जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय !
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथे वास्तव्यास असलेले आणि पावणेदोन वर्षांपासून मलेशियात गेलेले चॉकलेट उत्पादक तथा व्यापारी जयकुमार रतनानी (वय ४०) यांचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. रतलानी…