आजपासून जिल्ह्यात काय सुरु.. काय बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र  राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे.  त्या जिल्ह्यातील निर्बंध शितल करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले होते. राज्य शासनाच्या आदेशाला अनुसरून जळगाव जिल्ह्यासाठी जे स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पारित केले असून सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर शनिवारी दुकानांना तीन वाजेपर्यंतच सुरू असून रविवारी सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश उद्या दिनांक ०४ पासून लागू होतील.

असे आहेत नवीन आदेश..  वाचा पुढीलप्रमाणे 

 

Leave A Reply

Your email address will not be published.