Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»मोठी बातमी; औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय!
    महाराष्ट्र

    मोठी बातमी; औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2023Updated:August 30, 2023No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील दोन शहरे औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) यांच्या नामांतराचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राज्य सरकारने या दोन शहरांची नावे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला विरोध देखील झाला. दरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणात आता मोठी उपडेट समोर आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे महसून क्षेत्र औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नवे राहणार आहे. मुंबई हायकोर्टाने याबद्दल निर्णय जाहीर केला आहे.

    न्यायालयात औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर फक्त शहरांपुरता झालं होत. जिल्हा आणि तालुका पातळीवर कोणताही बदल झाला नाही. अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणाऱ्या याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. याचिकांचा वैधतेवर सरकारने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. यांनतर महसून आणि जिल्हा पटरीवरच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिका यच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहे.

    जेव्हा शासनाचा आदेश निघेल तेव्हा याचिकाकर्त्यांना नव्याने याचिका दाखल करण्यास न्यायालयाने सूट दिली आहे. तसेच तूर्तास तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला हमी दिली आहे. आता औरंगाबाद शहर आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ४ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे.

     

    Aurangabad Bombay High Court Osmanabad
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif