मध्य रेल्वेतर्फे उन्हाळ्यानिमित्त विशेष साप्ताहिक गाडया धावणार

0

भुसावळ :-  मुंबई गोरखपुर, मुंबई वाराणसी,मुंबई रांची, मुंबई पटना मनमाड  दरम्यान मध्य रेल्वेच्या विशेष उन्हाळी गाड्या सुरू करन्याय आल्या  ग्रीष्मकालीन विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या असून 14 मे पासून धावणार आहेत. मध्य रेल्वे ने उन्हाळ्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन  मुंबई गोरखपुर आणि  मुंबई वाराणसी  दरम्यान काही उन्हाळी साप्ताहिक विशेष  ग्रीष्मकालीन साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या गाड्या मध्ये मुंबई से वाराणसी  विशेष गाड़िया ( 4 फे-या )

गाड़ी क्रमांक 02055 साप्ताहिक विशेष मुंबई  येथून प्रत्येक मंगळवार  दिंनाक 14 मे 2019 रोजी आणि  21 मे रोजी सकाळी 5 वाजता निघून दुस-या दिवशी सकाळी 10 वाजता वाराणसी (काशी ) येथे पोहचणार आहे .गाड़ी क्रमांक 02056 साप्ताहिक विशेष वाराणसी   येथून  प्रत्येक बुधवार  दिंनाक 15 मे.2019 आणि  22.मे रोजी को  सकाळी 10.वाजता तेथूब निघून दुस-या दिवशी  दुपारी  1 20 वाजता  मुंबई ला पोहचणार आहे. दरम्यान या गाडीला  ठाणे ,कल्याण ,इगतपुरी ,नाशिक रोड, भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे . खंडवा ,इटारसी ,जबलपुर ,कटनी ,संतना ,मानिकपुर ,अलाहाबाद ,छोकी या स्थानकावर  ही गाड़ी थांबणार आहे.

मुंबई ते गोरखपुर विशेष गाड्या  ( 4 फे-या )

गाड़ी क्रमांक 02047 साप्ताहिक विशेष मुंबई येथून प्रत्येक सोमवार रोजी  दिंनाक 13.05.19 आणि  20.05.19 ला  दुपारी  4 40  वाजता निघून दुस-या दिवशी रात्री  11.45  वाजता   गोरखपुर  येथे पोहचणार आहे .गाड़ी क्रमांक 02048 साप्ताहिक विशेष गोरखपुर येथून  प्रत्येक बुधवार  दिंनाक 15 मे पासून   22 मे रोजी सकाळी   08.50  वाजेला निघुन दुस-या दिवशी दुपारी 2.55  वाजता  मुंबई ला पोहचणार आहे .दरम्यान या गाडीला  दादर ,कल्याण ,इगतपुरी , मनमाड, भुसावळ , खंडवा ,इटारसी ,भोपाळ,बिना ,झाँसी ,कानपूर ,लखनऊ बाराबंकी ,गोंडा  या रेल्वे स्थानकावर   गाड़ी  थांबणार आहे

 लोकमान्य  तिलक टर्मिनल्स ते रांची  विशेष गाडी ( 4 फे-या )

गाड़ी क्रमांक 02013 साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य  टिळक टर्मिनल्स येथून  प्रत्येक रविवार  दिंनाक 12 मे  आणि 19 मे ला रात्री  ०१.१०  वाजता निघून दुस-या दिवशी सकाळी  ०६.३० वाजता रांची येथे पोहचणार आहे. गाड़ी क्रमांक 02014 साप्ताहिक विशेष गाडी  रांची येथून  प्रत्येक सोमावर रोजी   दिंनाक 13 मे  ते  20 मे ला  सकाळी   08.30  वाजता निघून दुस-या दिवशी दुपारी  12.05  वाजता लोकमान्य  टिळक टर्मिनल्स येथे पोहचणार आहे. दरम्यान या गाडीला  कल्याण ,इगतपुरी ,भुसावळ, बडनेरा ,नागपुर ,गोंदिया ,दुर्ग ,रायपुर ,बिलासपुर ,झारसुगुडा ,   राउरकेला या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे .

मुंबई  ते पटना , मनमाड  विशेष गाड़ि ( 2 फे-या )

गाड़ी क्रमांक 01077 साप्ताहिक विशेष गाडी मुंबई  येथून प्रत्येक रविवार रोजी   दिंनाक 17 मे पासून  रात्री 12.20  वाजता निघून दुस-या दिवशी सकाळी 5.15 वाजता पटना  पोहचणार आहे. गाड़ी क्रमांक 01078 साप्ताहिक विशेष पटना  येथून प्रत्येक सोमावर  दिंनाक 19 मे  रोजी  सकाळी 7.30  वाजता निघून दुस-या दिवशी दुपारी 6.30 वाजता   मनमाड  पोहचेल. दरम्यान या गाडीला  दादर, ठाणे,  कल्याण, इगतपुरी, मनमाड, भुसावळ,  खंडवा, इटारसी, जबलपुर ,न्यू कटनी, सिंगरुली ,ओब्रदम ,रेनुकुट ,गरवारोड, डाल्टनगंज ,बार्वादिव्ह ,गोमोह कोडरमा ,गया, जेहानाबाद या स्थानकांवर या गाड़ी ला थांबा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.