लेख अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडली फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ…

जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी…!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. स्वतःसह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ…

युवकांचे मानसशास्त्र….. प्रेम..!

लोकशाही विशेष लेख सर्वात चांगला भाव, सर्वात चांगला शब्द, सर्वात चांगली पवित्र भावना म्हणजे ‘प्रेम’ होय. ‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दाने संपूर्ण युगानुयुग व्यापून टाकले आहे. प्रेम हा शब्द जितक्यादा म्हणावा, ऐकावा, लिहावा तितका…

सर्वांगीण विकासासाठी गरज महात्मा फुलेंच्या कृषी-विषयक विचारांची

लोकशाही विशेष लेख आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होऊन आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य पूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळाचा विचार केला तर आज देखील विकासासाठी आधुनिक…

शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी कर्ज प्रकिया

लोकशाही विशेष लेख शेळीपालन कर्ज हे एक प्रकारचे खेळते भांडवल कर्ज आहे जे पशुधन व्यवस्थापन आणि प्रजननासाठी वापरले जाते. शेळीपालन व्यवसाय हा व्यवसाय म्हणून सुरू करण्यासाठी रकमेची आवश्यकता आहे. खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण…

शाश्वत शेतीसाठी “मिश्र पीक” पद्धत

लोकशाही विशेष लेख वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांत लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीक पद्धत असे नाव आहे. या पद्धतीत बहुतांशाने तृणधान्याची पिके व कडधान्याची पिके यांचे मिश्रण असते परंतु…

गुळवेल (भाग दोन)

लोकशाही विशेष लेख गेल्या वेळी आपण गुळवेल या दिव्या औषधीचा महत्वाचा भाग बघितला आता बघूया गुळवेल च्या सेवाना संबंधी माहिती सेवन विधी गुळवेलचे (Gulavel) खोड औषधीकरिता उपयोगात आणतात. करंगळीएवढ्या जाडीचे एक फूट लांब कांड घेऊन…

मानवी जीवनातील सूर्यनमस्काराचे महत्व

लोकशाही विशेष लेख भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला आद्य मानून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. यामाध्यमातून एक प्रकारे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. आपल्या संस्कृतीमध्ये कधी झाडाची पूजा केली जाते तर कधी नद्याची पूजा…

श्रीमद्भगवद्गीता आणि आधुनिक जीवन सार

लोकशाही विशेष लेख श्रीमद्भगवद्गीतेच्या (Srimad Bhagavadgita) पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की शारीरिक आणि मानसिक विशेषतः सतत विवेक बुद्धीने अंध आणि तितकाच अपंग असलेल्या धृतराष्ट्राने आपल्या राज्यव्यवस्थेकडे मुलांकडे आणि एकूणच…

प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य महर्षी वाग्भट

लोकशाही विशेष लेख महर्षी वाग्भट (Maharishi Vagbhat) यांच्या कालाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. अष्टांगसंग्रह नावाचा आयुर्वेदावरचा एक ग्रंथ यांनी लिहिला आहे. वाग्भट नावाचे दोन आयुर्वेदाचार्य एकाच वंशात होऊन गेले आहेत.…

मुख्यालय दक्षिणी कमांड भरती २०२३

लोकशाही, विशेष लेख भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड (HQ Southern Commandant) मध्ये (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम…

“तण व्यवस्थापन”- तणनाशकांची ओळख

लोकशाही, विशेष लेख "तण" म्हणजे शेतकऱ्यांच्या शत्रू म्हणून ओळखले जाते.तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पिकास अपाय होऊन उत्पन्नात लक्षणीय अशी घट होत असते.उत्पन्नात घट होण्याचे कारण की पिकास आवश्यक असलेली अन्नद्रव्ये पिकास पुरवठा…

आत्मसन्मान, आत्मविश्वास व आत्मनिर्भरता

लोकशाही, विशेष लेख स्वतःची स्वतःविषयी असणारी सन्मानाची भावना (Feelings) म्हणजे आत्मसन्मान. प्रत्येकाजवळ असणारे निसर्गदत्त गुण व अवगुण हे जन्मतःच प्रत्येकाजवळ असतात. अवगुणांची बाजू सोडली तर सद्गुणांची पारख आपली आपल्यालाच हवी.…

तुम्हाला केसांच्या समस्या उद्भवताय? या गोष्टींचा आहारात करा समावेश

लोकशाही विशेष लेख आपल्या आहारावर आपले शरीर स्वास्थ अवलंबून असते. मात्र आजकाल आहाराच्या सवयी बदलल्याने अनेक समस्या निर्माण होतात. यासोबतच केस गळणे आणि अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने स्त्रियांसह पुरुष देखील त्रासले आहेत.…

व्हाट्स अँप वरील गृप.. आणि आपण

लोकशाही विशेष लेख माझ्याएका जवळच्या मैत्रिणीने तिचे दोन्ही मोबाईल फोन कायमचे बंद केले? आजच्या युगात मोबाईल किती गरजेचा आहे, हे माहित असूनही; आणि ती स्वतः वर्किंग असूनही तिने केलेले हे धाडस खरच कौतुकास्पद असे होते.. मी तिला “का…

प्रख्यात शस्त्रवैद्य व आयुर्वेदाचार्य आचार्य सुश्रुत

लोकशाही, विशेष लेख सुश्रुत हे एक आयुर्वेदाचार्य (Ayurvedacharya) आणि शल्यतंत्रपारंगत होते. यांचा काल निश्चित सांगता येत नाही. ते वाग्भटाच्या पूर्वीचे आणि अग्निवेशाच्या समकालीन होते. पाणिनीने अष्टाध्यायीच्या गणपाठात 'सौश्रुत…

चपळपण मनाचे मोडता मोडवेना II

करुणाष्टक - 5 चपळपण मनाचें मोडितां मोडवेना I सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना II घडि घडि बिघडे हा निश्चयो अंतरींचा I म्हणवुनि करुणा हे बोलतों दीनवाचा II मनाच तंत्रच असं आहे, ते दिसत नाही डोळ्यांना पण त्याचा व्याप मात्र जाणवतो.…

आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यातून काढील तोची ज्ञानी…॥

संत तुकोबांचे अभंग म्हणजे समाजाला सुचवलेलं शहाणपण.. अंध:कार ज्ञान, घन यांच्या मदात उन्मत झालेल्यांना जागे करुन ते सन्मार्गाला लागण्यासाठी केलेला खटाटोप... तुकोबा ज्ञानोबांच्या अभंगानी समाजातलं पाखंड खंडण करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन…

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटी देह तैसा ।।

पंचरत्न हरिपाठ म्हणजे हिरे, माणिक, पाचू, पुष्कराज, मोती ठेवण्याची एक छोटीशी पेटी. भागवत धर्माची स्थापना झाल्यानंतर श्री. ज्ञानदेव, श्री. एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, श्री. तुकाराम महाराज व श्री. निवृत्तीनाथ या पाच संतांनी ही पेटी…