पावसाळ्यात एकमेकांपासून दूर असाल तर अशा प्रकारे मिटवा दुरावा… पावसातही रोमान्स कायम…
विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क:
पावसाळा आला की मनात लाटा उसळू लागल्या आणि फुलं उमलल्यासारखं वाटतं. हे सहसा फक्त प्रेमात असलेल्या लोकांनाच जाणवते. हा ऋतू असा असतो, जेव्हा वारे थंड असतात आणि वातावरण आल्हाददायक असते.…