Browsing Tag

Heat Wave

हज यात्रेसाठी गेलेल्या जळगावच्या दोन भाविकांचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क सौदी अरबच्या मक्का-मदिना येथे पवित्र हज यात्रेसाठी गेलेल्या शेकडो भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. त्यात जळगावच्या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जळगाव शहरातील शिवाजीनगरच्या…

मृत्यूतांडव.. उष्माघातामुळे 550 हज यात्रेकरुंचा मृत्यू

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  हज यात्रेला सूर्याने कोप केला असून तिथे मृत्यू तांडवसुरू आहे. इस्लाम धर्मात हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली असून हज यात्रेवरही (मक्का, सौदी अरब)…

चिंता वाढली! मान्सून सक्रिय होण्यास लागणार वेळ

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईसह राज्यात प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. जळगाव जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्यामुळे…

उन्हाचा प्रकोप ! निवडणूक ड्युटीवरील १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवसेंदिवस उन्हाचा प्रकोप वाढत असून जनावरांसह माणसाला देखील उष्माघाताचा त्रास होत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ५७ जागांसाठी…

पशुधनाची उष्णलहरी पासून बचाव करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना प्रसारित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यासह राज्यात आणि संपूर्ण देशात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. ज्यामुळे जनसामन्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यासोबतच पशुधानाचेही हाल होत आहेत. त्याच अनुषंगाने आज माहिती जिल्हा…

बापरे! ऊन नाही आगीच्या ज्वाळा म्हणा, या जिल्ह्यात पारा 50 अंशांवर पोहोचला…

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे एकाचा मृत्यू झाला. जयपूरच्या हवामान केंद्रानुसार, गेल्या २४ तासांत जोधपूर, बिकानेर आणि कोटा विभागात अनेक ठिकाणी 'उष्णतेची लाट आणि तीव्र उष्णतेची लाट'…

उन्हाचा तडाखा !मुक्ताईनगरमध्ये १०० मेंढ्या दगावल्या

मुक्ताईनगर , लोकशाही न्युज नेटवर्क  काकोडा येथील रहिवाशी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांचे सर्वांचे मिळून जवळपास 90 ते 100 मेंढी पशुधन उष्माघातामुळे थेरोळा शिवारात मृत्यूमुखी पडले. या ठिकाणी आमदार चंद्रकांत…

मनवेल येथे उष्मघाताने महिलेच्या मृत्यू

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  वाढत्या तापमानामुळे  शेतात काम करुन घरी आल्यावर  महिलेच्या उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी दुपारी घडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. बेबाबाई मोहन बोरणारे (वय ७० ) ही महिला स्वतःच्या शेतात दगडी…

सावधान: राज्यासह जळगावात तापमानाचा उच्चांक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या सर्वत्र उन्हाचा चांगलाच कडाका वाढला आहे. राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा उच्चांकही वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ४२ अंशावर होता. जळगावसह राज्यातील वातावरण…

काळजी घ्या ! राज्यात तापमान वाढीची शक्यता, पुढील चार दिवस..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील वातावरण सातत्याने बदलत आहे, कधी अवकाळी पाऊस तर कधी प्रचंड ऊन... हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका…

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, कृषीमंत्री दादा भुसेंचं आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. जूनचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. यामुळे  पेरणीची कामं करावी की, नाही? अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा आहे.…

वातावरणात बदल पण उकाड्यापासून सुटका नाही

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान शुक्रवार १३ मेपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. अशातच गुरुवार १२ मे या कालावधीपर्यंत…

उन्हाळ्यातील आजार आणि उपचार

लोकशाही न्यूज नेटवर्क 'आला उन्हाळा तब्बेत सांभाळा' अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आणि सध्या म्हणजे अलीकडच्या काही दशकांमध्ये याच म्हणीचा अन्वयार्थ अक्षरशः आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो आहे. ऋतुचक्राप्रमाणे आपल्याकडे उन्हाळा…

धक्कादायक.. उष्माघातामुळे राज्यात 25 जणांचा बळी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या विचित्र तापमान पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊसाचा इशारा तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. या उष्माघातामुळे अनेक लोक दगावले आहेत. तसेच उष्माघातापासून नागरिकांनी…

केंद्राचा राज्यांना इशारा; उष्माघातापासून सावध रहा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशासह राज्यात उष्म्याचा तडाखा सुरूच आहे. या वाढत्या उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून अॅलर्ट जारी…

उन्हामुळे मृत्यू का होतो ?; असा टाळा उष्माघात

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या विचित्र तापमान अनुभवयाला मिळत. राज्यातील काही भागात पावसाचा इशारा तर काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. उकाड्याच्या वातावरणामुळे एकीकडे महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. तर दुसरीकडे…

उकाड्यापासून दिलासा ! राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाखा कायम आहे. काल राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आले होते. यातच राज्यामध्ये उष्णतेची लाट असताना पुढील ४ ते ५ दिवस पावसाची…

उन्हाळ्यात खा भरपूर काकड्या ! होतील जबरदस्त फायदे

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा प्रचंड तडाखा बसत आहे. यामुळे लोकं वैतागले असून उष्माघातामुळे राज्यात आतापर्यंत चार बाली गेले आहेत. म्हणून सर्वानी उन्हाच्या चटक्यापासून बचाव करायला पाहिजे. यासाठी आपल्या…

आला उन्हाळा.. प्या थंडगार ताक ! होतील अनोखे फायदे

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचे प्रचंड चटके बसत आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांना उष्णतेचा इशारा दिला आहे. या वाढत्या उष्माघातापासून सर्वानी बचाव करायला आहे. तसेच आहाराकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. उन्हाळ्यात आपण पेय…