राज्यकारभार नीट केला नाही तर पायउतार व्हावे लागते !
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभक्त नागरिक आणि समाज असेल, तर तो देश मोठा होतो, असे प्रतिपादन करत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजा आणि राज्यकारभार कसा असावा? याबाबत महत्त्वाचे भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक डॉ.…