कलम 35 ने नागरिकांचे अनेक मूलभूत अधिकार काढून घेतले – सरन्यायाधीश चंद्रचूड…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सर्वोच्च न्यायालयात कलम 370 च्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी मोठी टिप्पणी केली आहे. कलम 35 ने नागरिकांचे अनेक मूलभूत अधिकार हिरावून घेतले आहेत, असे…