Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»साक्री तालुक्यातील निजामपूर ग्रामपालीकेत नागरीकांचा मोर्चा
    ताज्या बातम्या

    साक्री तालुक्यातील निजामपूर ग्रामपालीकेत नागरीकांचा मोर्चा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 12, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    निजामपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    वार्ड क्रमांक 1 येथील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता वॉर्ड मधील सर्व महिलांनी ग्राम पालिकेत आज मोर्चा काढण्यात आला होता. सरपंच प्रतिनिधी भुषण वाणी यांना नागरीकांनी घेराव करून पाणी टंचाई बाबत जाब विचारला. दिवसेन दिवस पाणी टंचाई समस्या वाढत असून मुस्लीम वस्तीत ऐन सणाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. टँकरने सुध्दा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. उन्हाळयात पाणी पुरवठा विस्कळित झाल्याने लोकांना पाणी मिळत नाही. गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामामुळे मुख्य जलवाहिन्या उखडल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. संतप्त झालेल्या नागरीकांनी   ग्रामपालीकेत मोर्चा काढत, लवकर पाणी प्रश्न मिटवावा नाहीतर ग्राम पालिकेला कुलूप लावू अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. गावातील नादुरूस्त बोरवेल सूरळीत करावे, वार्डतील गटारीच काम मार्गी लावावे. अश्या अनेक समस्या नागरीकांनी मांडल्या.

    Nijampur Pani Prashna sakri
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif