बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला तर गुन्हा कमी होईल – आयुक्त डॉ. विद्या गायकवाड
माझ्या स्वप्नातील जळगाव
शहरातील तरुणांना रोजगार मिळाला तर शहरातील बेकायदेशीर कामे बंद होतील. परिणामी शहरातील गुन्हा कमी होईल. त्याचप्रमाणे शहरात उद्योग निर्मिती सुद्धा होऊन आर्थिक सुबत्ता येईल, असे मत जळगाव शहर मनपा…