अन्नातून विषबाधा होऊन दगावल्या ५० गायी

0

कोल्हापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोल्हापुरात (Kolhapur) धक्कादायक बबब समोर आली आहे. जिल्यातील कणेरी मठ या ठिकाणी ५० गायी दगावल्याची बाब समोर आली आहे. या जनावरांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते. दरम्यान मागील काळात या लोकोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले होते. याठिकाणी जनावरांचे प्रदर्शन सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांना आणण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत बारा गायींचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पठान यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.