Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावमध्ये जरांगे-पाटीलयांच्या सभेत चोऱ्या करणाऱ्यांना अटक
    गुन्हे वार्ता

    जळगावमध्ये जरांगे-पाटीलयांच्या सभेत चोऱ्या करणाऱ्यांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 7, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटीलयांच्या सभा सातत्याने सुरु आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण जास्त होत आहे. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाच संशयितांना अटक केली आहे. त्यात अबू-बकर-उर्फ कबुतर (वय ३५) या टोळी प्रमुखास त्याच्या चार साथीदारांचा दमावेश आहे.

    मौजे कुऱ्हा पानाचे (ता. भुसावळ) गावच्या बसथांबा चौकात श्री. जरांगे-पाटील यांचा सत्कार सोमवारी (ता. ४) करण्यात आला. दुपश्री साडेबाराच्या सुमारास राजू रुपचंद चौधरी यांच्या खिशातील पाकीट चोरीला गेले. साडेपंधरा हजार रुपयांची रोकड पाच तरुणांनी बळजबरीने काढून घेत त्यांना मारहाण केली आणि धमकी देत पळवून लावले आहे.

    त्या अनोळखी पाच जणांनी सत्कारावेळी दुसऱ्या एकाच्या खिशातून ६६ हजार रुपयांची चोरी केली. राजू चौधरी यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गर्दीत पाकीट, मोबाईल चोरीसह काहींना मारहाण करत लूटमार केल्याची कबुली अटकेतील संशयितांनी पोलिस तपासात दिली आहे.

    कार्यकर्त्यांच्या वेशात चोरटे

    जरांगे-पाटील यांच्या सभा-मेळाव्यांसाठी मोठी गर्दी होते. मालेगावच्या कबुतर टोळीने अशा ठिकाणी चोऱ्यांचा सपाट लावला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकाने पोलिसांची धमकी देत अबू-अकबरने आपल्या चार साथीदारांसह मुक्ताईनगर ते पॅरोलदरम्यान प्रत्येक गाव, तालुक्यात पाकीटमार केल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात गुन्हे केल्याची माहिती गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली आहे. इतर जिल्‍ह्यातील पोलिसांशी संपर्क करून माहिती घेतली जात असल्याचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.