Browsing Tag

navratri special

नवाविध भक्ति व नवरात्र – सख्यभक्ती

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामींनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात वर्णिलेली नवाविध भक्तीतील आठवी पायरी म्हणजे 'सख्य भक्ती'. अंहकार विसर्जनाचा अंतिम टप्पा. नदी सागराला ज्या ठिकाणी मिळते तो अंतिम…

नवाविध भक्ति व नवरात्र – दास्यभक्ति

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात भक्तीची सातवी पायरी म्हणजे दास्य भक्ती वर्णिली आहे. 'मी देवाचा देव माझा' हा भाव इथं असतो व तो अखंड टिकवून ठेवायचा प्रयत्न करायचा असतो.…

नवरात्रीच्या उपवासात खा रताळ्याचे चविष्ट पदार्थ

खाद्यसंस्कृती विशेष   नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ व्रत अखंड भारतात केले जाते. विविध स्वरूपात नवदुर्गांचे आपणास दर्शन होत असते. महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण तर जगदंबेचा उदोउदो करण्यात भक्तीमय झालेला पहायला मिळतो. आपल्याकडे नवरात्रीचे नऊ…

नवाविध भक्ति व नवरात्र – वंदन

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात दशकात सहावी भक्तीमार्गातील पायरी म्हणून 'वंदन' उल्लेख केला आहे. ही भक्ती विशेष सायास किंवा कष्ट नसलेली व सोपी अशी आहे. श्रद्धापूर्वक व मनःपूर्वक…

नवाविध भक्ति व नवरात्र – अर्चन भक्ती

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी 'दासबोध' या ग्रंथात चतुर्थ दशकात 'अर्चन भक्ती' ही भक्तीची पाचवी पायरी सांगितली आहे. पाचवी भक्ती ती अर्चन म्हणजे 'देवतार्चन'. शास्त्रोक्त पुजा विधान केले पाहिजे. याहि…

नवाविध भक्ति व नवरात्र – सद्गुरुपादसेवन

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथात चतुर्थ दशकात 'सदगुरूपादसेवन' ही नवाविध भक्तीतील चौथी पायरी प्रतिपादली आहे. परब्रम्ह ही संकल्पना सूक्ष्म आहे. ज्याला आत्मदर्शन झाले आहे, भगवंतदर्शन झाले…

नवाविध भक्ति व नवरात्र : विष्णो:स्मरण

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामींनी ’दासबोध या ग्रंथात चतुर्थ दशकात ’विष्णोस्मरण' ही तिसरी पायरी वर्णिली आहे. श्रवण व किर्तन या दोन्ही बहिरंग साधना झाल्यावर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी की आपण अंतरग …

नवाविध भक्ति व नवरात्र: किर्तन

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख समर्थ रामदास स्वामींनी ’दासबोध’ या ग्रंथात चतुर्थ दशकात ’किर्तन’ ही बहिरंग साधना वर्णिली आहे, नवाविध भक्तीतील ही दुसरी पायरी आहे. कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीस ’किर्तन’ हे सर्वश्रेष्ठ साधन आहे.…