दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये लागणार सूर्याची खरी कसोटी…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत टीम इंडियाला नवा कर्णधार मिळाला आहे. आतापर्यंत, एकूण 12 खेळाडूंनी T20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, त्यानंतर…