Browsing Tag

Uday Samant

मुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा स्थगित, नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) यांचा जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय 'शासन आपल्या दारी' साठीचा २६ ऑगस्टला होणार पाचोरा…

इर्शाळगड घटनेतील मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत व जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार-…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रायगड जिल्ह्यातील खालापूर नजीक इर्शाळगड (Irshalgarh) येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी आहे. जखमींवर तातडीने उपचाराची…

रोजगार वाढीसाठी लहान उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार – मंत्री उदय सामंत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात रोजगार वाढीसाठी शासन प्रयत्नशील असून जळगाव जिल्ह्यातही उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मोठ्या उद्योगांसोबतच लहान उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री…

शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांचा भार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी…

गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज सकाळी मुंबईत राजभवनावर करण्यात आला. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी 18 कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी 9…

मोठी बातमी.. राज्यातील महाविद्यालयं ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार; सामंत यांची घोषणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.…

महाविद्यालये बंद होणार ? उदय सामंतांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

मुंबई, लोकशाही न्यूज नेट्वर्क  दिवसेंदिवस  राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही…