सर्वांगीण विकासासाठी गरज महात्मा फुलेंच्या कृषी-विषयक विचारांची
लोकशाही विशेष लेख
आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होऊन आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य पूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळाचा विचार केला तर आज देखील विकासासाठी आधुनिक…