सोशल मिडियातून नैराश्याचा नव्हे तर समृद्धीचा मार्ग शोधा – उज्ज्वला बागुल
लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ; सतत सोशल मीडियाच्या वापरामुळे आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून मानसिक ताण वाढत आहे. एकत्र असूनही एकटेपणाचा अनुभव येत असल्याने नैराश्य वाढत आहे. वास्तविक पाहता नातेसंबंध टिकविण्यासाठी आणि समृद्ध…