Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अवकाळी पावसामुळे नंदुरबार मध्ये पपई, केळी जमीनदोस्त
    ताज्या बातम्या

    अवकाळी पावसामुळे नंदुरबार मध्ये पपई, केळी जमीनदोस्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 3, 2023Updated:December 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आठवडाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढतच दिसत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहे. मात्र दररोज होणाऱ्या पावसामुळे क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचं दिसून येताच आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

    शेतकऱ्यांची सरसकट मदतीची मागणी
    नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सलग अवकाळी पावसाने कहर केला असून, मोठया प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे. शेतीचे नुकसान प्रचंड असून, प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरु झाले असले तरी, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढतच जात आहे. परिणामी पंचनामे होण्यास विलंब होत आहे. तर, दुसरीकडे सरकारने पंचनामे यांचा फास न ठेवता सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ
    प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्र वाढत असल्याचे पंचनाम्यांना वेळ लागत असल्याचं प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान असलं तरी पंचनामे करून काय उपयोग, दुष्काळ जाहीर होऊनही विम्याची अग्रीम मिळत नाही तर, अवकाळीची नुकसानभरपाई कधी मिळेल?, त्यामुळे सरकारने सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

     

    Nandurbar Unseasonal rain
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif