जळगाव | प्रतिनिधी
जिल्ह्यात आज १४ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकाहि रुग्णाचा मृत्यू झालेला नाही . जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत घटली आहे.
जळगाव शहर -४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा -१, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-०, बोदवड-० , इत्तर जिल्यातील रुग्ण -१ असे एकुण १४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.