Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील सत्तर उमेदवार उत्तीर्ण
    ताज्या बातम्या

    यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील सत्तर उमेदवार उत्तीर्ण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 16, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नवी दिल्ली : यूपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात रँक एक आला आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांचा देखील यादीमध्ये समावेश आहे. पहिल्या 100 जणांच्या यादीमध्ये अनिकेत हिरडे याचे नाव असून त्याची रँक 81 आहे.
    यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उमेदवारांना आपला निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील प्रियांका सुरेश मोहिते हिचा रँक 595 आला आहे, तर अर्चित डोंगरे याचा रँक 153 आहे. 2023 मध्ये यूपीएससीच्या 1143 पदांसाठी जाहीरात निघाली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 9 एप्रिल 2024 रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांनतर आज निकाल जाहीर करण्यात आलाय.

    आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम
    उमेदवारांचे मार्क निकालाच्या घोषणेनंतर 15 दिवसांनी जाहीर करण्यात येतील. मुख्य परीक्षेमध्ये 2846 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यातील जवळपास 70 उमेदवार हे महाराष्ट्रातील होते. यूपीएससीच्या परीक्षमध्ये 180 आयएएस, 200 आयपीएस आणि 37 आयएफएस पदांसाठी भरती निघाली होती. यूपीएससीसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात. परीक्षा कठीण असल्याने अनेक जण प्रिलिम परीक्षेमध्येच बाहेर पडतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif