मोठा निर्णय.. अखेर ‘या’ जिल्ह्यांची नावे बदलली
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्यात आली. अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी या शहरांना नावे देण्यात…