Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»वीज पडून गाईचा जागीच मृत्यू
    जळगाव जिल्हा

    वीज पडून गाईचा जागीच मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिंदाड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे विजा व वाऱ्यासह पाऊस पडला. शिंदाड  येथील शेतकरी मधुकर पाटील यांची गाय शेतामध्ये निंबाच्या झाडाला बांधलेली असतांना सायंकाळी वीज वाऱ्याचा अवकाळी पावसाने वीज पडून मधुकर पाटील या शेतकऱ्याच्या गाईचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

    पाऊस चालू असताना मधुकर पाटील हे संध्याकाळी घरी आले व दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेतात चक्कर मारायला गेले असता गाय मृत्युमुखी अवस्थेत पडलेली दिसली. त्यावेळेस शेतकऱ्याने हंबरडा फोडला व अश्रूंना बांध फुटला. दरम्यान  शेतकरी मधुकर पाटील यांनी पशुवैद्यकीय अधिकारी व कृषी अधिकारी, तलाठी यांना तात्काळ फोन करून बोलून घेतले व त्यांना परिस्थिती सांगितले. त्यांनी यावेळी पंचनामा केला.

    आधीच दुष्काळ ग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता जवळपास एक लाख रुपयाचे मोठे नुकसान झाले. तरी या शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावातील शेतकरी वर्गाने केली आहे.

    Shindad
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    जिल्ह्यात १६१० रुग्णांना १३.३३ कोटीची वैद्यकीय मदत

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.