लोकशाही न्यूज नेटवर्क
संपूर्ण देशाला लक्ष लागला आहे तर ते महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काय असणार, तर आता अंतिम निकाल समोर आला असून तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांनी अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबद्धल सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार आहे. ते आमदार पात्रच आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.