टीम इंडियाने बदलला 147 वर्षांचा इतिहास; पहिल्यांदाच इतक्या चेंडूंवर संपला सामना…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना दोन…