रिपाइ (आठवले गट ) उत्तर महाराष्ट्र चिटणीसपदी मिलिंद तायडे यांची निवड

0

जळगांव :- उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता पद नियुक्ती सोहळा नुकताच सातपूर येथील नाईस हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. रिपाइ राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.डॉ. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने जळगांव जिल्हा सरचिटणीस मिलिंद तायडे.यांच्या कार्याची दखल घेत उत्तर महाराष्ट्रावर चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली.

सदर निवडी बद्दल मुंबई प्रदेश उपाध्यक्ष रतन अस्वारे,सचिव प्रा.अर्जुनराव माघाडे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष के एस गायकवाड , आयटी,सेल उत्तर महाराष्ट्र प्रमुख महेंद्र सोनवणे, अली मोहम्मद खान ,जिल्हा कार्याध्यक्ष किसनराव रोकडे,विलेपार्ले तालुकाध्यक्ष दिपक साळवी ,रितेश घायवट, जितेंद्र साळवी,मतीन शेख ,किशोर रणशुर,सुदेश कडवे,दिलीप कांबळे,मिलिंद गमरे,मायावती तांबे,आकाश घुसले, यांचे सह जळगांव जिल्ह्यातील जळगांव जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ सूर्यवंशी ,पच्छिम जिल्हाध्यक्ष आनंद जी खरात, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे,चोपडा तालुकाध्यक्ष भिवराज रायसिंगे,महानगर संघटक अक्षय मेघे,यांचे सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.