“मणिपूरमध्ये संवैधानिक यंत्रणा पूर्णपणे मोडीत निघाली असल्याचे दिसते आहे” – CJI
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क :
मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान CJI यांनी जोरदार टीका केली आहे. घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे मोडकळीस आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेथे कायदा व…