Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»शेळगाव धरणाचे सर्व दरवाजे बंद, पाणीसाठ्यास सुरुवात
    जळगाव

    शेळगाव धरणाचे सर्व दरवाजे बंद, पाणीसाठ्यास सुरुवात

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 28, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव, यावल, भुसावळ या क्षेत्रातील कष्टकरी बळीराजा अन् धरणीमातेचे ऋण फेडण्याचा ध्यास घेऊन तालुक्याचे माजी खासदार व आमदार स्व. हरिभाऊंनी अथक परिश्रम घेत जे शेतकरी हितासाठीचे कार्य केले.  त्यामुळे आज शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न खरोखर अवतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले या स्वप्नपुर्तीच्या वाटचालीस सुरुवात होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

    यावल तालुक्यासह संपुर्ण शेळगाव बॅरेजच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी वरदान असणारे शेळगाव धरणाचे आजपासुन सर्व दरवाजे बंद आतापर्यंत त्यात अंदाजे ३ घन मीटर पर्यंत पाणी साठा साठवण झाला आहे. शेळगाव धरणामध्ये पाणी साठा करून प्रस्तावित उपसा जलसिंचन प्रस्तावासाठी मान्यता द्यावी यासाठी अमोल हरीभाऊ जावळे यांनी निवेदनाद्वारे मागणी करीत प्रयत्न केले होते. त्यांनी यासाठी ग्रामविकास व आरोग्य शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे या संदर्भातील मागणी केली होती.

    याच मागणीची दखल घेऊन शेळगाव धरणाचे सर्व दरवाजे आजपासून बंद करून त्यामध्ये आतापर्यंत अंदाजे ३ घन मीटरपर्यंत पाणी साठ्याची साठवण  धरणात करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीषभाऊ महाजन यांचे मनस्वी आभार मानले जात आहे.

    Amol Haribhau Jawle Shelgaon Dam Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif