पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दाखल झाले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले … पहा लोकशाही ~ लोकलाईव्हवर..
🎥 पहा थेट प्रेक्षपण…
https://fb.watch/m-SfkBcqg1/?mibextid=Nif5oz
– राज्यातील सर्वात जास्त ठिबक सिंचनचा वापर करणारा जळगाव जिल्हा हा एकमेव आहे.
– शासन आपल्या दारी म्हणजे लोकांना थेट सरकारशी जोडण्याचा प्रयत्न.
– वेगवान प्रशासन राबवण्याचा पूर्ण प्रयत्न.
– लोकांची कामे लवकर मार्गी लागावे यासाठी आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलोय.
– १ रुपयांमध्ये पीक विम्याचा क्रांतिकारी निर्णय.
– मोदींसारखे दुसरे नेतृत्व कुठेच नाही.
– तुमच्या समस्या आम्हाला सांगा आम्ही तोडगा काढू आम्ही सर्व जण कटिबद्ध आहोत.
– जळगाव जिल्हा रत्नाची खान.
– एकमेकांची उणीदुणी काढून कोणाचं पोट भरणार नाही.
– काही जण निव्वळ नौटंकी करतात.
– सर्वजणांना सोबत घेऊन चला.
-काही जण दिशाभूल करताय.
– एकमेकांवर टोलवाटोलवी करून फायदा नाही समाज आपला आहे.
(अपडेट लवकरच.. )