विष्णूशक्ती ही ज्ञानशक्ती होय, त्याला ज्ञान म्हटले पाहिजे

0

टोल फ्री नं. 80030700800

जेव्हा मनुष्य परमेश्वराच्या शोधात फिरतो तेव्हा म्हटले पाहिजे की त्याचा विष्णुतत्त्व पूर्णपणे जागृत झालेला आहेत जर हे विष्णुतत्त्व त्याच्यात पूर्णपणे जागृत झालेला नसेल तर सहयोग जरा कमी प्रतीचा होतो आता ही विष्णू शक्ती आपल्या सर्वांच्या पोटात आहेस आणि विष्णू शक्तीने धारणा होते आपल्यामध्ये धर्माच्या इतक्या विकृत कल्पना आलेले आहेत तशा त्या नसून अत्यंत शाश्वत आणि सनातन आहेत. त्या काही कल्पना नाही पण वास्तविकता आहेत म्हणजे कार्बनच्या जर चार अनुभव आहेत तर त्या सर्व कार्बनला  चारच अणुभार असणार सोन्याच्या रंग पिवळा आहे आणि तो जर खराब होत नाही तर हा धर्म त्या सोन्याचा आहे. प्रत्येकाला आपला आपला धर्म मिळालेला आहे (विंचू साप) विष्णू शक्ती म्हणून आहे हा धर्म मनस्थितीत आलेला आहे मानवासाठी 10 धर्म सांगितले आहेत ते दहा धर्म मानव असताना असायलाच पाहिजे आणि ते जर नसेल तर तो मनुष्य धर्मातून होतो म्हणजे तो मानवच राहत नाही तर तो राक्षस तरी होतो किंवा तो जनावर तरी होतो मानव राहण्यासाठी ते दहा धर्म पोटात सांगितले आहेत अगदी खरी गोष्ट आहे आता दहा धर्माचे रक्षण करण्यासाठी एक दुसरी व्यवस्था परमेश्वराने करून ठेवले आहेत की मानवाला समजत नाही की आपण या जाण्यात राहिले पाहिजे विष्णू शक्तीमुळे मान्य होईपर्यंत स्वतः या संसारांमध्ये अवतरण घेतलेला आहे आपल्याला माहीत आहे का की परमेश्वराचे अवतार झालेले आहेत आधी आपण मासळी होता तेव्हा मासळी रुपाने झाला आहे मग हुरुपाने झालेले आहेत नंतर मग वराह रूपाने झालेले आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं आपल्याला स्पष्ट रूपाने दिसून येते की जशी जशी एका प्राण्याची प्रगती होत गेली तसा तसा परमेश्वराने स्वतः या संसारांमध्ये जन्म घेतला आहे तुम्हाला मार्गदर्शन केलेला आहे कारण त्यांच्या शिवाय मार्गदर्शक कोण करणार आणि विष्णू शक्ती ही फक्त अवतरण देत असते बाकीच्या कोणत्याही घेत नाहीत त्यांचं असं कारण असा आहे की अवधारणा ची गरज उत्क्रांतीसाठी होत असते आणि उत्क्रांती साठीची जर आहे तर उत्क्रांतीचे कार्यही विष्णू शक्तीमुळे होते आणि म्हणून विष्णू शेट्टीचे नेहमी अवतार घेत असतात त्यातल्या त्यात आपण जिल्हा महाकाली ची शक्ती म्हणतो तेव्हा जिला आपण शिवशक्ती म्हणतो ती सुद्धा अवतार घेते या भक्तांना काही संकटे येतात तेव्हा देवीने अनेकदा या संसारात येऊन आपल्या छत्रछाया त्याच्या भक्तांना संरक्षण दिलेले आहे तेव्हा ती सुद्धा अवतार घेते पण मुख्य म्हणजे उत्क्रांतीला मदत करतात ते म्हणजे विष्णू शक्तीचे आहे आता विष्णू शेट्टीचा जो पूर्णपणे प्रादुर्भाव वाढला आहे असे उत्तर नाही ते कृष्णाचे आहे म्हणून त्याला संपूर्ण उतरण असं म्हणतो इतकेच नव्हे तर विराट आहे समजा जर हे विश्व विराटचे आहे तर तुम्ही त्याच्याकडे एक लहानशी आहात या पेशी आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत आणि त्यांना कळलं पाहिजे किती एक संपूर्ण अवयव आहे भाग आहेत आणि म्हणूनच आज येथे सहज योग आपण करत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.