दोशी असेल तर मला भर चौकात फाशी दया – खा. ए टी पाटील

0

दोन दिवसा नंतर निर्णय बदलेल असा विश्वास

पारोळा – मला संपविण्या साठी जिल्हाध्यक्षांनी गेल्या दोन वर्षा पासुन षडयंत्र रचले गेले असुन दहा वर्षा पासुन सतत त्रास दिला जात होता . माझा या सर्वांनी विश्वास घात करून गळा कापला माझ्या खोटारडया क्लीप व्हायरल करून मला बदनाम करण्याचे काम केलं गेले मी जर खरंच दोशी असेल तर मला भर चौकात फाशी दया नाही तर मला बदनाम करणाऱ्याला नेस्तनाबुत करा असे प्रतिपादन खा . अे टी नाना पाटील यांनी केले . पारोळा येथील बालाजी मंदिरा जवळील आवारात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते . खा . पाटील पुढे म्हणाले की भल्या भल्यांना संपविण्या जिल्हाध्यक्षांनी संपविले एकनाथ राव खडसे व गिरीष महाजन यांच्यात भानगडी लावण्याचं काम केलं गेले नाथाभाऊना संपविले नंतर सुरेशदादाना संपविले आता मता संपविण्यासाठी कट कारस्थान रचल्या गेलं जेव्हा कुंपनच शेत खायला उठलं तर शेतात काय उगवणार असा आरोप करून जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व मंत्री गिरीष महाजन व इतर चांडाळ घौकाडीने मला तिकीट मिळू नये म्हणून एक –
एक नांव पुढे करून माझा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला गेला देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाहिजे मी मोदी भक्त आहे मला पक्षाने भरपुर दिलं पण तिकीट का कापण्या आलं याचं उत्तर आयाप पर्यंत मिळलं नाही मला दोन दिवसाचा वेळ दया असे आवाहन करून अमित शहा व नरेंड मोदी ट्युट करुन आपल्या मतदार संघाचे तिकीट घुकले आहे त्यांच्या लक्षात भणून घ्या मला विश्वास आहे याची दखल अवश्य घेतील जळगांव मतदार संघ ०३ असं टाईप करा
या मेळाव्यात प्रचंड गर्दी होती माजी आ . बी एस पाटील यांनी उदय वाघ यांचा खरपुस समाचार घेतला
जिल्हयातुन अनेक कार्यकर्त् उपस्थीत होते

Leave A Reply

Your email address will not be published.