जळगाव:- महानगरपालिकेवर भाजपचे 30 नगरसेवकांनी बंड पुकारून शिवसेने कडे प्रवेश करत सत्ता हातात दिली या बाबत काय म्हणाले रक्षा खडसे ज्या काही गोष्टी घडल्या शेवटी लोकांच कस जिकडे सत्ता असते तिकडे प्रवाह असतो आपण बऱ्याच वर्षा पासून बघत आहे जे भाजप च्या तिकटी वर निवडून आलेले आहेत पक्ष त्यांच्यावर कार्यवाही करेलच कारण पक्ष तुम्हाला ज्या अनुषंगाने जबाबदारी देतो तिकिटांनवर निवडून आनत आपण न त्या पक्षा सोबत काम केलं पाहिजे कारण त्यांचे काही स्थानिक विषय असतील जळगांव पालिका माझ्या हद्दती येत नाही म्हणून त्या संदर्भात माल ही जास्त काही सांगता येणार नाही पण नक्कीच भाजप पुढच्या वेळेला नक्की प्रयन्त करेल अस काही होता कामा नये. राजकारनात यश अपयश हे प्रत्येकाच्या वाटेला येतच असत ठीक आम्ही कुठे कमी पडलो असो किव्हा आमचे निवडून आलेले सदस्य कमी पडले असतील त्याच्यामुळे ही घटना घडली असेल पुढच्या वेळेस आम्ही इलेक्शनला या सगळ्या गोष्टींचा विचार करू मग निवडूनिकीला सामोरे जाऊ.