Browsing Tag

Lokadhyatma special Artical

देवाचे सख्य

"देव माझा आणि मी देवाचा" अशी भावना तयार होणे, त्यातून देहबुद्धीचा ऱ्हास होणे. म्हणजेच देवाशी सख्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु होणे समर्थ एका ठिकाणी याचे वर्णन करतात. देहबुद्धी नेणो काही । दास अंकित रामापायी॥ देवाच्या चरणाशिवाय…

हे शिवपीठ शिवाचे | हेची पूर्वस्थान अगस्तीचे | असे क्षेत्र आळंदी

साक्षात भगवान भवानी शंकराच्या वास्तव्याने पुनीत व अगस्ती ऋषींसारख्या सिद्ध महामुनींची तपसामर्थ्याने पावन झालेली पुण्यशील पुण्यभूमी म्हणून नावाजलेली अलंकापुरी म्हणजेच आळंदी. या सर्व तिथींची आदीभूमी म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. आळंदी हे…

संतांचा कळवळा

आषाढी कार्तिकी एकादशी निमित्ताने प्रतिवर्षी घडणारी पंढरीची पायी वारी हे वारकरी फार मोठे पुण्यकर्म मानतात पंढरीची पायी वारी ही वारकऱ्यांसाठी व त्याच बरोबर सामान्य भक्तजनांसाठी देखील एक पर्वणीच असते. पंढरीच्या पांडुरंगाची भेट घेण्याची आंतरिक…

राम म्हणता न लगे आणिक सायास | केले महादोष तेही जळती.. ||

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान यांचं नाव घेतल्याबरोबर भूत पळून जातात. मोठमोठी पापे नाहीशी होतात. राम-राम म्हणतांना यम देखील अशा व्यक्तीला घाबरून जातो. एवढे सामर्थ्य राम नामात आहे. कलियुगात संत रामदास स्वामींनी राम-हनुमंत यांची…

अवघा रंग एक झाला

संत सोयराबाई यांचा हा अभंग यातील शब्द रचना ह्या भगवत भक्तीला एका वेगळ्याच उंचीवर नेणारी आहे. संत चोखामेळा यांच्या अर्धांगिनी म्हणजे संत सोयराबाई त्यांच्या एकूणच चरित्रामध्ये त्यांच्या वाट्याला आलेली जातीय विषमता आणि त्यात झालेली होरपळ,…

अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र..!

देवाची आळंदी म्हणजे अलंकापुरी जेथे ज्ञानदेवांनी समाधी घेतली त्या योगींचे हे गाव. जगाची माऊली म्हणून विश्वबंध अशा ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपीका या दोन ग्रंथाची निर्मिती करून अध्यात्म ज्ञानाचा प्रचार व प्रसार केला. त्यायोगेच भागवत…

शरण आल्या गौळणी

शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी रचलेल्या गौळणी ह्या भक्ती रसाचा गोडवा अधिकच वाढवण्यासोबतच परमेश्वराशी सर्वार्थाने एकरूप करणारी संत साहित्यातील अभूतपूर्व रचना आहेत यामध्ये प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे गोकुळातील वास्तव्य याला अनुसरून…

जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरुप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥

संत एकनाथ महाराज यांनी आपल्या हरिपाठात अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लोकांना भक्तिमार्ग सांगितला आहे. आपल्या दोन्ही डोळयांनी आपण जे पाहतो ते ते हरिरुप आहे आणि हे पाहायला ध्यान जप तप काहीही करावे लागत नाही. डोळे फक्त उघडे करुन चराचर सृष्टी…

तन-मन-धन माझे राघवा रुप तुझे तुजविण सर्व संसार ओझे I

करुनाष्टक- 4 तन-मन-धन माझें राघवा रुप तुझें I तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें II प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी I अचल भजनलीला लागली आस तूझी II नेत्राने पाहतो, कानाने ऐकतो, जिव्हाने बहु अशा नाना प्रकारच्या चवी ही चाखतो व फिरून…

येथे एकच लिला तरले । जे सर्वभावे मज भजले ।

करुणाष्टक 2 भजनरहित रामा सर्वही जन्म गेला I स्वजनजनाधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला I रघुपति मति माझी आपुलीशी करावी I सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी I मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आपल्याला लाभलेले हे घबाड आहे. हा मनुष्य जन्म केवळ…

करुणाष्टके.. अंत:प्रेरणेतून श्रीरामरायाला मारलेली हाक !

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, अनेक थोर संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. श्री रामदास समर्थ हे एक थोर महाराष्ट्र संत आहेत. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या लहानशा गावी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. त्यांनी समाज…

प्रेम समर्पित जीवनाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे – राधा..!

भगवान कृष्णाचे अतिशय प्रिय असे तीन जण म्हणजे प्रेम ज्ञान व समर्पण भक्तिचे प्रतिक असलेले उध्दव, राधा आणि सुदाम यांनी भगवंताला प्रेमभक्तिने बांधून घेतले होते. उध्दव ज्ञानवंत, प्रज्ञावंत होते. परंतु त्यापेक्षा सुदामाने आपले संपूर्ण जीवन…