भारती प्रकाश गुरव

0

जळगाव । मारोती पेठ पांझरा पोळ पाण्याच्या टाकी जवळील रहिवाशी श्रीमती भारती प्रकाश गुरव आमोदेकर यांचे आज दुपारी 2 वाजता निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5. 30 वाजता निघणार असून नेरी नाका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.