विराट कोहलीनंतर आता ‘हा’ स्टार फलंदाज इंग्डंलविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
लोकशाही न्यूज नेटवर्क
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाते. यातले दोन दोन सामने खेळवण्यात आले ऑन तीन सामने शिल्लक आहे. पण त्याआधीच टीम इंडियावर नवं संकट ओढवलं आहे. स्टार फलंदाज विराज कोहली संपूर्ण मालिकेत…