पाऊस पाण्याची खबरबात; मान्सून कधी दाखल होणार राज्यात…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
या महिन्याच्या सुरुवातीला अवकाळीचा मारा झेलणाऱ्या प्रत्येकाला आता तापमानाच्या वाढलेल्या पाऱ्याने हैराण करून सोडले आहे. अशातच राज्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी…